<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923</id><updated>2012-01-26T13:42:09.190+05:30</updated><category term='Gita'/><category term='अण्णांची पत्रे.'/><category term='मानसमणिमाला'/><category term='Ramayan'/><category term='Bhagavadgita'/><category term='विष्णुसहस्रनाम'/><category term='एकोहम्'/><category term='Geeta'/><title type='text'>हरिचिंतन</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>100</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-1480178264104282002</id><published>2011-12-17T08:00:00.000+05:30</published><updated>2011-12-23T21:42:42.978+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Gita'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Geeta'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Bhagavadgita'/><title type='text'>श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;span style="color: #38761d;"&gt;॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अथ प्रथमो अध्यायः । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ॥ अर्जुनविशादयोगः ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; धृतराष्ट्र उवाच । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय&amp;nbsp; ॥ १-१ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अन्वय&amp;nbsp; :&amp;nbsp; हे संजय ! धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत ? &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अर्थ&amp;nbsp;&amp;nbsp; :&amp;nbsp; संजया ! धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले ? &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;विवरण&amp;nbsp; :&amp;nbsp; येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार ? युद्धच करणार ना ? मग असे कां विचारावे ? परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपल्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे.&amp;nbsp; याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू - &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;धर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; लोके श्रुता दृश्यते चापि पार्थ । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;महाश्रावं जीवितं चाप्यनित्यं &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; संपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;न चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात् &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; प्रयच्छेरंस्तुभ्यं अजातशत्रो । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;भैक्षचर्यामन्धकवृष्णिराज्ये &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; श्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अल्पकालं जीवितं यन्मनुष्ये &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; महास्त्रावं नित्यदुःखं चलं च । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;भूयश्च तद् यशसो नानुरूपं &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; तस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; हे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस. &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;पापानुबन्धं को नु तं कामयेत &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; क्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;यत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्&lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; यत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;कृपः शल्यः सौमदत्तिर्विकर्णो &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; विविंशतिः कर्णदुर्योधनौ च । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;एतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद् &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; यद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;लब्ध्वापीमां पृथ्वीं सागरान्तां &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; जरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;प्रियाप्रिये सुखदुःखे च राजन् &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; नैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अमात्यानां यदि कामस्य हेतोः &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अपक्रामेः स्व प्रदायैव तेषां &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील ? युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे ? राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस. &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]&lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; धृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना ? असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’&amp;nbsp; बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे. &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;भाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ : &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; धृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे. &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;सञ्जय उवाच । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अन्वय&amp;nbsp; :&amp;nbsp; तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥ &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;अर्थ&amp;nbsp;&amp;nbsp; :&amp;nbsp;&amp;nbsp; संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला; &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;विवरण&amp;nbsp; :&amp;nbsp; येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी. &lt;/span&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;br style="color: #38761d;" /&gt;&lt;span style="color: #38761d;"&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-1480178264104282002?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/1480178264104282002/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=1480178264104282002' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1480178264104282002'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1480178264104282002'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2011/12/blog-post_17.html' title='श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-4022243848951989845</id><published>2011-12-14T08:00:00.005+05:30</published><updated>2011-12-15T22:38:28.867+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Gita'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Geeta'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Bhagavadgita'/><title type='text'>भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश</title><content type='html'>&lt;div style="color: blue; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;( काय आहे यात)&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सर्व उपनिषदें याच कोणी गायी, श्रीकृष्ण दूध काढणारा, अर्जुन वत्स आणि जे दूध ते गीतामृत असे श्रीमद् भगवद्‌गीतेचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनास ज्या प्रसंगी उपदेश केला तो भारतीय युद्धाचा प्रसंग असा होता की, सार्वभौमत्वाच्या लालसेने कौरवांनी पांडवांचा अमानुष छळ केला होता. कौरवांनी भीमास विष घालून पाण्यांत बुडवून ठार करायचा प्रयत्‍न केला, लाक्षागृह तयार करवून त्यांत सर्व पांडवांना जीवे जाळण्याचा प्रयत्‍न केला, द्यूत खेळावयास प्रवृत्त करून त्यांचे सर्वस्व हरण करून थांबले नाही तर द्रौपदीची कुणालाही शोभणार नाही अशी विटंबना करून अपमान करविला. पण सार्वभौम होण्याचे त्यांचे सर्वच प्रयत्‍न फसले. पांडवांच्या नाशाकरितां जे जे उपाय योजले, ते सर्व विफल होऊन उलट पांडवांचा उत्कर्ष अधिकाधिक वाढूं लागला. कोणत्याही उपायाने पांडवांचे राज्य घशांत कसे उतरेल हा विचार व तद्‍नुसार हरप्रकारे कौरवांचे प्रयत्‍न चालूच होते. पापकर्म प्रवृत्तीच्या लोकांस साह्यकारी माणसे मिळतच राहतात हा जगाचा क्रम आहे. आणि पापकर्म करणार्‍यांकडे भीष्म आणि द्रोणांसारखे कर्ते पुरुषही मूक प्राण्यांप्रमाणे पहात राहतात (त्यांची कारणे - अर्थस्य दासोस्म्यहम् - ही असतील काय ?) अशा वेळेस कौरवांना शकुनी मामाची जोड मिळाली. द्यूत खेळण्यास बोलावून त्यांत त्यांचे सर्वस्व लुटून वर त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या आपत्तीत लोटले. पण वनवास, अज्ञातवास भोगल्यानंतर आपले राज्य परत मागितले तेव्हां दुर्योधनाने ’सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही’ असे स्पष्ट सांगितले. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सामोपचाराचे सर्व उपाय खुंटले. श्रीकृष्णाची मध्यस्तीही उपयोगास आली नाही. युद्धावाचून पर्याय उरला नाही. सार्वभौमत्वाला भाळलेले सर्व राजे कौरवांस मिळाले. ओशाळलेले धुरंधर भीष्म व द्रोण त्यांच्या बाजूने होतेच. भागवतात म्हटले आहे - &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;दुर्द्यूतहेलनकच ग्रहणादिभिस्तान् ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;की अशी परिस्थिती निर्माण करवून, पांडवाना क्रोधित करून भगवंताने पृथ्वीचा भार हलका करायचे ठरविले होते त्याचा हा परिणाम. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भारतीय युद्ध म्हणजे सत्य-असत्य निर्णयाचा प्रसंग होता. कौरव संख्येने बलाढ्य होते तरी त्यांना केवळ भीमार्जुनच पुरेसे होते. पण अशा प्रसंगी अर्जुनाला मायामोह झाल्यामुळे त्याला समोर प्रतिस्पर्धी न दिसतां तिथे आपले गुरु, आपले आजे, आपले काका, मामा, बंधु समोर दिसायला लागले. आप्तांच्या, गुरुंच्या हत्येचे पातक कसे शिरावर घ्यावे या विचाराने व्याकुळ होऊन तो गलितगात्र झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. अशा प्रसंगी भगवंतांनी जो उपदेश केला त्या ज्ञानाचा प्रभाव असा झाला की अर्जुन कर्तव्यतत्पर होऊन युद्धास तयार झाला. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गीताप्रसंग आणि त्यातील उपदेश म्हणजे केवळ तत्त्वज्ञानच आहे असे नव्हे. व्यवहारांत मनुष्याने कसे वागावे व व्यवहारांतील नियम कसे पाळावे&amp;nbsp; या संबंधीचा विचार या ग्रंथांत सांगितला आहे आणि हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अद्वैतवादी शंकराचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य, द्वैतवादी मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीधर, शंकरानंद सदानंद, मधुसूदन सरस्वती, नीळकंठ&amp;nbsp; यांसारख्या आचार्यांनी भगवद्‍गीतेवर भाष्य केले. ज्ञानेश्वर, वामन पंडित, तुकाराम, मोरोपंत अशा संतकवींनी गीतार्थ वर्णन केला. याचे भाषांतर व यावरील ग्रंथ तर जगातील जवळपास एकूणएक भाषेत आढळतात. भगवद्‍गीतेच्या आधी आर्य संस्कृतीत कर्तव्य वा स्व-उन्नतीच्या उपदेशांच्या रचना झाल्या नाहीत असे नाही. उलट वर उद्धृत केलेल्या श्लोकानुसार गीता तर अशा प्रकारच्या आर्ष वाङ्‍मयाचे सार आहे. पण गीता सर्वमान्य होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सत्यनिष्ठ पांडवांच्या आपत्तिकाळी प्रत्यक्ष भगवंताने गतधैर्य झालेल्या अर्जुनाद्वारे जगांतील मानवी जीवांचे खरे कर्तव्य काय ते स्पष्ट करून दाखविले, हे होय. अपौरेषय वेदांपेक्षा कृष्णगीतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याचे दुसरे कारण म्हणजे यातील शब्द साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रविष्ट झालेले आणि अर्थातच त्यामुळे ते शब्द अमर झाले आहेत. भगवान् व्यास म्हणतात - एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतं । एको देव देवकीपुत्र एव । एको मंत्र तस्य नामानियानि । कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥ - या विश्वामध्ये देवकीपुत्र योगेश्वराने गायलेले गीत म्हणजेच भगवद्‌गीता हे एकच शास्त्र आहे. देवकीपुत्र हा एकच वंदनीय जगद्‌गुरु आहे की ज्याला अनन्यभावाने शरण जाऊन त्याची पूजा, त्याची भक्ति, त्याची उपासना करावी. वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असले तरी सुद्धा प्रत्येक जीवाचा उद्धार करणारा एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे देवकीपुत्राचे नामस्मरण. वसुदेवपुत्र श्रीकृष्णाची काया, वाचा मने अनन्य भक्तीने सेवाकरणे हे एकच कर्म आहे - कारण तो साक्षात् परमेश्वरस्वरूप आहे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; प्रत्येक जीव मायेच्या मोहात, संसारात गुरफटल्यामुळे आत्मोन्नतीच्या खर्‍या कर्तव्यास पराङ्‍मुख होतो. आहार, मैथुन, स्वार्थ यांत पशूप्रमाणेच सर्व आयुष्य घालवायचे तर मनुष्य जन्माचा उपयोग काय असा विचार प्रत्येकाला केव्हांना केव्हां पडतोच. गीतेने स्थितप्रज्ञ होऊन, निष्कामबुद्धीने विहित कर्म करीत आत्मज्ञान करून घेणे, स्वतःची उन्नती करून घेणे हीच समाधानी व सुखरूप होण्याची गुरुकिल्ली आहे हे दाखवून दिले आहे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पण स्थितप्रज्ञ होणे, निष्कामबुद्धीने विहित कर्म करणे, आत्मज्ञान करून घेणे हे सर्व जमायचे कसे ? कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां ? डॉ. श्रीकृष्ण देशमुख (डॉ. काका) यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितलेले पाहणे फारच उपयुक्त होईल. थोडक्यात त्यांचे सांगणे असे -&amp;nbsp; (सविस्तर ऐकायचे असल्यास &lt;a href="http://www.archive.org/download/DrShrikrishnaDeshmukhKathopanishad/DM200117.WMA" target="_blank"&gt;इथे&lt;/a&gt; पहा)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; भगवद्‍गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. मुख्य वक्ता स्वयं भगवान् श्रीकृष्ण. मुख्य श्रोता धनुर्धर अर्जुन. हा संवाद चाललाय भारतीय युद्ध रणांगणावर. संजयाला दिव्य दृष्टी देऊन श्रीव्यासांनी या रणांगणावर काय चालले आहे याचा शब्दशः वृत्तान्त धृतराष्ट्राला समजण्याची व्यवस्था केली होती. म्हणून आणखी दोन श्रोते म्हणजे संजय आणि धृतराष्ट्र. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी आणखी एक श्रोत्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे अर्जुनाच्या रथावर आरूढ असलेला हनुमन्त. हनुमंत सोडल्यास गीतेतील मुख्य पात्रे चार. वक्ता श्रीभगवंताने सांगितलेल्या गीतेचा बाकी तीन श्रोत्यांवर काय परिणाम झाला ? संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय ? तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला ? ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा । हालोचि नेणे ॥ - जसा रेडा चिखलात निवांत बसतो, कोणत्याही परिस्थितीत जागेवरून हलायची तसदी घेत नाही, म्हणजे काहीही होवो, अगदी परिणाम शून्य असतो. तसा. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; गीता ’महाभारत’ ग्रंथातील एक प्रसंग. म्हणून महाभारतातील पात्रांचा विचार करणे उपयुक्त होईल. भारत युद्ध घडण्यास मुख्य पात्रे तीन. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि. आणि या तिघांच्या साहाय्याने आपली ईप्सित साध्य करण्याची मनिषा असलेला धृतराष्ट्र. प्रत्यक्षरित्या तो या तिघांच्या वृत्तिंचा प्रतिनिधिच, अर्थात् षड्‌रिपुंनी पछाडलेला अज्ञानी जीव. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हा अत्यंत मानी, लोभी आणि अन्यायी होता. दुःशासन स्त्रीलंपट तर शकुनि काहीही साध्य करायचे असल्यास सदा तिरक्या विचारांच्या - scheming mentality&amp;nbsp; - योगे साध्य करण्यात पटाईत. या सर्व वृत्तींचा प्रतिनिधि म्हणजे धृतराष्ट्र. जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपण तपासले पाहिजे की माझ्यातला दुर्योधन, माझ्यातल्या दुःशासन आणि माझ्यातला शकुनि यांचा माझ्यावर नेमका कितपत प्रभाव आहे. याचे प्रमाण जर जास्त असेल तर परमार्थाच्या वाटचालीतला आपला अधिकार, आपली तयारी तपासण्याची गरज आहे. आणि यात जो पर्यंत प्रगति दिसत नाही तो पर्यंत आपली स्थिती कितीही साधना करा, कितीही ग्रंथ वाचन/पारायण करा, त्याचा उपयोग होणे अवघड आहे. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-4022243848951989845?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/4022243848951989845/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=4022243848951989845' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/4022243848951989845'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/4022243848951989845'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-7445593453797267649</id><published>2011-07-31T08:00:00.008+05:30</published><updated>2011-08-06T08:49:18.838+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Ramayan'/><title type='text'>रामायणाची रचना कशी झाली ?</title><content type='html'>&lt;div style="color: #274e13; text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;span style="font-size: large;"&gt;महर्षि वाल्मीकि पूर्वायुष्यात वाटमारीचे अधम कृत्य करीत असता त्यांना ब्रह्मर्षि नारदमुनींचा सत्संग घडला. नारदाने उपदेश केल्यावर वैराग्य आले आणि नारदांच्या उपदेशानुसार त्या वाटमार्‍याने तप करण्यास आरंभ केला. एकाग्र चित्ताने अहर्निश ईश्वराधना, ध्यानसाधना करण्यांत तो इतका तल्लीन झाला की त्याला बाह्य जगच काय पण देहभानाचाही विसर पडला. तपात निमग्न झालेल्या त्याचे शरीर काष्ठवत झाले. त्या शरीराला काष्ठ समजून किडा-मुंग्यांनी त्यावर वारूळ रचले. अनेक वर्षे लोटली. आणि एके दिवशी एका गंभीर वाणीने त्यांचे ध्यान भंगले. घनगंभीर आवाजात त्यांना कुणी म्हणत होते - ’महर्षि, उठा आता.’ तो चकित झाला. म्हणाला, ’कोण महर्षि ? मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही ! आता तुम्ही पापाचार रत असणारे लुटारू राहिला नाहीत. तुमचे हृदय आता पवित्र झाले आहे. सर्व पापांचा लय झाला आहे. तुमच्या देहाभोवती ’वल्मीक’ (वारूळ) उभारल्यामुळे तुम्ही आता वाल्मीकि नावाने प्रसिद्ध व्हाल. अशा रीतीने तो लुटारू कठोर तपश्चर्येच्या प्रभावाने महर्षि वाल्मीकि झाला. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पुढे वाल्मीकिने एक आश्रम स्थापन केला. अध्ययन, अध्यापन सुरू झाले. मोठा शिष्य परिवार जमा झाला. एकदा महर्षि नदीवरून स्नान करून वनातील निसर्ग सौंदर्य अवलोकन करीत आश्रमाकडे परतताना एक चित्तवेधक घटना घडली. एक क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयक्रीडेत दंग झाले होते. निसर्ग दृष्य, वनातील रम्य वातावरणामुळे महर्षिंचे हृदय आनंदाने भरले होते. त्यात त्यांचे क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे लक्ष गेले. त्यांचे विहार कौतुकाने पहात असता एकाएकी एक बाण सूं सुं करत आला आणि त्याने नर-क्रौंचाचा वेध घेतला. तत्काळ तो गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्या पक्ष्याचे जीवन संपले. क्रीडेचे रूपांतर अचानक शोकावस्थेत झाले. क्रौंचिण हृदय विदारक विलाप करू लागली आणि ते पाहून महर्षिंचे हृदय द्रवले. त्यांनी एकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हे क्रूर कर्म एका व्याधाने केले आहे. त्यांना फार दुःख झाले. त्या शोकावेगात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. आपल्या मुखातून काव्यमय श्लोक बाहेर पडल्याचे ध्यानात आल्यावर त्याचा त्यांनाच विस्मय वाटला. खरे पाहता यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. शास्त्रांत अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात की तपाचरणाने मनुष्याच्या चित्त-वृत्ति शुद्ध होतात. क्रोध मत्सरादि दोष नाहिसे झाल्यामुळे हृदय निर्मळ होते, कोमल होते. असे हृदय जेव्हां समत्वबुद्धि, करुणा, प्रेम यांने द्रवित होते तेव्हां आपोआपच काव्य स्फुरते. पण महर्षिंना आपल्या तोंडून काव्य बाहेर पडल्याचे जाणवून अचंबा वाटला. महर्षि विचार करू लागले, अशा प्रकारची श्लोकवाणी माझ्या मुखे तर कधी बाहेर पडली नाही. काय बरे असेल हें ? या वरून मी काय समजावे ? इतक्यांत त्यांना एक वाणी ऐकूं आली. "तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्याला कविता म्हणतात. आता तूं जगत् कल्याणास्तव अशा प्रकारे कविता रचून रामचरित्राचे वर्णन कर." ही वाणी देववाणी म्हणा, आकाशवाणी म्हणा वा मुनिंच्या हृदयांतून निघालेली अंतःप्रेरित वाणी म्हणा; पण महान कार्ये करणार्‍या काहींना अशा प्रकारे अमानवी प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे अनेक दाखले आहेत. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; प्रथम महाकाव्य निर्मितीचा हा इतिहास. महर्षि वाल्मीकींच्या हृदयातील करुणा त्यांच्या मुखावाटे श्लोकरूपाने बाहेर पडून विश्वातील आदि काव्य निर्माण झाले. हे काव्य म्हणजे परम मनोहर, रमणीय रामायण कथा. एका महान दिव्य विभूतीचे चरित्र. ह्या आधी संस्कृत भाषेत काव्य नव्हते असे नव्हे. वैदिक साहित्य हे तर रामायणाच्या बरेच आधीचे असून ते सर्व छंदोबद्ध, म्हणजेच पद्यात आहे. तरी देखील भारतात सर्वानुमते रामायणाला आदिकाव्याचा मान मिळाला आहे. हे काव्य तर इतके प्रभावी झाले आहे की भारतीय लोकवाणीत श्रीरामाएवढे रुजलेले दैवत दुसरे नाही. या काव्याने प्रेरित होऊन कितीतरी संतांनी कितीतरी भाषांमधून रामकथा रचल्या आहेत. तुलसीदास, एकनाथ, रामदास, श्रीधर कवि, कंबन (तामिळ), गुजराती भाषेतले गिरीधर रामायण, फारसी मध्ये मसीही रामायण ही सर्व प्रसिद्ध काव्ये थोर आणि उच्च कोटीची आहेत. एका संदर्भानुसार* जगातील ५०० भाषांमध्ये रामकथेची रचना केली गेली आहे. इंडोनेशियात कोर्टातून रामायणावर हात ठेऊन शपथ घेतली जाते यावरून दिसून येते की रामकथा किती जगन्मान्य झाली आहे. श्रीराम व रामकथा कधी कालौघात लुप्त होतील, नाहीशा होतील, विस्मृत होतील हे अशक्यप्राय आहे. आता अशा रामायणाबद्दल हे ऐतिहासिक का काल्पनिक काव्य, श्रीराम मानव का परमात्म अवतार या बद्दल अनेक मतमतांतरे आहेत. पण तो वेगळा विषय, पाहू नंतर कधीतरी. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp; महर्षि वाल्मीकींनी वारूळातून बाहेर पडल्यावर रामायण काव्य रचण्यापर्यंत काय केले असेल. काय करणार ? इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, &lt;a href="http://satsangdhara.net/vara/k2s100.htm" style="color: magenta;" target="_blank"&gt;राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान&lt;/a&gt; पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो ? हा प्रश्न पडतोच. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; महर्षिंचा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होताच. याव्यतिरिक्त त्यांना तपःसामर्थ्याने अवगत असलेल्या सिद्धींचेही दर्शन घडते. रामायण रचण्यासाठी महर्षिंनी आपल्या योगसामर्थ्याचा कसा वापर केला हे बालकाण्ड सर्ग ३ मधल्या खाली दिलेल्या श्लोक श्लोकार्थावरून स्पष्ट होते.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;रामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;सभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;स्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;सत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;पुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥ &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #274e13; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;श्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥ सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥ &amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;*[ मुस्लिम बहुल इंडोनेशिया में रामायण को राष्ट्रीय पवित्र पुस्तक होने का गौरव प्राप्त है । वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है। मलेशिया में "हिकायत सिरी राम" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है । थाईलैंड में रामकथा को "रामकियेन" या "रामकीर्ती" कहा जाता है । यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है । वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं । जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है । इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र । वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं। बर्मा में "रामायागन" नाम से रामकथा लिखी गई । बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं। रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ । ]&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-7445593453797267649?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/7445593453797267649/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=7445593453797267649' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/7445593453797267649'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/7445593453797267649'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2011/07/blog-post_31.html' title='रामायणाची रचना कशी झाली ?'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3758225553933188651</id><published>2011-07-28T20:00:00.007+05:30</published><updated>2011-07-28T21:49:04.515+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>श्री विष्णु सहस्रनाम  - श्लोक  ८</title><content type='html'>&lt;div style="color: #674ea7;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center" class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: center;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: x-large; line-height: 105%;"&gt;श्री विष्णु सह&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: x-large; line-height: 105%;"&gt;स्र&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: x-large; line-height: 105%;"&gt;नाम&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: x-large;"&gt;श्लोक ८&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center" class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: center;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center" class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: center;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;ईशानः प्राणदः प्राणोज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः&amp;nbsp; ।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center" class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: center;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;हिरण्यगर्भो&amp;nbsp; भूगर्भो माधवो&amp;nbsp;मधुसूदनः&amp;nbsp; ।।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(६४) ईशानः :&amp;nbsp; - पंच महाभूतांचे नियंत्रण करणारा. या संज्ञेनेअसे सुचवायचे आहे&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; की &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;ईश्वर या विविधतेने नटलेल्या जगाचे स्वतःचकेलेले नियम अमलांत आणणारा नियंता आहे. &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;जेव्हा&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;त्याची इच्छा शक्ती 'कार्य नियंता ' ह्या भूमिकेतून प्रतीतीस येते तेंव्हा तो ' ईशान' स्वरूपांत कार्य करतो. तोच परमेश्वर आहे असाही या संज्ञेचा अर्थ होतो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(६५) प्राणद:&amp;nbsp; - (प्राणान् ददाति इति प्राणदः) :&amp;nbsp; - सर्व प्राणीमात्रांना प्राण देतो तों प्राणद.तत्वज्ञानाप्रमाणे &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: &amp;quot;Times New Roman&amp;quot;,&amp;quot;serif&amp;quot;; font-size: 12pt;"&gt;“&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;सजीव शरीरातील जीवनाचा निर्देश ( व्यक्तता ) ज्याचेमुळे होतो त्याला ' प्राण' असे संबोधिले जाते.&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: &amp;quot;Times New Roman&amp;quot;,&amp;quot;serif&amp;quot;; font-size: 12pt;"&gt;”&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;जगातील सर्वसजीवांच्या सर्व हालचाली ज्या एका जीवनाच्या स्त्रोतापासून होत असतात त्यालाचप्राणद असे म्हटले जाते. तैतिरीय उपनिषद् म्हणते (२-७) जर तो सर्वत्र नसेल तर कोणसजीव राहू शकेल? कोण श्वासोच्छ्श्वास करू शकेल ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(६६) प्राण:&amp;nbsp; - ( प्राणिति इति प्राणः ) :&amp;nbsp; - जो धारण करतो ( जीव ) तो प्राण, व अशातर्‍हेचा' प्राण ' ज्याचे मध्ये कार्यकारी आहे तो प्राणी. ह्या ठिकाणी शरीरातील प्राणम्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर असे सूचित केले आहे. तोच नित्य आहे, अनंत आहे. येथेअसाही अर्थ होईल&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; की &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;'जो वायूलाही जीवनदायी शक्ति देतो तोपरमेश्वर प्राणद आहे कारण वातावरणातील सर्व &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;चैतन्य &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;धारण करण्याची शक्ति त्याचेपासूनच निर्माण झाली आहे.कठोपनिषदांत परमेश्वराची व्याख्या तो प्राणाचा प्राण आहे, (प्राणस्य प्राणः) अशीकेली आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(६७) ज्येष्ठः :&amp;nbsp; - जो सर्वांपेक्षा वृद्ध आहे तो ज्येष्ठ. &lt;/span&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn1" name="_ftnref1" style="mso-footnote-id: ftn1;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span lang="HI" style="font-size: 12pt;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[1]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span lang="HI" style="font-size: 12pt;"&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;अवकाशाची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचा&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;ही &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;आधी ते अनंत अस्तित्वात होते. वृद्ध ह्या शब्दाचातमभाव दर्शविणारी दाखविणारी ही संज्ञा आहे. आपल्या शास्त्रामध्ये चिरपरीचितअसलेल्या 'सनातन' शब्दाने सूचित होणारा अर्थ ह्या&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;ही &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;संज्ञेला लागू पडतो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(६८) श्रेष्ठः :&amp;nbsp; - सर्वाहून अधिक गौरवास्पद असा. ह्या ठिकाणीपुन्हा 'श्रे&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;यः&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;' ह्या शब्दाचे तमभावाचे रूप&lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn2" name="_ftnref2" style="mso-footnote-id: ftn2;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[2]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;वापरले आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(६९) प्रजापतिः :&amp;nbsp; - सर्व प्रजेचा (सजीव प्राण्यांचा ) पति ( स्वामी). प्रजा म्हणजे संतती व त्यांचा स्वामी अगर पिता. म्हणून ह्या संज्ञेने जगातीलसर्व सजीव प्राण्यांचे पितृत्व त्याचेकडे जाते. व सर्वप्राणी त्याचीच मुले आहेतअसे सुचविले जाते. सर्वप्राणीमात्रांचा उत्पत्तीकर्ता तोच आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(७०) हिरण्यगर्भः :&amp;nbsp; - जो हिरण्यमय ब्रह्मांडाच्या गर्भात रहातो तो.उपनिषदांत म्हटले आहे ' हे सर्व त्यानेच व्याप्त आहे.&lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn3" name="_ftnref3" style="mso-footnote-id: ftn3;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[3]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;संस्कृतमध्ये हिरण्यमय विश्व हा एक वाक्प्रचार आहे. यातील सुवर्णवाचक शब्दाने सर्वआनंददायक व सर्व सुखदायक गोष्टींचा निर्देश केला जातो. या सर्व आनंददायकगोष्टींनें अंतर्भूत असलेला तों हिरण्यगर्भ. या संज्ञेचा आणखी एक अर्थ असा करतांयेईल&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; की &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;' तो स्वतः सृष्टिकर्ता असल्यामुळे त्यालाच सर्वजडचेतन सृष्टिचे गर्भस्थान &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn4" name="_ftnref4" style="mso-footnote-id: ftn4;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[4]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;(उत्पत्तिस्थान) मानले जाते.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(७१) भूगर्भः :&amp;nbsp; - जो या पृथ्वीचे गर्भस्थान आहे तो भूगर्भ. म्हणजेचत्याचेपासूनच सर्व सृष्टिची उत्पत्ति झाली आहे. मातेच्या गर्भस्थानांत असलेला गर्भज्याप्रमाणे माता अत्यंत प्रेमाने व स्वतःच्या जीवनशक्तिने सतत वाढविते, पोसतेत्याप्रमाणे ह्या ब्रह्मांडाचा अत्यंत लहान भाग असलेले जगत् त्या परमेश्वराकडूनअत्यंत प्रेमाने धारण केले जाते, पोषिले जाते. आणखी एक अर्थ - या दिव्य सृष्टिचा (भू)भर्ता ( रक्षणकर्ता - गर्भ ) असा होतो.&lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn5" name="_ftnref5" style="mso-footnote-id: ftn5;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[5]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(७२) माधवः :&amp;nbsp; - मा - माया - महालक्ष्मी. तिचा पति ( धवः ) मायेचापति &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;कि&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;वा स्वामी. &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;कि&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;वा छांदोग्य &lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn6" name="_ftnref6" style="mso-footnote-id: ftn6;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[6]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे 'मधुविद्येच्या' सहाय्याने ज्याचे ज्ञान प्राप्तहोते तो माधव. या संज्ञेचा अर्थ असा होईल&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; की &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;'जोमौनी आहे ( शांत आहे ) जो शरीर मन व बुद्धिचे &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;बदलत्या जगातील &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;व्यापार साक्षीत्वाने पहातो&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; तो माधव.&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;दुसर्‍याशब्दात ज्या साधकाने आपले मन स्थिर करून व योग साधनेने आपले अंतःकरण शुद्ध केलेआहे त्या साधकांस प्रतीत होतो तो माधव'.&lt;a href="http://www.blogger.com/post-edit.g?blogID=6881908716141308923&amp;amp;postID=3758225553933188651#_ftn7" name="_ftnref7" style="mso-footnote-id: ftn7;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 12pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[7]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="PreformattedText" style="color: #674ea7; line-height: normal; margin-top: 12pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;(७३) मधुसूदनः :&amp;nbsp; - ज्याने मधु राक्षसाचा निःपात केला तो. श्रीविष्णुनेंमधु व कैटभ या दोन राक्षसांचा वध केला. त्या संबंधी महाभारतामध्यें आलेली कथागूढार्थपूर्ण आहे. वेदांमध्ये कर्माचे फल म्हणजेच 'मधु' असे म्हटले आहे. ही कर्मेवासना निर्माण करतात. ह्या वासनांचा नाश परमात्म्या&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;च्या&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt; &lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;सत्यस्वरूपाचे &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 12pt;"&gt;चिंतनकेले असता होतो. म्हणून परमेश्वरांस 'वासनांचा' नाश करणारा 'मधुसूदन' असे म्हटलेआहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #674ea7;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="MsoNormal" style="color: #674ea7;"&gt;&lt;span style="font-size: 12pt; line-height: 115%;"&gt;&amp;nbsp;---------------------------------------------------------------&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="MsoFootnoteText" style="color: #674ea7;"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref1" name="_ftn1" style="mso-footnote-id: ftn1;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[1]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;span style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt;वृद्धः ज्यायात् ज्येष्ठः&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="mso-element: footnote-list;"&gt;&lt;div style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div id="ftn2" style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;div class="PreformattedText"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref2" name="_ftn2" style="mso-footnote-id: ftn2;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[2]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; श्रेयः&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt; श्रेय&lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt; श्रेष्ठः&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div id="ftn3" style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;div class="MsoFootnoteText"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref3" name="_ftn3" style="mso-footnote-id: ftn3;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[3]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 9pt; line-height: 105%;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt;इशावास्यमिदं सर्वम्&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt; ।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div id="ftn4" style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;div class="PreformattedText"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref4" name="_ftn4" style="mso-footnote-id: ftn4;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[4]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; हिरण्यगर्भःसमवर्त्तताग्रे&amp;nbsp; ।।&lt;/span&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref5" name="_ftn5" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[5]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 9pt;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 10.5pt;"&gt;तैत्तिरिय ब्राह्मणामध्ये ( ३-१-२ ) ही दिव्यपृथ्वी श्रीविष्णुची पत्नी आहे असे म्हटले आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div id="ftn6" style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;div class="PreformattedText"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref6" name="_ftn6" style="mso-footnote-id: ftn6;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; line-height: 105%;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[6]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-family: &amp;quot;Cambria&amp;quot;,&amp;quot;serif&amp;quot;;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; मधुविद्यावबोधत्वात् धवत्वद्वाश्रियोऽनिशम्&amp;nbsp; । मौनात् ध्यानाच्चयोगाच्चविद्धिभारत माधवम्&amp;nbsp; ।&lt;/span&gt;&lt;span lang="HI" style="font-family: Mangal; font-size: 9.5pt; line-height: 105%;"&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;div id="ftn7" style="mso-element: footnote;"&gt;&lt;div style="color: #674ea7; text-align: justify;"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/post-create.g?blogID=6881908716141308923#_ftnref7" name="_ftn7" style="color: #674ea7;" title=""&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt;"&gt;&lt;span class="MsoFootnoteReference"&gt;&lt;span style="font-size: 10.5pt; font-weight: normal; line-height: 115%;"&gt;[7]&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span lang="HI" style="color: #674ea7;"&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;span style="color: #674ea7; font-family: Mangal; font-size: 10.5pt;"&gt; हेभारत, तू माधवास मौन (मा), ध्यान (ध), व योग (व) यांचे सहाय्याने जाणून घे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-3758225553933188651?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/3758225553933188651/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=3758225553933188651' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3758225553933188651'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3758225553933188651'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2011/07/blog-post_28.html' title='श्री विष्णु सहस्रनाम  - श्लोक  ८'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-8073686898547834763</id><published>2011-07-26T08:00:00.001+05:30</published><updated>2011-07-27T20:23:11.001+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Ramayan'/><title type='text'>महर्षि वाल्मीकि - एक महान तपस्वी</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &lt;span style="color: #660000; font-size: large;"&gt;तपस्वी वाल्मीकि महर्षि वाल्मिकींनी ’रामायण’ नामक महाकाव्य रचले. रामायण महाकाव्याची कुणी पुराणात गणती करीत नाहीत. सद्यकालीन उपलब्ध रामायणात कितीतरी प्रक्षिप्त भाग आहे असे बरेच तज्ञांचे मत आहे. या विद्वानांचे विश्लेष पाहता असे दिसून येते की प्रक्षिप्त भाग काढला तर मूळ काव्यात श्रीराम हा विष्णुचा अवतार या अर्थाने श्रीरामाचे चरित्र सांगितलेले नाही. एका थोर विभूतीचे चरीत्र या दृष्टीने वाल्मिकी महर्षिंनी ते ग्रथित केलेले आहे. इतर पुराण ग्रंथांमध्ये आढळणारे मंगल वंदनपर श्लोक यात आढळत नाहीत. मग वाल्मिकीने हे महाकाव्य कशाकरिता रचले असावे ? एक तर्कानुसार वाल्मिकींचे पूर्व चरीत्र पाहतां त्यांना जगासमोर एका गुणसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवावा ही प्रेरणा होणे जास्त संयुक्तिक वाटते. काव्याच्या सुरुवातीलाच ’सद्यकाली गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ, सदाचार परायण, विद्वान सामर्थ्यशाली, प्रियदर्शन, कान्तिमान, क्रोधावर जय असलेला, पण क्रोध आलाच तर देवसुद्धा ज्याला भितात अशी व्यक्ति कोणी आहे का ? असेल तर ती कोण ? असे महर्षिंनी नारदमुनिला विचारले. यावरून लोकांनी आपल्या जीवनात कसे आचरण करावे यासाठी एका आदर्श व्यक्तिचे चरीत्र त्यांच्यापुढे असावे या हेतूने ’रामायण’ महाकाव्य रचले असावे याचे शक्यता दाट आहे.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #660000; font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पण एवढे महान काव्य रचण्यास फार मोठी प्रतिभा असावी लागते. प्रतिभा काही अशी-तशी प्राप्त होत नाही. त्यासाठी तपस्याबळ पाठीशी असावी लागते. आपण एका वाक्यात वाचतो, ऐकतो की वाल्मिकीने फार मोठी तपस्या केली. फार मोठी म्हणजे किती, कशी हे स्वतः तपाचरणात असणारेच जाणू शकतात. रामायणात तपस्येचे वर्णन आढळतेच, पण पुढे हेही म्हटले आहे की त्या तपोबलाने ते ब्रह्मपदाला पोचले. मग सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असणार हे निश्चित. आपल्या सिद्धीने त्यांनी दशरथाच्या आधीपासून रामचरीत्र कसे घडले ते सर्व पाहिले, ऐकले असणार हे संभवनीय आहे. रामायणात उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने त्यांना अशा प्रकारची दृष्टी दिली. आता तप प्रेरणेस देखील काहीतरी निमित्त लागतेच. पद्मपुराण, अध्यात्म रामायण इतरत्र साहित्यातून महर्षिंच्या पूर्व चरीत्राबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. महर्षिंच्या पूर्व चरीत्रासाठी आपण अध्यात्म रामायणातील त्यांनी स्वमुखे श्रीरामास निवेदन केलेले वर्णन पाहू.  महर्षि श्रीरामाला म्हणतात – “अहं पुरा किरातेषु किरातैः सह वद्धितः । जन्ममात्र द्विजत्वं मे शूद्राचार रतं सदा ॥ (अ.रा. ६.६५). मी आधी रानटी होतो. दुष्कर्मात रत असे. जन्माने द्विज असलो तरी आचरणाने शूद्रच होतो.” शास्त्रात शूद्राची एक व्याख्या सापडते ती अशी – शुचा अभिदुद्रुवे इति शूद्रः – जो स्वतः दुःखी असतो आणि इतरंनाही दुःख देतो, त्यांना रडवतो त्याला शूद्र म्हणावे. यावरून असे दिसते की मनुष्य जन्माने कोणत्याही वर्णाचा असो (जातीचा नव्हे, हल्ली जात हा वर्णाला पर्यायी शब्द वापरला जातो) , त्याचे आचरण हीच खरी त्याच्या वर्णाची ओळख. वाल्मिकी जन्माने ब्राह्मण, पूर्वायुष्यातील आचरणामुळे शूद्र आणि तपस्येनंतर स्थित्यंतर पावल्याने परत ब्राह्मण. केवळ ब्राह्मणच नव्हे तर महर्षिपद, ब्रह्मपद पावलेला.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #660000; font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; फार प्राचीन काळी एका गहन अरण्यात एक युवक राहात असे. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्याने सोपा असा वाटमारीचा धंदा अवलंबिला होता. कोणी वाटसरू दिसला की त्यावर हल्ला करायचा आणि त्यांच्याकडे असेल नसेल ते लुबाडायचे, प्रसंगी कधी हत्याही होत असे. एकदा संयोग असा की देवर्षी नारद चालले होते आणि त्या युवकाने त्यांच्यावर झडप घातली. देवर्षि म्हणाले – मला लुटण्यास तू का प्रवृत्त होत आहेस ? लूटमार, हत्या करणे ही महापातके आहेत हे तुला ठाऊक नाही काय ? आणि ज्यांच्यासाठी तुझा हा जो उद्योग चाललाय ते तुझ्या अशाप्रकारे होणार्‍या पापसंचयात सहभागी होतील असे तुला वाटते काय ? तो म्हणाला – ते काही मला माहित नाही. मी घरी जाऊन विचारून येतो. त्याने देवर्षींना एका झाडाला बांधले आहे गेला घरी. आई, बाबा, पत्नी  यांना त्याने सांगितले की मी वाटमारी करून तुम्हा सर्वांचे पालन पोषण करतोय, वेळप्रसंगी नरहत्याही घडते. मग मला सांगा की माझ्या पापाचा भाग तुम्ही घेणार, की नाही ? सर्वांनी एकमुखाने स्पष्टपणे सांगितले – मुळीच नाही. पापं तवैव तत्सर्वं, वयं तु फलभागिनः ॥ आमचे पोषण करणे हे तुझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी तू कुठून धन आणतोस, काय कामधंदा करतोस हे आम्ही जाणत नाही. तुझ्या कर्तव्यपूर्तीमधे तुला पाप मिळणार असेल तर त्यात आम्ही काय म्हणून हिस्सेदार व्हायचे, नाही होणार. आम्ही काही कोणाला लुबाडत नाही की मारत नाही. त्या युवकाला पायाखालची जमीन दुभंगते आहे असा भास झाला. विचारांचे काहूर उठले. तो तडक उठला आणि देवर्षिकडे येऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पूर्ण शरणागति. अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागला - ’प्रभो, मला वाचवा, मला मार्ग दाखवा.’ देवर्षि म्हणाले, “लोकांना दुःख देऊन आपण चैन करणे हे पाप आहे. आसक्ति, ममता, मोह यामुळे मनुष्य पापाचरण करतो पण सर्वजण तुझ्याकडे धन आहे तोवरच ते तुझे. ’यावत् वित्तोपार्जन सक्तः, तावत् निजपरिवारो रक्तः ॥’ तेव्हां सुखात-दुःखात, पापात-पुण्यात जो सदा तुझ्यापाशी असतो त्या दयाघन भगवंताची तू उपासना कर, मी सांगतो तसे आचरणात आणशील तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.” देवर्षिने प्रबोधन केले. रामनामाचा अमृतोपम उपदेश केला. उपासनेची पद्धती समजाऊन सांगितली. संस्कारामुळे ’राम राम’ म्हणता येईना तर ’मरा मरा’ जप करण्यास सांगितले. आता शंका येते की ’मरा मरा’ जप करून कोणी कसा तरेल ? “जपतां उलटे नाम वाल्मिकी । बने ब्रह्मसम विदित लोकिं की ॥ (रामचरितमानस २.१९४)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #660000; font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; श्रीरामाला महर्षि आपली कथा सांगताहेत. म्हणतात – “अहं यथोपदिष्टं तौः तथा अकरवमञ्जषसा । जपन् एकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवान् अहम् ॥“ (अ.रा. २.६.८२) सर्वच शास्त्र ग्रंथांतून हेच सांगितले जाते की ’नाम’ श्रद्धापूर्वक, एकाग्रचित्ताने, सरळ शुद्ध भावनेने घेतले असता ते फलदायी होतेच. मग नाम कोणतेही असो. गुरुने राम म्हणायला सांगितले असो वा मरा म्हणायला सांगितले असो. श्रद्धा, भाव महत्वाचा. महर्षि तर म्हणतात की एकाग्र मनाने, सरळ भावाने मी जप करता करता त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला बाह्य जगाची पूर्ण विस्मृति झाली. (आणि किती काळ ? अंगावर वारूळे उठे पर्यंत ?) परीणाम काय झाला ? वाटमार्यािचा मुनि झाला, ब्रह्मसम झाला. म्हणून तर वाल्मीकि रामायणात प्रथम श्लोकांत त्यांचा उल्लेख “तपस्वी” म्हणून आला आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-8073686898547834763?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/8073686898547834763/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=8073686898547834763' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/8073686898547834763'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/8073686898547834763'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2011/07/blog-post_26.html' title='महर्षि वाल्मीकि - एक महान तपस्वी'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-1082862381374762000</id><published>2011-07-24T08:00:00.003+05:30</published><updated>2011-07-24T15:30:02.281+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'></title><content type='html'>&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;b&gt;श्लोक ७ वा&lt;br /&gt;अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः&amp;nbsp; ।&lt;br /&gt;प्रभुतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलं परम्&amp;nbsp; ।। &lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #0b5394; font-size: large;"&gt;(५५) अग्राह्यः :&amp;nbsp; - ज्याचे ज्ञान इंद्रियांचे सहाय्याने होऊ शकत नाही तो 'अग्राह्य ' आहे. तो इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही तर सर्व प्राणीमात्रांना आपापल्या इंद्रियाने होणारे सर्व ज्ञान ज्याला होते तो प्रत्यक्ष ज्ञाता आहे. स्वतः ज्ञाता कधीच ज्ञेयविषय होऊ शकत नाही. इतर इंद्रियगम्य वस्तूप्रमाणे 'सत्य' हे इंद्रियांचे सहाय्याने ज्ञात होत नाही. सर्वकालामध्ये सर्व प्राणीमात्रांना सर्व इंद्रियांचे द्वारा सर्व विषयांचे ज्ञान ज्याला होते असा तो एकमेव ज्ञाता आहे. इंद्रियज्ञानाचा ज्ञाता तो असतो इतकेच नव्हे तर मनातील भावना व बुद्धीतील विचार जाणणाराही तोच आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #0b5394;" /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #0b5394; font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; याप्रमाणे इंद्रियांनी तो समजत नाही, मनाला तो भासत नाही व बुद्धिला ज्ञात होत नाही उपनिषदांमध्ये म्हटले आहे “मनासहित शब्द तेथे पोहोचू न शकल्याने परत फिरतात व तोच परमेश्वर आहे” ( यतोवाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह) म्हणूनच तो अग्राह्य आहे, इंद्रियातीत व विचारातीत आहे. &lt;span style="color: #b45f06;"&gt;१&lt;/span&gt; केनोपनिषद स्पष्टपणे व ठासून सांगते “ज्याला नेत्र पाहू शकत नाहीत परंतु नेत्र ज्याच्यामुळे पाहू शकतात तेच ब्रह्म (महाविष्णु) आहे असे तू समज. तू इथे ज्याचे पूजन करतोस ते नव्हे.”&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #0b5394;" /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #0b5394;" /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #0b5394; font-size: large;"&gt;(५६) शाश्वत:&amp;nbsp; -(शश्वत् भवतीति शाश्वतः) :&amp;nbsp; - जे सर्व कालामध्ये जसे आहे तसेच रहाते ते शाश्वत - जे शाश्वत आहे ते तीनही कालामध्ये विकाररहितच असते. म्हणजेच ते कालबंधना पलिकडे आहे. ते परमसत्य ज्ञान स्वतःच सर्व कालाला प्रकाशित करते व जो प्रकाशक आहे तो प्रकाश्य वस्तूकडून कधीच परिणाम पावत नाही. ते विकाररहित सत्य म्हणजेच 'श्रीविष्णु '.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #0b5394; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५७) कृष्णः :&amp;nbsp; - संस्कृत भाषेतील कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा रंग. ज्या सत्याचे बुद्धिने थोडेसे ज्ञान होते परंतु परमार्थतः त्याची प्रतीती येत नाही ते सत्य विशिष्ठ कृष्णपटलाने झाकले आहे असे मानले जाते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मूळ &lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06; font-size: large;"&gt;(२)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt; 'कृष्' ह्या धातुचा अर्थ आहे 'सत्ता' किवा 'अस्तित्व' व ’ण’ शब्दाचा अर्थ आहे आनंद. हा उल्लेख महाभारतातील उद्योग पर्वात (७०-५) आलेला आहे. म्हणून कृष्ण (कृष्+ण) म्हणजे सत्ता व आनंद अर्थात कृष्ण हे नांवच अत्यंत श्रेष्ठ परमानंदाचे द्योतक आहे. त्याच्या कृष्णवर्णामुळेही त्याला 'कृष्ण' असे संबोधिले जात असे. “माझा वर्ण काळा असल्यामुळे हे अर्जुना मला कृष्ण असे संबोधिले जाते.” असा उल्लेख महाभारताचे शांती- पर्वात आहे. (३४३)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; महाभारतात आपल्याला असे आढळते की श्रीकृष्ण स्वतःच अर्जुनास समजावून सांगतात की - जेव्हा पृथ्वीचे कवच अत्यंत कठीण होते तेंव्हा मी स्वतःच कृष्ण वर्णाचा लोहाचा नांगर होऊन ही भूमी नांगरतो. - कृषी देवता &lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06; font-size: large;"&gt;(३)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; वरील अर्थाखेरीज कृष्ण ह्या शब्दाचा जो आपल्या भक्तांना आकर्षून घेतो तो असाही अर्थ होतो. ( आकर्षणात् कृष्णः) सत्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेते. व त्याचा प्रतिकार ही होऊ शकत नाही. टीकाकारांनी या अर्थाचे विवरण फार आकर्षक शैलीने व समर्पक रितीने केले आहे. व त्यांचा निष्कर्ष असा की जे भक्त त्याचे ध्यान चिंतन करतात त्यांच्यां हृदयातील पाप&amp;nbsp; नाहीसे करतो, तो कृष्ण.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; सत्यामध्ये अशी एक आकर्षण शक्ति असते की जी मनुष्याचा अहंकार अगर अहंकेन्द्रित सर्व वासना आपल्याकडे ओढून घेते. या दृष्टीकोनातून पाहिले असतां कृष्ण ही एक सामान्य कृषीदेवता रहात नाही तर मनुष्यांच्या मनोभूमीमध्ये खोल रूजलेल्या दुष्ट पापवृत्ती खणून ती मनोभूमी अत्यंत निरामय आनंद रूजविण्यास तयार करणारी थोर देवता ठरते. व त्या आनंदाचेच सत्य हे एक स्वरूप आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #0b5394; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५८) लोहिताक्षः :&amp;nbsp; - लाल डोळे असलेला. पुराण वाङ्ग्मयात अनेक ठिकाणी परमेश्वराचे वर्णन ' रक्तकमलाप्रमाणे डोळे असलेला ' असे केलेले आढळते. साधारणतः लाल डोळे क्रोध दर्शवितात. परमेश्वराने दुष्टतेचा नाश करण्याकरतां अनेक अवतार धारण केलेले आहेत. जे परमसत्याकडे दुर्लक्ष करून ऐहिकतेमध्येच रममाण होणारे व खलप्रवृत्तीचे मानव असतात त्यांचेवर परमेश्वराचा कोप होतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५९) प्रतर्दन:&amp;nbsp; - ( तर्दहिंसांयाम्) :&amp;nbsp; - मूळ धातू तर्द ह्या शब्दाचा अर्थ विनाश. त्याचे पूर्वी लागलेला 'प्र' हा उपसर्ग आधिक्य दाखविणारा आहे. त्यामुळे 'प्रतर्द ' ह्या शब्दाचा अर्थ होतो पूर्णनाश. प्रलयाचे वेळी रूद्र स्वरूपात अवतीर्ण होऊन जो सर्वांचा विनाश घडवून आणतो तो प्रतर्दन ' श्रीविष्णु'.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #0b5394; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(६०) प्रभूतः :&amp;nbsp; - ह्या पदाचा अर्थ होतो जन्मतःच परिपूर्ण अगर नित्य परिपूर्ण. तो परमात्मा स्वभावतःच परिपूर्ण असल्याने अंतिम सत्य स्वरूपांत किवा अवतार धारण केलेले असतानाही त्याचा जो अविष्कार होतो तोही परिपूर्ण असतो. विशेषतः परमेश्वराने आपला मुख्य व दिव्य अवतार असा जो ' श्रीकृष्णावतार ' त्यामध्ये आपली सर्वज्ञता व सर्व सामर्थ्य प्रकट केले आहे. त्यामुळे तो पूर्णअवतार मानला जातो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #0b5394; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(६१) त्रिककुब्धाम :&amp;nbsp; - जो तीन विभागांचा (ककुभ) आधार (धाम) आहे तो त्रिककुब्धाम. साधारणता टीकाकार ह्या शब्दाचे विवरण करताना ' उर्ध्व, मध्य व अध' ह्या तीन स्तरांचे सर्व विभाग असे करताना दिसतात. वेदांताच्या भूमिकेवरून विचार करतां हे तीन स्तर म्हणजेच जाणिवेचे जागृत, स्वप्न व सुषुप्ति हे तीन स्तर असे म्हणता येईल. व चवथी अवस्था तूर्यावस्था ही ह्या तीनही अवस्थांचा आधार आहे व परमेश्वर ह्या सर्व अवस्थांचा आधार आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #0b5394; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(६२) पवित्रम् - जो अंतःकरणाला शुद्धता अगर पावित्र्य देतो तो. जे भक्त त्याचे ध्यान करतात त्याचे अंतःकरणास शुद्धि देणारा परमेश्वर पवित्र या नावांने ओळखला जातो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; किवा पवि म्हणजे वज्र. जो आपल्या भक्तांचे इंद्राच्या वज्रापासून रक्षण करतो ( त्रायते) तो पवित्र. वज्र हे आयुध दधिची नामक ऋषींच्या अस्थिंपासून केले असे त्याचे वर्णन आहे. इंद्र हा इंद्रियांचा राजा (इंद्रियाणा राजा) आहे. वेदांता प्रमाणे इंद्र म्हणजेच मन होय. मनातील उलट सुलट विचार संभ्रम, बौद्धिक तडजोड ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्याच मनातील संकल्प विकल्पाने घडवून आणलेला आपलाच मनोबलाचा नाश, हे एक इंद्राचे (मनाचे) आयुध आहे व ते अल्पकाळातच साधकाच्या तपश्चर्येचा नाश घडवून आणते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; पूर्ण भक्ति, निश्चयपुर्वक केलेले ध्यान व श्रीविष्णुवरील दृढश्रद्धा यांच्या सहाय्याने ह्या मनवज्रापासून साधकाचे रक्षण होते म्हणून परमेश्वराचे 'पवित्र' हे नाव सार्थ ठरते.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #0b5394;" /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #0b5394; font-size: large;"&gt;(६३) परं मंगलम् - मंगल हे दुष्टप्रवृत्तींपासून होणारे दुःख तर नाहीसे करतेच इतकेच नव्हे तर सद्गुणांपासून होणारा आनंदही मिळवून देते. परं मंगलं म्हणजेच श्रेष्ठतम मंगल आहे व ते फक्त परमेश्वरच असणे शक्य आहे. ज्याचे &lt;span style="color: #b45f06;"&gt;(४)&lt;/span&gt; स्मरणामुळे सर्व अशुभांचा नाश होतो. व सर्व शुभ संकल्पांनी हृदय भरून जाते तो परमेश्वर स्वतःच परममंगल आहे. उपनिषत् सांगते जे ब्रह्म केवळ स्मरण केले असतां मनुष्याच्या हृदयातील सर्व अशुभांचा नाश करते ते आम्हास परममंगल कारक होवो. &lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #0b5394;" /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #0b5394; font-size: large;"&gt;-----------------------------------&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #0b5394;" /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #7f6000; font-size: large;"&gt;१&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; यत् चक्षुषानपश्यति येन चक्षुंषि पश्यति&amp;nbsp; ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #7f6000;" /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #7f6000; font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp; तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदं यदिदमुपासते&amp;nbsp; ।।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #7f6000;" /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #7f6000; font-size: large;"&gt;२&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कृषीर्भूवाचक शब्दो नश्च निर्वृत्ति वाचकः&amp;nbsp; ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #7f6000;" /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #7f6000; font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp; तयौरैक्यं परंब्रह्म कृष्ण इत्यभिधियते ।।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #7f6000;" /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #7f6000; font-size: large;"&gt;३&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कर्षामि पृथिवीं भूत्वा कर्षणाय अयसो हलः । &lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br style="color: #7f6000;" /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #7f6000; font-size: large;"&gt;४&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; अशुभानि निराचष्ठे तनोति शुभ संततिम् । स्मृतिमात्रेण यत् पुंसां ब्रह्म तन्मंगलं विदुः ।।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: blue; text-align: right;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;सौ. उषा गुणे. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-1082862381374762000?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/1082862381374762000/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=1082862381374762000' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1082862381374762000'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1082862381374762000'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2011/07/blog-post.html' title=''/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-6378663435394316066</id><published>2010-11-07T08:00:00.003+05:30</published><updated>2011-07-04T21:59:16.449+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>श्रीमद् भागवत - स्कंध अकरावा - अध्याय पहिला (भाग - १)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;श्रीशुक उवाच । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;भुवोऽवतारयद् भारं जविष्ठं जनयन् कलिम् ॥ १ ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिः तान् । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥ २ ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;गुप्तैः स्वबाहुभिः अचिन्तयद्-अप्रमेयः । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;यद्-यादवं कुलमहो अविषह्यमास्ते ॥ ३ ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत् कथञ्चिन् । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;अन्तः कलिं यदुकुलस्य विधाय वेणु । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;एवं व्यवसितो राजन् सत्यसङ्कल्प ईश्वरः । &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;शापव्याजेन विप्राणां संजह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: blue; text-align: left;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;&amp;nbsp;या अध्यायातील पहिल्या पाच श्लोकात सांगितले आहे की जे लोक आपल्या व्यवहाराने दुष्ट दैत्य, दानव बनले होते त्यांचा श्रीकृष्णाने वध करविला. भुवोऽवतारयद् भारम् - पृथ्वीवरील भार हलका केला. कशा प्रकारे ? मग वर्णन येते की पाण्डवांच्या मनांत कोप निर्माण केला, त्यांना क्षुब्ध केले. कौरवांनी पाण्डवांशी द्यूत - छल करून त्यांच्या सर्व संपत्तीचे हरण केले, त्यांचा तिरस्कार केला, त्यांच्या पत्‍नीचे, द्रौपदीचे, केस धरून तिला फरफटत नेऊन अपमानित केले. त्या आधी त्यांच्यावर विषप्रयोग केले होते, त्यांना भस्मसात करण्याचा प्रयत्‍न केला होता. आता त्या सर्व कृत्यांची सीमा गाठली होती. हे सर्व भगवंतांनीच घडवून आणले. कां ? कारण असे केल्याशिवाय शांतिप्रेमी पाण्डव खवळणे अशक्य होते. आणि ते खवळल्याशिवाय दुष्ट कौरव (आणि त्यांचे समर्थन करणारे सर्वच) यांचा नाश करण्याचे सामर्थ्य आणखी कोणात नव्हते. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;मन्ये अवनेः ननु गतो अपि अगतं भारम् - भारत युद्ध झाले. मग भार हलका झाला का ? पण भगवंताला अजून पूर्णपणे भार हलका झाला असे वाटेना. यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारले, पण आता यादवच शिरजोर झाले आहेत. कापूर खाऊन अग्नि वाढतो पण कापूर संपला की अग्नीही विझून जातो. त्याप्रमाणे यादवांनी संहार केला, आता त्यांच्या विनाशाची वेळ आली. कारण श्रीकृष्णाच्या कृपेने यादव बाहुबळाने वाढले होते. त्यांना शासन करणारा शास्ता उरला नाही. बल संपती वाढली की मग गर्विष्ठपणा कुकर्माला प्रवृत्त करतो. मग आता काय करावे ? अंतःकलिं यदुकुलस्य विधाय - अशावेळी सर्वात सोपे असते ते समूहामध्ये आपापसांतच संशय, कलह निर्माण करून, आपसांतच भांडणे लाऊन, त्यांनाच परस्पर एकमेकाशी जुंपून, त्यांची शक्ति क्षीण करून सर्वनाश घडवून आणणे. श्रीकृष्णांनी हेच केले. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;शापव्याजेन विप्राणाम् - पण असे होण्यास काहीतरी निमित्त लागतेच. मग ऋषी-मुनींकडून शाप दिला गेला. बल संपत्तीने मद चढतो तेव्हां इतरांची टिंगल करण्यात काहीच गैर वाटत नाही. ऋषी-मुनींची यादवांनी खोड काढली आणि ते कपट जाणून ऋषींनी शाप दिला, वाग्‍वज्र सोडले - "हे मुसळ तुमच्या कुळाचा काळ होईल" (ती कथा पुढे येणारच आहे) &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;पण अशा शापाने कुलनाश कसा घडतो ? कोण्या तपस्व्याने शाप दिला (आणि विशेषतः शाप देणार्‍याचे बल माहीत असते तेव्हां तर) मनुष्य काय, अख्खा समाज हादरून जातो. माझा, आपला नाश होणार हा विचार (negative thought) आणि त्याचे भय हेच आपल्यामध्ये अशा गोष्टी घडवून आणते. Positive thoughts दृढ व्हायला तप करावे लागते. नदीच्या प्रवाहाच्या उलट पोहण्यासारखे असते ते. नकारात्मक विचार नदीच्या प्रवाहाप्रमाणे मनुष्याला उच्च अवस्थेपासून खाली ओढतात. सखल भागाकडे वाहणे हा जसा नदीचा स्वभाव तसेच मनुष्य स्वभावाचेही आहे. नकारात्मक विचार कोणा व्यक्तीचा, समाजाचा अथवा संपूर्ण राष्ट्राचाही विनाश घडवू शकतात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;इथे विचार करण्यासारख्या दोन गोष्टींचे दर्शन होते. तपाने मनःशक्ति संयत झाली की ती शक्ति काहीही घडवून आणू शकते. धारणेने मनःशक्ति एकवटली तर - येणें काही न निपजे । ऐंसे नाही ॥ (ज्ञानेश्वरी) पण केवळ मनाची शक्ति वाढविल्याने मन समचित्त होईल ? मनांत चराचराविषयी समभाव, प्रेमभाव स्थिर होईल ? कठीण आहे. त्याला परत आणखी विशेष प्रयत्‍नांची जोड लागते. विवेकाची जोड लागते. एवढे तपस्वी ऋषीमुनि. पण "माझी चेष्टा करतोस काय ?" या विचाराने देखील क्षुब्ध झालेच की ? असो. संयत मनाची वाग्‍वज्र सोडताच तसे घडवून आणण्याची ही शक्ति, मग असंयत, सदा भयाने, नकारात्मक विचारांनी ग्रासलेले मन त्याच नियमानुसार स्वनाश घडवून आणण्यास कारण होतेच. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;आणखी थोडे चिंतन केल्यास कळून येते की आपल्या जीवनांत दोष आहेतच, पण ते दोषही विपरीत, उलट धारणा केल्याने दूर होऊ शकतात. मनांत काम उठला तर ब्रह्मचर्याचा संकल्प करावा, क्रोध आला तर लगेच ’मी क्रोधाला वश होणार नाही’ असा संकल्प करावा. लाचखोरीचा विचार आला - तर सावधान होऊन मनाला सांगावे, असे केल्याने नरकप्राप्ती निश्चितच. एकूण कामाच्या, लोभाच्या, क्रोधाच्या, अहिंसेच्या, असत्याच्या प्रत्येक विचारापुढे त्याच्या विपरीत संकल्प उभा करायचा. असे एक-दोनदा नाही, तर सतत. सद्‌गुणांची वृद्धी करीत, दुर्गुणांवर मात करीत सर्व दोषांची निवृत्ति होईपर्यंत. यालाच ’योग’ म्हणतात ना ? जर साधन केले नाही तर आपल्याच बेसावधपणामुळे, जडवून घेतलेल्या मूर्ख संवयींमुळे जे दोष निर्माण झाले आहेत ते सुटणार कसे ? आणि जरी आज दुःखमय परिस्थिती नसली तरी या सवयी, हे दोष उद्या नाहीतर परवा दुःख निर्माण करणारच. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;आता कोणी म्हणेल, काम, क्रोध, लोभ सोडा हो ! संपूर्ण संसारच विक्षेपमय आहे त्याचे काय ? असेना. त्यावर मन शांतचित्त करणे हा उपाय आहेच की. पण आपले मन शांत राहावे यासाठी आपण किती प्रयत्‍न करतो ? ते सदा इकडे तिकडे भटकत राहून इंद्रियांना विषयात गुण्तवण्यात व्यग्र असते. मग विषय मनासारखा नसेल तर चिडचिड होते. निद्रा काळीच मन विश्राम पावते. एरव्ही ते सदा अशांतच असते. मग त्याला प्रयत्‍नपूर्वक शांत करण्याची गरज आहे. आपल्याला जर विक्षेपित होऊ नये असे वाटत असेल तर मनाचा विक्षेपित होण्याचा स्व-भाव आपल्यालाच बदलायला हवा. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;यदुवंश व पाण्डव यांच्या साहाय्याने दुष्ट प्रवृत्तींचा विध्वंस - म्हणजेच तमोगुणी, रजोगुणी वृत्तींच्या अतिरेकास सात्विक वृत्तींचा आश्रय घेऊन विध्वंस करविला. सात्विक वृत्तींचा विक्षेप, धर्माचा, सदाचाराचा (आम्ही धार्मिक आहोत बरं का !) विक्षेपही शांत भावानेच नष्ट करावा लागतो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;पण श्रीकृष्णाने हे सर्व करायचे कां ठरविले ? त्यांच्याकडे सर्व प्रकारचे वैभव होते, भले मोठे कुटुंब होते, सत्ता होती, सर्व मान देत होतेच. सर्वकाही तर होते. पण परमात्माही जेव्हां जीवांशाने अवतरीत होतो तेव्हां त्यालाही या संसारापासून विरक्ति येतेच. त्यांनीही हाच विचार केला. बास झालं ! आता आपण आपल्या शांतिकुटीरात जावे हेच बरे. आपल्या साकेतधामास, वैकुंठास (हे सर्व शब्दच आहेत, हे असे कोणते स्थान नाही की जिथे आपण तिकीट काढून जाऊ शकू) जावे. भगवानही आपल्या मर्जीनेच येतात, आपल्या मर्जीनेच परत जातात. त्यांच्या कृपेनेच सर्व जीवांनाही असाच सुखदुःखमय प्रवास घडतो. पण प्रवासात आणि प्रवासाची अंतीम गती जीवाच्या संकल्पशक्तिने घडते असे दिसते. संकल्पानुसार भगवान मदत करतात एवढेच. &amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: medium;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-6378663435394316066?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/6378663435394316066/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=6378663435394316066' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/6378663435394316066'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/6378663435394316066'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='श्रीमद् भागवत - स्कंध अकरावा - अध्याय पहिला (भाग - १)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3421688441136813454</id><published>2009-12-17T08:00:00.018+05:30</published><updated>2011-07-23T14:27:33.013+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम : श्लोक ६</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: x-small;"&gt;&lt;span style="color: red; font-size: large;"&gt;विष्णुसहस्रनाम : श्लोक ६&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: x-small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b style="color: blue;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमर प्रभुः&amp;nbsp; ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः&amp;nbsp; ।।&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: x-small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #0b5394; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(४६) अप्रमेयः :&amp;nbsp; - ज्याची व्याख्या अगर विवरण कुठल्याहि विशिष्ठ तर्काने अगर इतर वस्तुच्या संदर्भाने करता येत नाही तो '' अनिर्वाच्य '' असा श्रीविष्णु. ज्या वस्तुचे आपल्याला 'प्रत्यक्ष ' ज्ञान होते तिचे वर्णन करता येते. काहींचे ज्ञान प्रत्यक्ष होत नाही परंतु इतर गोष्टींचे संदर्भाने त्याचे अनुमान करता येते. तर कांही गोष्टी अशा असतात किं त्यांचे ज्ञान ऐकणार्‍या व्यक्तिला इतर समानधर्मी वस्तूंच्या वर्णनावरून करून देता येते. (उपमान). परंतु हे अनंततत्व गुण रहित असल्याने त्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, इतर संदर्भावरून त्याचे ज्ञान होत नाही किंवा समधर्मी अगर विधर्मी वस्तूवरूनहि त्याचे ज्ञान होत नाही. म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ सत्याला 'अप्रमेय ' असे म्हटले आहे व तोच श्रीविष्णु होय. आपले सर्व भेदज्ञान संपुष्टात आले म्हणजेच ज्याचा केवळ एकरूपतेने अनुभव येवू शकतो तो परमात्मा अप्रमेय होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(४७) हृषीकेश :&amp;nbsp; - पुराण वाङमयावरून ह्या शब्दाचा अर्थ निघतो किं ज्याचे केस अत्यंत आखूड कापलेले आहेत किंवा ज्याच्या केसांच्या कुरळ बटा वरती बांधल्या आहेत तो 'हृषीकेश'. त्याच संज्ञेचा दुसरा अर्थ इंद्रियांचा स्वामी (हृषीक + ईश) असाही होतो. कारण हृषीक म्हणजे इंद्रिये. (ही संज्ञा आता अप्रचलीत झाली आहे). आत्मा हा जाणीव रूपाने सर्व इंद्रियांना प्रकाश देत असतो. म्हणून त्याला इंद्रियांचा स्वामी असे म्हटले आहे. तोच ' श्रीविष्णु ' होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;तसेच हृषीक ह्या अप्रचलीत शब्दाचा अर्थ किरण किंवा 'जो आनंद देतो तो' असाहि होतो. म्हणून हृषीकेश या संज्ञेचा अर्थ होईल किरणांचा स्वामी म्हणजेच 'चंद्र' अगर 'सूर्य'. अशातर्‍हेने अर्थ केला असता 'तो परमात्मा स्वतःच चंद्र-सूर्य झाला आहे असा ध्वनी निघतो. ह्या चंद्र-सूर्य स्वरूपांत परमेश्वर स्वतःच सर्व जगाला उठवून कार्य प्रवण करतो व सर्व जगाला विश्रांतीहि देतो. साधकास आपल्या सूक्ष्म चिंतनात असे प्रतीत होते किं तोच परमेश्वर स्वतःच विश्व स्वरूपात उदयास येतो, ह्या विश्वाच्या कार्यशीलतेमध्ये व्यतीत होतो व शेवटी क्रीडा आवरून प्रलयाचे वेळी स्वतःमध्येच विश्रांती घेतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(४८) पद्मनाभः :&amp;nbsp; - ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेले कमळ हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे आसन आहे तो श्रीविष्णु पद्मनाभ आहे. हिंदु संस्कृतीमध्ये 'कमळ' हे सत्याचे अगर त्याच्या व्यक्तावस्थेचे प्रतीक - अगर आधार मानले जाते. मनुष्यामधील सृजनशक्तीचा स्त्रोत त्याचे नाङीपासून प्रवाहीत होतो व तो चतुर्मूख स्वरूपात प्रतीत होतो त्यालाच अंतःकरण असे म्हटले जाते. ह्या अंतःकरणाचे चार घटक आहेत. मन, बुद्धी, चित्त व अहंकार. योगशास्त्रामध्ये ह्या कल्पनेचा विस्तृत विचार झाला आहे. त्यानुसार प्रत्येक संकल्पना ही परमेश्वरा पासूनच उत्पन्न होते. व त्यावेळी तिचे स्वरूप असते 'परा'. त्यानंतर ती अस्फुट स्वरूपांत प्रतीत होते. नाभीजवळ त्यावेळी तिला म्हटले जाते 'पश्यंती'. ज्यावेळी ती जास्त स्पष्ट स्वरूपांत येते तेंव्हा ती हृदयांत विचाररूपाने स्फुरण पावते. तेंव्हा तिलाच म्हटले जाते 'मध्यमा'. व जेंव्हा ती आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत स्पष्टतेला येते - प्रत्यक्ष कृतीरूपानें - तेंव्हा तिलाच म्हटले जाते 'वैखरी'. अशातर्‍हेने प्रत्येक संकल्पना परेपासून वैखरी पर्यंत उत्क्रांत होत जाते. (कल्पना- स्फुरण - विचार- कृती) म्हणजेच प्रत्येक कल्पनाही कृतीमध्ये कशी परीणत होत जाते त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते. व त्याच्याच सूक्ष्म चिंतनातून 'सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे स्थान परमेश्वराच्या नाभीमधून निघालेले 'कमळ' हे आहे त्या प्रतिकाचा अर्थ असा स्पष्ट होतो. ज्याच्या संकल्पनेतून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली तो श्री महाविष्णु होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(४९) अमरप्रभुः :&amp;nbsp; - अमर अशा देवांचा स्वामी. इंद्र, दि्कपाल यांच्या सहित सर्व स्वर्गाचे रहिवासी देव या संज्ञेस पात्र आहेत. व ते स्वर्गातील अमरत्वाचा आनंद सापेक्षतेने जास्त काल उपभोगतात. जेव्हा ब्रह्मदेवाचा निद्राकाल येतो व प्रलय सुरू होतो तो पर्यंत सर्व देव आपापली कार्ये करत आपले आयुष्य उपभोगतात. ह्या जगाच्या पाठीवरील मानवांचे अस्तित्व (आयुष्य) देवांच्या आयुष्याच्या कालक्रमणेशी तूलना करता फारच अल्प असते म्हणूनच देवांचे आयुष्य अमर्याद वाटते. अर्थातच त्यांना अमर म्हटले जाते. ह्या देवांचे आपल्या शक्तिने जो पालन करतो तो सर्व प्राणीमात्रांस आधार देतो तो अमरप्रभु होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५०) विश्वकर्मा :&amp;nbsp; - सर्वप्राणीमात्र, त्याचे इंद्रियार्थ. त्या इंद्रियार्थांचे ज्ञान करून घेणारी सर्व प्राणीमात्रांची सर्व इंद्रिये व त्या सर्वांच्या हृदयांत उत्पन्न होणारे अनुभवजन्य ज्ञान ह्या सर्वास उत्पन्न करणारा तो विश्वकर्मा होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;या सर्व ठिकाणी परमेश्वर साक्षीभावाने सर्व अनुभवांचे वेळी उपस्थित असतो. ज्याचा अनुभव घेतला जातो ते सर्व विश्व जरी त्याच्याच आधाराने अस्तित्वात असले तरी तो प्रत्यक्ष त्या विश्वाच्या अपूर्णतेमध्ये अगर विनाशामध्ये सहभागी होत नाही. विश्वातील सर्वघटना सर्व कालामध्ये ज्याच्या आधाराने होतात तो श्रीविष्णु ' विश्वकर्मा ' होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५१) मनु:&amp;nbsp; - (मननशीलः मनुः) :&amp;nbsp; - उच्चविचारांसंबंधी मनन करण्याची पात्रता ज्याचे जवळ आहे तो मनु ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ आहे मंत्र. जो आपणास वैदिकमंत्राचे स्वरूपात प्रकट करतो तो श्रीविष्णु 'मनु' होय. असे ह्या संज्ञेचे स्पष्टीकरण होईल.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५२) त्वष्टा :&amp;nbsp; - अत्यंत विस्तृत व स्थूल वस्तूंना अत्यंत सूक्ष्म परमाणु स्वरूपांत नेणारा तो ' त्वष्टा '. प्रलयाचे वेळी विश्वातील सर्व जड वस्तूंचा सूक्ष्म घटकांमध्ये विलय होतो. व शेवटी जड सूक्ष्म वस्तुरहित शुद्ध स्वरूपांत अवकाश अस्तित्वात रहाते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५३) स्थविष्ठः :&amp;nbsp; - स्थूल ह्या शब्दाचे तमभावाचे रूप 'स्थविष्ठ ' असे होते. म्हणून जे अत्यंत सूक्ष्म सत्य आहे तेच अत्यंत स्थूल, सर्वात जास्त स्थूल (स्पष्ट) असा ह्या संज्ञेचा अर्थ होईल. ह्या संज्ञेमधील विरोधाभास हेच या संज्ञेचे सौदर्य आहे. व तिची ओजस्विताहि आहे. ते परमसत्य स्वभावतःच अत्यंत सूक्ष्म असल्याने सर्वव्यापी असते. हा महाविष्णु स्वतःच विश्वातील सर्व स्थूल वस्तूजाताचे रूप घेऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील सर्व लाटा या वस्तुतः समुद्रच असतात त्याप्रमाणे सर्व स्थूल वस्तूंनी तयार झालेले जगत् हे श्रीविष्णुंचेच रूप आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले. अर्जुनाने त्याच्या स्तवनांत योजलेल्या शब्दावरून 'हे सर्व जडस्थूल विश्व हे भगवंताचेच दिव्य स्वरूप आहे' असे प्रतितीस येते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;(५४) स्थविरोध्रृव:&amp;nbsp; - स्थविर म्हणजे पुरातन. व ध्रृव म्हणजे स्थिर. परमेश्वराला पुरातन म्हटले आहे कारण कालाचा 'प्रथमघटक' हा त्याचेच पासून उत्पन्न झालेला आहे. मानवीबुद्धीमध्ये कालाची संकल्पना निर्माण करणारा तोच आद्यपुरूष होय. म्हणूनच तो सर्वात पुरातन आहे व दृढ सत्य आहे. जगामध्ये घडणार्‍या कोणत्याही काळातील कोणत्याही घटनांचा त्याचेवर परिणाम होत नाही.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: x-small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-3421688441136813454?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/3421688441136813454/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=3421688441136813454' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3421688441136813454'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3421688441136813454'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='विष्णुसहस्रनाम : श्लोक ६'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-1932244929294120046</id><published>2009-09-25T08:00:00.003+05:30</published><updated>2011-08-13T18:02:35.102+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #006600; font-size: 130%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: 180%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: 180%;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #274e13; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;भगवंत उद्धवास सांगतात -&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;गुण  व दोष यांना यथार्थपणे जाणून घेऊन, निवृत्तिपरायण होऊन माझे भजन करावे. मज ईश्वराला समग्रपणे जाणो अथवा न जाणो, पण माझी भक्ति मात्र अनन्यभावाने करीत जावे. माझ्या मूर्तिचे, माझ्या अनन्य भक्तांचे दर्शन, अर्चन, सेवा, गुणगान करीत जावे. माझ्या गुण-कर्मांचे अनुमोदन करावे तसेच माझ्या चरीत्राचे, माझ्या अपूर्व कर्मांच्या कथांचे श्रद्धापूर्वक श्रवण करावे. आपल्याला जे जे काही मिळेल ते सर्व मला अर्पण करावे आणि मगच प्रसाद म्हणून ग्रहण करावे. माझ्या दिव्य कथांचे कीर्तन करावे (अर्थात् इतर भक्तमंडळींना कथा सांगाव्यात). आपल्या गृही तसेच मंदिरांत, एकट्याने वा सामूहिकरीत्या पर्वे करावित. गणेशचतुर्थी, गोकुळाष्टमी, गुरुपौर्णिमा इ. उत्सव साजरे करावेत. मूर्तीची, पादुकांची शोभा यात्रा करवावी. बलिविधान तथा दीक्षा घेऊन वैदिक कर्मांचे अनुष्ठान करावे. श्रद्धापूर्वक मंदिर, उद्यान, उपवने, वेदपाठशाळा इत्यादिंची स्थापना व निर्मिती करावी. असे करताना स्वतः झटावे. केवळ रोकड मोजणे (देणगी वा दान करणे) इतकाच आपला सहभाग पुरेसा नाही. असे करीत असताना जराही दंभ मनास शिवता उपयोग नाही. आपण केलेल्या शुभ कर्मांची चर्चा करण्यापासून अलिप्त असावे. मज अर्पण केलेल्या वस्तु परत आपल्या व्यावहारीक उपयोगात आणूं नयेत. जसे मला फुले वाहायची आणि मग उचलून आपल्या मनगटी बांधायची. माझ्यापुढे उदबत्ती लाऊन मग ती आपल्या टेबलावर ठेवायची. माझ्यापुढे दिवा लावायचा आणि नंतर आपल्या व्यवहारासाठी तो उपयोगात आणायचा. आपण स्वतःस जे इष्ट असेल, जे प्रिय असेल ते सर्व मला अर्पण करावे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;उद्धवा, आता "माझी पूजा" म्हणजे काय हे नीट समजून घे. - सूर्योऽग्निर्ब्राह्मणो गावो वैष्णवः खं मरुज्जलम् (४२) - मी सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. स्थावर जंगम, चेतन अचेतन, प्राणीमात्र, सगळीकडे आहे. तेव्हां सूर्य, अग्नि, ब्राह्मण, गाय, आकाश, जल. पृथ्वी, मरुत्, सर्व प्राणी, वृक्ष, पर्वत, नद्या ही सर्वच्या सर्व माझी पूजा स्थाने आहेत. पूजेचे प्रकार कोणते ? तर पाद्य, अर्घ्य, स्नान, धूप, दीप, प्रदक्षिणा, नमन, नैवेद्य, आरती हे सर्व तर आलेच; पण अग्निहोत्राद्वारे हविष्य अर्पण, ब्राह्मण, पाहुणे इत्यादिंचे सत्कारपूर्वक आतिथ्य, प्राणीमात्रास चारा इत्यादि, सर्व जनांशी बंधुत्व भावना ठेऊन, हृदयाकाशात ध्यानाने, मंत्रोच्चारण, स्तुति स्तोत्रे गाऊन या सर्व प्रकारे केलेले पूजन हे माझेंच पूजन समज.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;एवढेंच नव्हे तर आपले आपणही पूजन करावे. कसें ? खाणे, पिणे, फिरणे, गाणे, नाचणे हे सर्व अंतर्यामी स्थित असलेल्या भगवंतासाठी, ही भावना ठेऊन - यद् यद् कर्म करोति तद् तद् अखिलं, शंभो तव आराधनम् - कारण अंतर्यामी मीच तर आहे. शरीराने (क्षेत्र) अंतर्यामीची आराधना तर करायची पण अंतर्यामीला पीडा न देता. झेपत नसताना उपासतापास करून शरीरास पीडा होत असेल तर अंतर्यामी पीडित होतो, तेव्हां अशा प्रकारे केले जाणारे तप इष्ट नव्हे. सामर्थ्य नसताना घोर तप करणे म्हणजे अंतस्थ अंतर्यामीला कष्ट देणे - कर्षयंतः शरीरस्थं, तां विद्धि आसुर निश्चयान् - अंतर्यामीला ताप देऊन केले जाणारे तप आसुरी तप समज. तेव्हां तामसिक तप वर्ज्य.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हे सर्व ज्याला, मनापासून, सहजपणे, आपसूकच करणे जमले, तसेच करीत असताना ’मी कर्ता’, माझ्यामुळे इ. अहं मम भावना भाव विरहित करणे जमले, तो खरा मायेपासून मुक्त. मग त्याच्या आसपासचे इतरेजन त्याला मुक्त मानोत वा न मानोत. कारण पहिल्या श्लोकातच सांगितले आहे - गुण मायेचे, आणि गुणाच्या प्रभावात (कचाट्यात) आहे तो बद्ध. आत्मस्वरूपाला ना बंधन आहे, ना मोक्ष.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हं ! परमेश्वराची कृपा होणे, त्यासाठी योग्य गुरूचे मार्गदर्शन लाभणे या मनुष्याच्या हातांतील गोष्टी नाहीत. असे म्हणतात की ’पूर्वसुकृत’ असेल तरच गुरू, कृपा इत्यादिंचा लाभ होतो. म्हणजे सु+कृत (कर्म) ओघाने आलेच. ’न कर्मणा ..’ ज्ञान कर्माने प्राप्त होत नाही असेही शास्त्रात म्हटले आहे. मग या दोन्हींचा मेळ बसायचा कसा ? प्रयत्‍न (पुरुषार्थ) तर करायलाच पाहिजे ? पण यथार्थ स्वप्रयत्‍न सुरू झाला की "तो" हात पुढे करतो हेही खरेच. लहान मूल आपल्या प्रयत्‍नांनीच उ भे राहते. एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्‍न करते. पडते. पण असा प्रयत्‍न दिसता क्षणीच माता बाळाचे बोट धरते. पण तो पर्यंत तीही बाळाला उभे करायचा, त्याल पहिले पाऊल उचलायला उद्युक्त होत नाही. पण स्वप्रय‍त्‍नानंतर मूल केव्हां भराभर पुढे जाते, केव्हां धावायलाही लागते हे त्याचे त्याला सुद्धा समजत नाही. मग असे करताना त्याला पडण्याचे, लागण्याचे दुःखही सुसह्य होते. चालणे आपोआप घडते. चालणे हे कर्म करावे लागत नाही.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;अकराव्या अध्यायाच्या अगदी शेवटी भगवंत उद्धवास उत्कंठा निर्माण करणारे एक वाक्य बोलून गेले - परमं गुह्यं तथा गोप्यं वक्ष्यामि - मी तुल आता एक अत्यंत गोपनीय असे परम रहस्य सांगणार आहे. काय असेल हे रहस्य ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;**संपूर्ण**&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="color: #274e13; text-align: right;"&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;एकोहम्&lt;/span&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: 180%;"&gt;&lt;span style="font-size: 100%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-1932244929294120046?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/1932244929294120046/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=1932244929294120046' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1932244929294120046'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1932244929294120046'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_25.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3646141032903320008</id><published>2009-09-23T08:00:00.005+05:30</published><updated>2010-08-21T21:10:12.636+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम : श्लोक ५</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #000099; font-size: 180%;"&gt;विष्णुसहस्रनाम : श्लोक ५ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;स्वयम्भूः शंभुरादित्यः  पुष्कराक्षो महास्वनः  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;अनादिनिधनो धाता  विधाता  धातुरूत्तमः  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(३७) स्वयंभूः :  - जो स्वतः मधूनच स्वतःला अविष्कृत करतो त्याला स्वयंभू ( स्वतःच स्वतःला उत्पन्न करतो) असे म्हणतात. जगातील ज्या वस्तू तयार केल्या गेल्या आहेत अगर जन्माला आल्या आहेत अशा सर्वास त्यांचे 'कारण' आहे. परंतु परमात्मा हा सर्व कार्यांचे कारण आहे. परंतु त्याला स्वतःला कोणीहि कारण नाही. स्वतःस कोणतेहि कारण नसलेले हे 'मूळकारण' त्याच्यामुळेच सर्व कार्यस्वरूप सृष्टिची उत्पत्ती होते. ते स्वतः केवळ कारण स्वरूप असणार म्हणून त्यास स्वयंभू असे म्हटले जाते.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(३८) शंभूः :  - आपल्या भक्तांना सर्व शुभ मंगलकारक गोष्टींचा लाभ करून देतो तो. ह्या मध्ये आंतरिक मंगलकारकता व लौकिकांतील सुखकारक (समृद्धी) गोष्टी दोन्हींचा अंतर्भाव आहे. 'शंभु' हे भगवान् शंकराचेहि नांव आहे. विष्णुस्तवनांत हे नांव योजून असे सुचविले जाते किं विष्णु व शिव ही दोन वेगळी दैवतेनसून एकाच अंतिम सत्याचे ते दोनही अविष्कार आहेत.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(३९) आदित्यः :  - सूर्यमंडलामध्ये तेजस्वी सोनेरी वलयांने चमकणारा पुरूष; त्यासच आदित्य असे म्हणतात. असे आदित्य बारा आहेत.** त्यापैकी एक विष्णु आहे. ''आदित्यानां अहं विष्णु'' गीता १०- २१. आदित्य ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल आदितीचा मुलगा तो आदित्य व हे नांव भगवंताच्या वामनावतारास अनुलक्षून आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;    आदित्य शब्दाची अशीहि उकल करता येतेकिं त्याचे आदित्याशी साधर्म्य आहे म्हणून तो आदित्य आहे असा. सूर्य हाच सर्व जगतास प्रकाशमान करतो. सर्व जीवंत प्राणी सूर्यामुळेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वृद्धिंगत होत असतात, पुष्टीप्राप्त करतात. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांस सर्व तर्‍हेचे अनुभवजन्य ज्ञान त्या ब्रह्मरूपी ज्ञानसूर्यामुळेच प्रतीतिस येते.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(४०) पुष्कराक्ष :  - ( पुष्कर - कमळ ) - ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत असा. मनुष्याच्या मनांत असलेला आनंद व शांती इतर कुठल्याही शरीराच्या अवयवांपेक्षा डोळयाचे ठिकाणी जास्त स्पष्टपणे प्रतीतिस येते. जलाशयांत डोलणारे कमळ पाहिले असतां सौंंदर्याने व आनंदाने मन थरारून जाते. तसेच परमेश्वराच्या हृदयातील परमानंद व असीम शांती त्याच्या नेत्रातून स्त्रवत असतांना पाहून भक्ताचे हृदय आनंदाने भरून येते. अर्थात ह्या पदाने असे सुचविले जाते किं परमेश्वर केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने भक्ताच्या हृदयातील दुःख अगदी जादूसारखे नाहीसे करू न त्याचे अंतःकरण आनंद, शांती व पूर्णतेने भरून टाकतो.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(४१) महास्वनः :  - स्वन म्हणजे नाद. ज्याचा नाद मेघगर्जनेप्रमाणे अतिशय गंभीर आहे असा श्रीविष्णु. सर्वांच्या हृदयांत घुमणारा त्याचा 'घोष' अत्यंत गंभीर व खोलवर जाणारा (प्रभाव करणारा) आहे म्हणून त्यास महास्वन असे म्हटले आहे. स्वन ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे श्वास. म्हणून महास्वन ह्या शब्दाचा अर्थ होईल ज्याचा मोठा निश्वास म्हणजेच वेद होत तो परमात्मा श्रीविष्णु. '' हे मैत्रेयी, त्या परमात्म्याचे श्वासनिश्वासातून ऋग्वेद, यजुर्वेद आपणास प्राप्त झालेले आहेत.'' असे बृहदआरण्यकोपनिषदांत म्हटले आहे (४-४-१०) हिन्दुस्थानातील सर्व धर्मग्रंथात वेद ही त्याची निश्वसिते आहेत' असे वर्णन आढळते. त्याचे निश्वास म्हणजेच वेद होत.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(४२) अनादि निधनः :  - ज्याला जन्म ( आदि) नाही व मरणहि (निधन) नाही असा. म्हणजेच त्याचेमध्ये कसलाहि बदल अगर परिवर्तन संभवत नाही तो अनादिनिधन. परिवर्तन म्हणजेच पूर्वीच्या स्थितीचा मृत्यु व नवीन स्थितीची उत्पत्ती. पण जे विकार रहित व अमर आहे त्यामध्ये बदल - परिवर्तन संभवतच नाही.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(४३) धाता :  - नामरूपात्मक जगताचे जे अंगभूत आधारतत्व तेच तत्व सर्वांच्या अनुभव विश्वाचा आधार आहे. ह्या वैश्विक दृष्य चित्रपटाचा तो आधारभूत 'पटल' आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(४४) विधाता :  - जो सर्वांच्या कर्माचे फल देणारा आहे असा श्रीविष्णु. वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये ईश्वराचे वर्णन 'कर्माचे फल देणारा' (कर्मफलदाता ईश्वरः) असे केले आहे.या सर्व विश्वाच्या मागे असलेले वैज्ञानिक सत्य व गति तो स्वतःच आहे. त्यानेच हे सर्व निसर्ग नियम केले आहेत इतकेच नव्हे तर ज्याच्या नियमांचा भंग प्रकृती कोणत्याहि काळी कुठेहि करू शकत नाही. सूर्याचा प्रकाश, अग्निची उष्णता, साखरेतील मधुरता, दुष्कृत्याचे दुःख, सत्कृत्यातील आनंद हे सर्व त्याचेच नियम आहेत व कुणीही हे नियम मोडण्याचे धाडस करीत नाही. सर्व विश्वाच्या मुळाशी असलेला निर्विवाद्य असा विश्वनियम म्हणजे तो स्वतःच परमात्मा विधाता होय.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;(४५) धातुरूत्तमः :  - कोणत्याही वस्तूचे अंगभूत आधार देणारे जे तत्व असते त्यास ' धातु ' असे म्हणतात. ऋषींनी संशोधन करून उदयास आणलेले जीवनाचे शास्त्र असे सांगते किं शरीर धारण करून राहिलेल्या प्रत्येक जीवाची निर्मिती त्याच्या विशिष्ट मूळ घटकांपासून झालेली आहे व त्यांनाच 'धातु' असे म्हणतात. अस्तित्वात असलेल्या अगणित धातुंमध्येहि ज्याचे वाचून सर्वांचेच अस्तित्व अशक्य आहे असा चित्-धातु हा सर्वोत्तम आहे म्हणून त्याला ''धातुरूत्तमः '' म्हटले आहे. कांही टिकाकारांनी ह्या शब्दाची धातु व उत्तम अशी दोन प्रकारे उकल केलेली आढळते. परंतु बहुतेकांनी हे एकच पद असल्याचे मान्य केले आहे व त्याचा ' सर्वात उत्तम सूक्ष्म धातु' असे वर्णन केले आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: 130%;"&gt;[**(१) अरूण (२) सूर्य (३) भानुः (४) तपनः (५) चंद्रमस् (६) मित्रः (७) हिरण्यगर्भः (८) रविः (९) अर्यमा (१०) गभस्तिः (११) दिवाकरः (१२) विष्णुः]&lt;/span&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #000099; text-align: right;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-3646141032903320008?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/3646141032903320008/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=3646141032903320008' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3646141032903320008'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3646141032903320008'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_23.html' title='विष्णुसहस्रनाम : श्लोक ५'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3263072982951108256</id><published>2009-09-22T08:00:00.007+05:30</published><updated>2010-10-03T19:40:10.502+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="color: #cc0000; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: 180%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #cc6600; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;भगवंतांनी उद्धवाला सज्जनांची, साधूंची, संतजनांची २८ लक्षणे सांगितली. पुढील (३२ व्या) श्लोकात या साधुजनांतही श्रेष्ठ कोण, त्याचे विशेषत्व ते काय हे सांगतात. "मी व माझे भक्त यांच्याकडून सांगितलेल्या गेलेल्या गुणांचे व दोषांचे (हे वर्ज्य म्हणून टाळण्यासाठी) यथार्थ ज्ञान करून घेऊन स्वविहित अशा भागवत धर्माचरणाचे फलही माझ्या चरणी समर्पण करून माझी सेवा करतो तो पुरुष साधुजनांत श्रेष्ठ. अशा भक्तांचा भजनभाव कसा असतो ? तर, माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच. कायावाचामनेंकरून माझ्या भक्तींत मग्न असणे, भजन करताना दिवस वा रात्र याचे भान नसणे ही खरी भक्तिची स्थिति. जपाशिवायच ज्याच्या मुखांत नाम, धारणेशिवायच ज्याच्या मनांत ध्यान, प्राणायामाशिवाय वायूचा निरोध, विषयाशिवाय सदोदित स्वानंद, संकल्पाशिवाय सर्व कर्मे मला अर्पण करणे - हे सर्व ज्याचेपाशी असते तोच माझा शुद्ध भक्त."&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;ऑलिंपिकमध्ये होणार्‍या १०० मिटर दौडीमध्ये भाग घेण्यासही विशेष पात्रता लागते. योगाची, ज्ञानसंपादनाची, भक्तिची वाटचाल सुरू केल्यावर वरील २९ गुण अंगी बाणतात तो सज्जन, तो साधु. असा साधु 'आत्यंतिक भक्त' (ही अखेरची पायरी) होण्यास qualify झाला. भगवंताच्या प्रितीसाठी पात्र झाला. मग आता उरले ते काय ? भगवंताची कृपा. त्याचे लक्ष वेढून घेणे. शर्यतीत कितीही शिकस्त केली तरी photo-finish मध्ये रेषा पार केलेलाच जिंकला. तशीच एक firm dividing line पार केल्याशिवाय "त्याचे" लक्ष वेढले जाणार नाही. पण एकदा का भगवंताचे अशा भक्ताकडे लक्ष गेले, त्याची पूर्ण कृपा झाली की असा भक्त भगवंताशी एकरूपच होतो. Like Midas Touch. ज्याने "त्याचे" लक्ष वेधून घेतले तो "तो" झाला. तोच आत्यंतिक भक्त. भगवंत म्हणतात असा भक्त म्हणजे "भक्ततम". भक्ततम हे खरे तर भक्तिमार्गावर वाटचाल करणार्‍या साधकांनी केलेले नामकरण. कारण एकरूप झाल्यावर तो असतो सगुणरूप ब्रह्मच. वसिष्ठांनी रामाला केलेल्या उपदेशामध्ये (योगवसिष्ठ) अशा आत्यंतिक भक्ताच्या अंतरंगाचे खूप छान वर्णन आले आहे ते असे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आपण ब्रह्मस्वरूप होतां पूर्ण । ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;शत्रु मित्र थोर लहान । ब्रह्मरूप सर्व दिसे ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;घागरी मडकी रांजण । आंत बिंबला चंडकिरण ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;परी सूर्यासी स्त्रीपुरुषनपुंसकपण । कल्पांतीही घडेना ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;सोनें साच लटिके अलंकार । तरंग मिथ्या एक सागर ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;पट मिथ्या तंतु निर्धार । तैसें चराचर ब्रह्मरूप ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;नाना घट एक अंबर । नाना मणि एक सूत्र ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;नाना मातृका एक ओंकार । ब्रह्म सर्वत्र तैसेंचि ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;म्हणोन सुटतां हृदयग्रंथि । सर्व संशयां होय निवृत्ति ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;कर्मींच होय ब्रह्मप्राप्ति । त्रिजगतीं ब्रह्मरूप ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;उभय पक्षांचे बळेंकरूनी । विहंगम संचरती गगनीं ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तैसें कर्मब्रह्म ऐक्य करूनी । स्वानंदवनीं विचरावें ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;जेथें निमाल्या सकळ आधी । श्रीरामा पूर्ण तेचि समाधि ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तटस्थता हे उपाधि । एकदेशीं जाण पां ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;अंतरीं जाणोनि निर्वाणज्ञान । बाहेर दाविजे भिन्नाभिन्न ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;अंतरीं बोध परिपूर्ण । बाहेर जडपण दाविजे ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;अंतरीं करून पूर्ण त्याग । बाहेर दाविजे लौकिक भाग ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;अंतरीं होऊनि निःसंग । विषयीं विराग धरावा ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;बाहेर लटिकेंच कृपणपण । परी अंतरीं समसमान ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;रामा तोचि सावध पूर्ण । लोकसंगविवर्जिन ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;जैसा बीजामधूनि वट थोर । निघे अद्‌भुत पर्वताकार ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तैसें आत्मरूपा चराचर । जाहलें जाणोनि वर्तावें ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तैसें जग आणि जगदीश्वर । भिन्न नोहे साचार ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हें ज्ञान जाणोनि निर्विकार । वर्तें सदा तूं राघवा ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;असा भक्त जो भगवंताशी एकरूप झाला, असा भक्ततम, भगवंताला किती प्रिय असतो -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तयातें आम्ही माथां मुगुट करूं ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;मग असा स्वस्वरूप झालेला भक्त परत भजन कशाला करतो ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं ।&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥ (ज्ञानेश्वरी- १२.१८६)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;आता असा आत्यंतिक भक्त होण्यासाठी आपण काय करायचे ? ब्रॉंझ सिल्व्हर सोडा, आधी धावायला तर यावे लागेल. पण त्यासाठीही कसून मेहनत - म्हणजे उपासना, तप, साधना यांचा अंगिकार करणे अनिवार्य. उपासनेंत वरील सर्व लक्षणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यम, नियम, आचरण, निष्काम कर्म सर्वच आले. पण हे सर्व करीत असताना एकच ध्येय पुढे असावयास हवे. ते म्हणजे भगवंताचे लक्ष वेधून घेणे, त्याची कृपा संपादन करणे. मग कशा प्रकारे करायची उपासना ? भगवंतच सांगतात उद्धवाला ३४ ते ४६ या श्लोकांतून.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #cc6600; font-size: large;"&gt;क्रमशः&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: #cc0000; font-size: large;"&gt;एकोहम्&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-3263072982951108256?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/3263072982951108256/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=3263072982951108256' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3263072982951108256'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3263072982951108256'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_22.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-428225629703562578</id><published>2009-09-20T08:00:00.004+05:30</published><updated>2010-10-03T19:41:11.215+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे - (५) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #6633ff; font-size: 180%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (५) &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #6666cc;"&gt;(भागवत स्कंध ११ अध्याय ११)&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;a href="http://harichintan.blogspot.com/2009/05/blog-post.html"&gt;&lt;span style="color: #6633ff; font-size: 85%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (१) &lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #6633ff; font-size: 85%;"&gt;&lt;a href="http://harichintan.blogspot.com/2009/05/blog-post_07.html"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (२)&lt;/a&gt; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://harichintan.blogspot.com/2009/07/blog-post_28.html"&gt;&lt;span style="color: #6633ff; font-size: 85%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (३) &lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://harichintan.blogspot.com/2009/08/baddha.html"&gt;&lt;span style="color: #6633ff; font-size: 85%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (४) &lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #333399; text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;५.  अनवद्य - मन निर्दोष, निष्कपट, निश्छल असणे अर्थात् मनाची सरलता. असणे आणि ठेवणे यात बराच फरक आहे. बर्‍याच तपस्येनंतर असे ’असणे’ साध्य होऊ शकते. "मनःप्रसादः सौमत्वं. स्थैर्यं आत्मविनिग्रहः । भावसंशुद्धि इत्येतत् तपो मानसं उच्यते ॥"  मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मुनिप्रमाणे वृत्ति असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यांस मानस तप म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;६.  समभाव -  सर्वत्र समबुद्धि व सर्वांवर समान भावनेने उपकर करणारा. सामान्य दृष्टीस सर्वत्र कळ्या लावत फिरणारे नारदमुनि असुरांनाही अंतिमतः त्यांचे कल्याण साधण्याच्या हेतुनेच ’कळी’ लावण्याचा उपक्रम करताना आढळतात. साधूच्या ठिकाणी विषमता नाही. समुद्रात मिठाचा खडा टाकला की विरघळून जावा त्याप्रमाणे साधूच्या अंतःकरणात विषमता पूर्णपणे नष्ट झालेली असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;७.  परोपकार  -  वृक्ष त्याचे संगोपन करणार्‍यावर वा घाव घालून तोडणार्‍यावर सारखीच छाया व फळे देतो. चंद्र विश्वाचा ताप करताना ’माझे चांदणे फक्त चकोरांसाठीच आहे’ असे म्हणत नाही. तसेंच साधूही काया-वाचा-मनेंकरून उपकारा करितांच असतात. दुष्ट लोक त्यांचा छळ करतात आणि भक्त सत्संगाचा लाभ घेतात पण साधु दोघांवर उपकारच करीत असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;८.  अकामता  -  ’निजानंदे तृप्त’ असल्यामुळे प्राप्तव्य असे काहीच नाही. मनात कसलीच कामना नसल्यामुळे बुद्धि कधी विषयात रमत नाही. अगदी ऊर्वशी शय्येवर आली तरी कामविकार क्षुब्ध होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;९.  इंद्रियदमन  -  साधु संत मनाचे नियमन करून इंद्रियांवर विजय मिळवितात.अशा प्रकारे इंद्रियदमन म्हणजे वास्तविक मनोजय. मनोवृत्तीचे जे नियमन तेच बाह्येंद्रियांचे नियमन. इंद्रिये आपले विषयच विसरून गेलेली असतात. अशा स्थितीत जे कर्म घडते ते निःसंशय निष्काम असेच असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०.  मृदु  -  गोड स्वभावाचा, पवित्र आणि चुकूनही कधी कठोर भाषण न करणे. कठोर भाषण करताना आढळले तरी ती कठोरता गळ्याच्या वरच दिसून येते. पोटातून वा हृदयातून नव्हे. (कारण कठोरतेचा केवळ आभासच निर्माण केलेला असतो). गंगेच पाणी कधी अवखळ भासले तरी गाय व वाघ दोघांची तृषा शमन करणारे. तसेच साधूचे हृदय मृदु, म्हणजे कोमल असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;११.  शुचि  -  काय-वाचा-मने सदा निर्मळ. ही निर्मलता भगवद्‌भक्तिमुळे प्राप्त होते. कुंभाराने चाकावरून मडके उतरविल्यावरही चाक जसे फिरत राहते तसे व्रत, तप, ज्ञानादि पूर्व संस्कारामुळे साधु वृत्तिशून्य राहात असतो. म्हणून त्यचे सर्व कर्मे देखील शुद्ध व पवित्र असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२.  अकिंचन (अपरिग्रह)  -  देहाची वा घरादाराची सुद्धा संगति न धरणे हीच ’अकिंचनता’. कोठेही गुंतलेलाच नव्हे. राजा जनक राज्य करीत असतांही अकिंचन होता म्हणून तर शुक नारदही त्याला मान देत असत. ’उद्या’ चा विचार (चिंता) मनी नसल्यामुळे स्वाभाविकतः संग्रहाची आवश्यकता वाटत नाही असा परिग्रहासंबंधी उदास.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१३.  अनिहा  -  ईहा म्हणजे इच्छा. ही कामाची स्त्री. आणि अहं व मम (ममता) या तिच्या बहिणी. या तीन कुठे नाहीत असे स्थान दुर्मिळच (अर्थात् संसारात). अनीहेला (म्हणजे ईहेच्या वैरिणीला) सर्वच झिडकारून हाकलून लावतात. मग संतांशिवाय तिला आधारच नाही. संतांनी तिला (अनीहेला) स्वहितासाठी थारा दिल्यामुळे त्यांच्या चित्तातून काम, अहं व ममत्व यांना मरण आले. अनीहा, निरीच्छता यामुळे काम्यकर्म नाही. म्हणून कर्ता नाही, मग कर्मफळ कुठले ?  शांतिच शांति.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१४.  मित्‌भूक  -  साधु जिव्हेच्या इच्छेला बांधलेला नसतो. अन्नाची इच्छा प्राण करतो. साधुने तर मनोजयाबरोबर प्राणजयही केलेला असतो. रसना, क्षुधा त्याला कधी पीडित करीत नाहीत. अन्नाला भोग्य पदार्थ मानीत नसल्यामुळे कधी ’हादडणे’ हा प्रकार घडत नाही.  आहार हा केवळ आहारासाठीच. रोग्यासाठी जसे पथ्य, तसा. अगदी  जरूरीपुरताच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१५.  स्थिरबुद्धिः  -  कुठे स्थीर ? तर महाविष्णु, श्रीहरि, परमात्म्याचे ठिकाणी. साधु व्यवहारकरिता मात्र शरीरधारी. पण निजांतरी  स्वस्वरूप झालेला म्हणून स्थिर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६.  शांत  -  कोणत्याही अवस्थेत मोह, ममता दाटत नाही, वर्तमान वा भूतकाळातील कोणतीही आठवण चित्तात चलबचलता निर्माण करीत नाही,  असे झाले तर, तसे झाले तर अशा भविष्यकाळातील चिंता उद्‌भवत नाहीत, तो शांत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१७.  मत् शरणं  -  साधु परमेश्वराला अनन्य शरण झालेला असतो तेव्हां त्याच्या मनी एका परमेश्वराशिवाय त्याचे वेगळे असे अस्तित्वच नसते.  नदी आपल्या मूळ स्थानापासून वेगळी असते तोवरच तिचे वेगळेपण, तिची चंचलता, तिचे अवखळणे. एकदा का ती समुद्रास शरण झाली सागराप्रमाणे की अगाध झाली, विशाल झाली. तीच आता समुद्र झाली. Total surrender चा प्रभाव.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१८.  मुनि  -  सदा भगवद्‌गुणांचे मननात रमणारा तो मुनि.वेदशास्त्राचे निरूपण, गुरुवाक्याचे निरूपण, अद्वैताचे श्रवण - हे सर्व करीत असता विवेकाच्या युक्तिने मनाशी ’मनन’ करणार तो मुनि. मनन करता करता मन आत्मरूप होते आणि परमात्म्याचे ठिकाणे स्थिर, अचल बनते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९.  अप्रमत्तो  -  प्रमाद हा तामस गुणाच्या अंशामुळे घडतो. साधुचे ठिकाणी सत्त्वगुणांची अधिकता असल्यामुळे आळस व प्रमाद यांचा पूर्णतः अभाव असतो. जो पर्यंत मन वृत्तिशून्य होत नाही तो पर्यंत भले भले ज्ञानीजन देखील प्रमादाच्या भोंवर्‍यात सापडतात. ज्ञानी दुर्वासाचे मनांत क्षणोक्षंई क्षोभ उत्पन्न होतो. नारदाकडून किंचित् प्रमाद घडला तर तो क्षणात ’नारदी’ झाला. जोवर वृत्तीचे दमन होत नाही तोव मन काय काय प्रमाद करायला लावेल हे सांगणे अवघडच. वृत्ति सत्त्वगुणाच्या आश्रयाने देखील मनाला क्षुब्ध करून ’मी मुक्त’ असा अभिमान निर्माण करते. मग यावर उपाय काय ? ’अखंड सावधानता’ कोठपर्यंत ? हाती धरलेल्या सर्पाचे तोंड कुठवर आवळून धरावे लागते ? तो मरेपर्यंत. हात जरा ढिला पडला तर सर्वनाशच. तद्‌वत मनाचे संपूर्णतया निर्दाळण होईपर्यंत आत्मज्ञानाने सदा सावधान असणे नितांत गरजेचे. मन-वृत्ति एकदा वश झाली की काम झाले. चित्तवृत्ति निरोधः. योग्याभ्यासाची ही पहिली पायरीच इतकी महत्त्वाची असताना बरेच ठिकाणी भक्तिचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी योगमार्ग, कर्ममार्ग या संबंधी कुत्सित वक्तव्ये आढळतात या चे कारण समजत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२०. गभिरात्मा  -  विषयांचा मनाशी संपर्कच नाही. समुद्र उन्हाळ्याने आटत नाही की पर्जन्याने फुगत नाही. तसा साधु धनप्राप्ति, कीर्ति, मान याने कधी उल्हसित होत नाही की निर्धन झाला, अवमान झाला तरी दीन होत नाही. विकार कितीही उभाळले तरी त्यामध्ये अढळ असणे म्हणजेच गंभीर असणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२१.  धृतिमान्  -  वृत्ति इकडे तिकडे भरकटवूं न देता ती निश्चयाने आत्मज्ञानाकडे लावणे यासाठी प्रचंड धैर्याची आवश्यकता असते. विशेषतः आपत् काळी याची अत्यंत आवश्यकता असतेच. मन, बुद्धि, इंद्रिये, प्राण हे सर्व आपापली कर्मे करीत असतांना त्या सर्वांना धैर्याने आवरून धरणे, त्यामुळे प्राप्त होणारी सुख दुःखे यांना शरीराकडे येऊं न देणे, या प्रमाणे जो मन आणि शरीर यांना कधी संलग्न होऊं देत नाही तो धृतिमान.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२२.  जितषडगुणः  -  भूक तहान (आधिभौतिक), जरा मृत्यु (आधिदैविक) व शोक मोह (अध्यात्मिक) या सहाही विकारांवर मात केलेला. साधूला हे विकार कधी उद्‌भवत नाहीत असे नव्हे. पण त्यामुळे कधी क्षोभ उत्पन्न होत नाही, त्यापासून तो कधी त्रासून जात नाही. मनाची प्रसन्नता अबाधित राहते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२३.  अमानी  -  मानाची इच्छा अपेक्षा तर नाहीच. पण जरी कोणी केला तरी तो मनाला शिवत नाही. आज मान करणारा उद्या अवमानही करू शकतो - मग मान मिळाल्यास हुरळून जाण्यात कोणते स्वारस्य ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;२४.  मानदः  -  पण इतरांचा मात्र मान करतो. सर्वांविषयी सदा आदर भावच असतो. जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥ कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥ अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;२५.  कल्पौ  -  ज्ञान विवरणात निष्णात असणे. शिष्याला प्रबोधन करताना कसलाही आडपडदा नाही, कसली अपेक्षा नाही.  "शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत । शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥११.१०२८॥ "&lt;br /&gt;&lt;br /&gt;२६.  मैत्रः  -  सर्वांचा सुहृद, सर्वांचा जिवलग  - सख्यभाव असा की किती पुराणा मित्र असावा. परम मैत्री अशी की जशी दुधाची पाण्याशी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२७.  कारुणिकः  -  सर्वांविषयी करुणभाव धारण केलेला. हा गुण सर्वप्रथम, म्हणजे (१) मध्ये आलेलाच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२८.  कविः  -  वेदशास्त्रांचा मथितार्थ ज्याला हाती असलेल्या आवळ्याप्रमाणे, निस्संग्दिग्ध, स्पष्ट कळतो तो कवि. काव्य करणारा कवि नव्हे. इथे अभिप्रेत असलेला कवि म्हणजे द्रष्टा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमशः&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: #3333ff; font-size: large;"&gt;एकोहम्&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-428225629703562578?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/428225629703562578/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=428225629703562578' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/428225629703562578'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/428225629703562578'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_20.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे - (५) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-8211358846945232003</id><published>2009-09-17T08:00:00.005+05:30</published><updated>2010-10-03T19:41:49.884+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम :   श्लोक ४</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #009900; font-size: 180%;"&gt; विष्णुसहस्रनाम :   श्लोक ४&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #006600; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः  ।&lt;br /&gt;संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः  ।।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(२५) सर्वः :  - जो सर्व आहे तो विष्णु. ज्यामूळ कारणापासून सर्व जडचेतनाची उत्पत्ती झाली आहे ते मूळ कारणच सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी व्याप्त आहे व तोच परमात्मा आहे. महाभारतातील उद्योगपर्वात (७०-१२) असे म्हटले आहे किं तो सर्वांचे उगम स्थान आहे व शेवटही तोच आहे. अस्तित्वात असलेल्या अगर नसलेल्या सर्वांचा आदी अंत तोच आहे तसेच सर्व काळी तोच सर्वाचा ज्ञाता असल्यामुळे त्यालाच 'सर्वः' असे संबोधिले जाते. सर्व लाटा सागरापासूनच उत्पन्न होत असतात म्हणून सर्व लाटांमध्ये तत्वतः सागरच असतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(२६) शर्वः :  - जो मंगलमय आहे तो श्रीविष्णु. म्हणजेच जे त्याचे नाम श्रवण करतात, त्याचेच दर्शन करतात व त्याचे ध्यान करतात त्यांना सर्व मंगलाची प्राप्ती त्याच्यामुळेच होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(२७) शिवः :  - जो सदैव अत्यंत शुद्ध आहे तो. रज- तमोगुणांमुळे निर्माण होणारे अपूर्णतेचे अशुभत्व ज्याला कधीच स्पर्श करीत नाही तो श्रीविष्णु शिव आहे.सत्याचे अज्ञान म्हणजेच तमोगुण व सत्याचे अयथार्थ ज्ञान म्हणजे रजोगुण. परमसत्यामध्ये ह्या दोन्हीचा पूर्ण अभाव आहे. सब्रह्म सः शिवः । ते ब्रह्म आहे तेच शिव आहे, अशा प्रकारे उपनिषदांनी ज्या एका अद्वितीय ब्रह्माचे वर्णन केले आहे तो म्हणजेच श्रीविष्णु.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(२८) स्थाणुः :  - साधारणतः स्थाणु हा शब्द देशाची सीमा दाखविणार्‍या कायम केलेल्या व न हलविता येणार्‍या स्तंभाकरतां वापरला जातो. तो स्तंभ पक्का रोविलेला कायम त्याच स्थितीत असतो. जे सत्य अशा तर्‍हेने स्थिर व गतिरहीत  आहे, स्तब्ध आहे व आपल्याच शुद्धतेमध्ये नित्य प्रतिष्ठित आहे त्यालाच 'स्थाणु ' ही संज्ञा दिली आहे. तो नित्य, सर्वव्यापक, स्थिर अचल व सनातन आहे असे गीतेमध्ये त्याचे वर्णन आहे (नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोयं सनातनः ।).&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(२९) भूतादिः :  - पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ह्या पंचमहाभूतांचे आदिकारण तो श्रीविष्णु.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३०) अव्ययः निधिः :  - अविनाशी संपत्ती निधियते अस्मिन इति निधिः  । निधि म्हणजे ज्यामध्ये अमूल्य वस्तू अत्यंत गुप्तपणे ठेविल्या जातात व सांभाळल्या जातात तो. खजिना - ज्याच्या आधाराने अगर आवरणांमध्ये सर्व विश्वरूपी धन साठविले तो. प्रलयकाळामध्ये सर्व वस्तुजात ज्याच्यामध्ये लीन पावते व पुढील सृजनापर्यंत सूप्तस्थितीत रहाते तो स्वतः स्थिर असा निधि म्हणजेच श्रीविष्णु. त्याचे मध्ये कुठलाही बदल विकार संभवत नाही म्हणून त्या निधिला 'अव्यय' हे विशेषण आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३१) सम्भवः :  - आपल्या स्वतःच्या इच्छेने जो जगताच्या हिताकरतां अवतार घेतो त्याला 'सम्भव' असे म्हटले आहे. खरे म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तुजाताचे तो स्वतःच उत्पत्तीस्थान आहे. हरिवंशामध्ये ह्या विधानाला पुष्टि  दिलेली आढळते ती अशी 'मी नारायण' - ज्याचे पासून सर्व जड चेतन सृष्टी उत्पन्न झाली.' ( अहं नारायणो ब्रह्म संभवः सर्वदेहिनां सर्वभूतोद्‍भवकर ।।). गीतेमध्येही ' धर्म रक्षणाकरतां मी, पुन्हा पुन्हा जन्म घेईन ' असे आश्वासन भगवान् श्रीकृष्णाने दिलेले आहे ''संभवामि युगे युगे ।''&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३२) भावनः :  - भावन म्हणजे देणे. आपल्या भक्तांना जो सर्व फल देतो तो श्रीविष्णु 'भावन' आहे. मनुष्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख अगर दुःखहि देणारा तोच आहे. मानवतेच्या दृष्टीने तोच मनुष्यमात्रांमधील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुख प्रदान करणारा आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३३) भर्ता :  - जो सर्व जगताचे भरण (देखरेख) करतो तो भर्ता. जगताचे रक्षण करून त्याचे हिताकरतां व आनंदाकरतां भरण पोषण करणे हे त्यांत अंतर्भूत आहे. सर्वकाल सर्व प्राणीमात्रांचे जो भरण करतो तो श्रीविष्णु सर्वश्रेष्ठ भर्ता होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३४) प्रभवः :  - पंचमहाभूतांचे जो प्रत्यक्ष उत्पत्ति स्थान आहे, तसेच दिशा व काल ह्यांच्या संकल्पनांचेही तोच उगमस्थान आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३५) प्रभुः :  - सर्व समर्थ परमात्मा. जो समर्थपणे व स्वतंत्रतेने कार्य करणे (कर्तुम्) अगर न करणे (अकर्तुम) किंवा पुर्वी केलेल्या पेक्षा पूर्णतः वेगळया प्रकाराने करणे हे ठरवू शकतो तो (अन्यथा कर्तुम्) श्री विष्णु.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;(३६) ईश्वर:  - ( ईष्टे इति ईश्वरः) :  - कोणतेहि कार्य इतर कुठल्याही जडचेतनाचे सहाय्यावाचून करण्याचे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो ईश्वर श्रीविष्णु.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: #006600; font-size: large;"&gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-8211358846945232003?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/8211358846945232003/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=8211358846945232003' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/8211358846945232003'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/8211358846945232003'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_17.html' title='विष्णुसहस्रनाम :   श्लोक ४'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-2778661798676905102</id><published>2009-09-15T18:15:00.006+05:30</published><updated>2010-10-03T19:42:10.290+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम : श्लोक ३</title><content type='html'>&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #000099; font-size: 180%;"&gt;विष्णुसहस्रनाम : श्लोक ३&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;योगो योगविंदा नेता प्रधान पुरूषेश्वरः ।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999;"&gt;नारसिंहवपुः श्रीमान केशवः पुरूषोत्तमः ।।&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center" style="color: #339999;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(१८) योगः : - ज्याचे ज्ञान अगर अनुभुती योग मार्गाने होवू शकते तो श्रीविष्णु. आपापल्या व्यापारक्षेत्रातून इंद्रिये आवरून घेवून योगसाधक जेंव्हा आपले मन स्थिर करतो तेंव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचीती येते म्हणजेच योग साध्य होतो. प्रशांत मन व बुद्धिची साम्यावस्था झाली असतां योगस्थिती प्राप्त होते. समत्वं योग उच्युते (गीता २-४८). योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्यालाच योग असे म्हटले आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(१९) योगविंदा नेता : - योग जाणणार्‍या सर्व व्यक्तिंना (योगविंत) त्यांच्या सर्व कर्मामध्ये जो मार्गदर्शन करतो तो. सिद्धावस्थेस प्राप्त झालेल्या सर्व मनुष्यांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे पूर्णब्रह्म परमात्मा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;आपल्यासारख्या सामान्य माणसांची सर्व कर्मे अहंकार व स्वार्थ प्रेरित असतात तर साक्षात्कारी व्यक्तिंच्या हृदयातील परमेश्वरच त्यांच्या सर्व कृतींना प्रेरणा देत असतो. ह्या अनुभवस्तरालाच ' महाविष्णु ' असे म्हटले आहे. ही ? कल्पना गीतेमध्येहि अत्यंत भावपूर्ण शब्दाने विशद केली आहे. (अनन्याश्चिंतयंतो मां ये जनाः पर्युपासते । तेषांनित्याभियुक्तांनां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता - ९-२२) भगवान् म्हणतात. '' जे अनन्यभावाने सतत माझेच चिंतन करतात त्याच्या सर्व व्यवहारिक दैनंदिन गरजा व पारमार्थिक साधना दोनीही मी पूर्ण करतो'.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(२०) प्रधानपुरूषेश्वरः : - जो प्रधान व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे तो श्रीविष्णु. प्रधान या शब्दाचा अर्थ आहे 'माया' जी या संपूर्ण विश्वाचे कारण आहे. पुरूष शब्दाने आपल्यातील आत्म्याचा निर्देश केला आहे. तोच जीव होय. व ईश्वर म्हणजे स्वामी (ईशते इति ईश्वरः ) तो माया व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे. त्यांच्याचमुळे माया व जीव यांना अस्तित्व आहे व ते कार्यरत आहेत. माया,जीव व त्यांचा स्वामी ह्या तिन्हीतूनहि जे परमतत्व व्यक्त होते ते म्हणजेच श्रीविष्णु.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(२१) नारसिंह वपुः : - ज्याची आकृती अर्धमानव व अर्धसिंह अशास्वरूपाची आहे तो. श्रीविष्णुने आपल्या चवथ्या अवतारामध्ये अशी आकृती धारण केली. नास्तिक व उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपुचा नाश करून भक्त प्रल्हादावर त्याने कृपा केली.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(२२) श्रीमान् : - जो नित्य श्रीसहित आहे तो. श्री म्हणजेच माता लक्ष्मी. पुराणवचनांप्रमाणे मातालक्ष्मी ही सर्वगुण व सर्वशक्तींचे प्रतिक आहे. सर्वशक्तिमान् परमेश्वरामधील व्यक्त दशेस येणारी शक्ति म्हणजेच श्रीलक्ष्मी. ही शक्ति त्याचे जवळ सतत असते म्हणून त्याला श्रीमान् असे संबोधिले आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(२३) केशवः : - ज्याचे केश सौदर्ययुक्त व प्रशंसनीय (व) आहेत तो आपणास परीचित असलेला श्रीकृष्ण म्हणजेच ? श्रीविष्णु होय. (प्रशस्ताः केशाः सन्त्यस्येति केशवः । ) या संज्ञेचा दूसरा अर्थ होतो.- कंसाने पाठवलेल्या 'केशी ' राक्षसाचा वध करणारा तो 'बालकृष्ण', अशा तर्‍हेचे विवेचन विष्णुपुराणांत आले आहे. (यस्मात् त्वयैव दुष्टात्मा हृतः केशी जनार्दन । तस्मात् 'केशव'नाम्ना त्वं लोके ज्ञेयो भविष्यसि ।। विष्णु.पु. ५-१६-२३ )&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #339999; font-size: large;"&gt;(२४) पुरूषोत्तमः : - जीव कल्पनेचे आपण जेंव्हा विवरण करू लागतो तेंव्हा आपल्याला दिसते किं नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा ह्या दोहोंनी मिळून जे व्यक्तित्व विकसीत होते त्यालाच 'जीव ' असे म्हटले जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर नर्तन करतांना दिसणारी चंद्राची आकृती म्हणजे आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब असते. ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्याचा पृष्ठभाग व प्रतिबिंब या पासून पूर्णतः वेगळा आहे त्याचप्रमाणे परमात्मा हा शुद्धावस्थेत नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा (जीवात्मा) ह्या दोन्हीपासून भिन्न असतो. पण तो प्रकृतीमधून व्यक्त होत असतो. म्हणूनच ते परात्पर सत्य 'पुरुषोत्तम' या नांवाने संबोधिले जाते.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #336666; font-size: large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: #336666; font-size: large;"&gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-2778661798676905102?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/2778661798676905102/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=2778661798676905102' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/2778661798676905102'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/2778661798676905102'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_15.html' title='विष्णुसहस्रनाम : श्लोक ३'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-5941852578015539610</id><published>2009-09-12T08:00:00.001+05:30</published><updated>2009-09-12T14:01:48.406+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम  :  श्लोक २</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(102, 0, 0);font-size:180%;" &gt;विष्णुसहस्रनाम  :  श्लोक २&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;पूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागतिः  ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;अव्यय पुरूषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एवच  ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१०) पूतात्मा :  - जे तत्व अत्यंत शुभ स्वरूपात आहे असा अथवा जो मायेच्या अशुद्धतेने यत्किंचीतहि गढुळलेला नाही असा पूतात्मा श्रीविष्णु. परमात्मा हा वासनांच्या पलिकडे असतो त्यामुळेमायेचा परिणाम म्हणजे बुद्धिची विचारग्रस्तता, मनाचे भावविवश होणे किंवा शरीर विषयाधीन होणे हे त्याच्या ठिकाणी संभवतच नाहीत. तो सदैव निष्कलंकच असतो म्हणूनच त्याला पूतात्मा (शुद्ध आत्मा) म्हटले आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(११) परमात्मा :  - सर्वश्रेष्ठ आत्मतत्व, जे तत्व प्रकृतीच्या सर्व बंधनाच्या व अपूर्णतेच्या पलीकडे आहे म्हणजेच परात्पर सत्य आहे ते. आत्मा हा प्रकृतीहून भिन्न आहे. त्याच्याच साक्षीने (अस्तित्वाने) प्रकृतीचे हे आवरण, त्याच्याचपासून शक्ति मिळवून सर्वकाल नियमितपणे आपली क्रीडा करीत असते. सर्ववैदिक वाङमयांत व उपनिषदांत हे सत्य एकमुखाने वरचेवर उद्घोषित केले आहे. आत्मबोध ह्या आपल्या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी म्हटले आहे किं&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;' आत्मा 1  हा तीनही देहांपासून भिन्न आहे. वतो एखादा राजा ज्याप्रमाणे देशावर सत्ता गाजवितो त्याप्रमाणे ब्रह्मांडावर सत्ता 2  ठेवतो. त्याच ग्रंथात असे म्हंटले आहे किं सूर्यापासून शक्ति मिळवून ज्याप्रमाणे जगत् कार्यान्वित होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या 3 शक्तिने प्रकृति कार्यान्वित होते. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;    कठोपनिषद् 4 व गीता ह्यामधून आपल्याला असे मार्गदर्शन मिळते किं ' आपल्या व्यक्तिमत्वाचे बाह्यस्तर एका मागे एक ओलांडीत आपण सर्वांत अंतस्थ केंद्रापर्यंत गेलोतर तेथे तेच परात्पर अनंत तत्व असून त्याचीच सर्व अधिसत्ता आहे.' असे आपले आचार्य सांगतात. थोडक्यात जो कार्यकारण भावातीत आहे, मायातीत आहे तोच परमात्मा होय. विष्णुपुराणामध्ये 5 नन ह्या परमात्म्याची स्तुती ''श्री महाविष्णू '' या नांवाने केली आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१२) मुक्तानां परमागतिः  । :  - मुक्तावस्थेला गेलेल्या सर्वांचे जो उच्चतम असे ध्येय असतो तो. मनुष्यांना अनुभवास येणारी बंधने व मर्यादा ही प्रकृतीचीच बंधने असतात, तिच्यां आवरणाचे परिणाम असतात. अज्ञानाने मोहवश होवून आपण त्यांच्याशी तादात्म्य पावतो व ती खरी मानतो. त्यामुळेच अपूर्णतेचे दुःख आपणांस सहन करावे लागते. ह्या गुलामगिरीतून आपली मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान करून घेणे. म्हणूनच सत्याची व्याख्या 'मुक्त झालेल्यांचे परमध्येय '' अशी केली आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;    जे ध्येय गाठावयाचे त्यालाच संस्कृतमध्ये 'गति ' असा शब्द आहे. परमगति म्हणजे जेथून पुन्हा परत येणे संभवत नाही अशीच होय. जेथे पोहोचले असतां मनुष्यास परत यावे लागत नाही ते माझे ' परमधाम ' आहे . असे गीतेच्या १५व्या अध्यायात म्हटले आहे. (यद्‍गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम - गीता १५ -६) हीच कल्पना गीतेमध्ये श्रीकृष्णांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. ''हे कुंतीपुत्रा, जे मला येवून मिळतात त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ( मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते - गीता ८-६)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;    तसेच या ध्येयाची व्याख्या करतांना ' ज्या ठिकाणी गेले असतां पुन्हा यावे लागत नांही ते' अशी केली आहे. (यस्मिन् गत्वा न निवर्तन्तिभूय:  - गीता १५ - ४)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१३) अव्ययः :  - व्यय म्हणजे नाश. बदल झाल्याखेरीज नाश संभवत नांही. अर्थात जो विनाशरहित (अव्यय) आहे त्याचेमध्ये बदल होत नाही. विनाशरहित परमात्मा अर्थातच परिणाम रहित आहे. परिणाम अगर परिवर्तन म्हणजे एका स्थितीचे मरण व दुसर्‍या स्थितीचा जन्म होय. सत्चिदानंद स्वरूप ब्रह्म हे अनादि व अव्यय आहे व त्याखेरीज इतर सर्व सजीव निर्जीव जगत् हे परिवर्तनाच्या- विनाशाच्या तडाख्यात सापडते. परंतु ज्याच्या आधाराने हे सर्व बदल घडतात ते ब्रह्मतत्व मात्र 'अव्यय' आहे. उपनिषदांनी त्याचे स्तवन 'अजरो - अमरोऽव्ययः ' ते ब्रह्म जरा मृत्युरहित परिवर्तन रहित आहे असे केले आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१४) पुरूषः - पुरिशेते इति पुरूषः  । :  - जो पुर - नगरीमध्ये रहातो तो पुरूष. ऋषींनी ह्या ठिकाणी शरीराला एका भव्य दुर्ग अगर नगराची उपमा दिली आहे व त्याला नऊ द्वारे आहेत असे म्हटले आहे. ( नवद्वारे पुरे देही - गीता ५-१३) व या पुरामध्ये राहून जो त्याच्यावर राज्य करतो तो पुरूष.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;    ह्याच शब्दाचा आणखी दोन तर्‍हेनें अर्थ करता येईल व त्यावरून आपल्याला आत्मस्वरूपाचा जास्त सूक्ष्म अर्थ समजून येईल. पुरा आसित् इति पुरूषः :  - जो सर्वप्राणी मात्रांच्याहि पूर्वी होता तो. (१) किंवा (२) पूरयति इति पूरूषः  । म्हणजेच जो सर्व आस्तित्व पूर्णतेला नेतो तो पुरूषः ज्याच्या वाचून जगताचे अस्तित्व संभवतच नाही तो परमात्मा, हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जीव ह्या स्वरूपात रहातो. त्याच्यामुळेच प्राणीमात्रांच्या शारिरिक, मानसिक व बौद्धिक क्रिया घडत असतात. ह्या क्रियांमध्ये तो ग्रस्त होत नाही तर साक्षीरूपानें सर्व क्रिया पहात असतो. ही कल्पना पुढील पदामध्ये जास्त स्पष्ट होईल. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१५) साक्षीः :  - पहाणारा - साक्षी म्हणजे घडणार्‍या घटनांचे जो व्यक्तिगत हितसंबंध अगर मानसिक गुंतवणूक न ठेवता निरीक्षण करतो तो असा सामान्यतः अर्थ केलो जातो. ( साक्षात् द्रष्टारि - साक्षीस्यात् अमरकोश) प्रत्येकाचे हृदयातील ज्ञानवान् आत्मा म्हणजेच तो परमात्मा होय. ( गीता १३ - ३) असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ह्या आत्म्यामुळेच सर्व गोष्टींचे ज्ञान होते तरी तो केवळ साक्षी आहे. कारण त्याचेमध्ये कोणतेही बदल संभवत नाहीत. ज्याप्रमाणे सूर्य सर्व जगताला प्रकाशित करतो परंतु जगताच्या कुठल्याही परीस्थितीचा सूर्यावर काहीही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे हा परमात्मा विष्णु सर्व विश्व प्रकाशित करतो परंतु त्यामध्ये स्वतः ग्रस्त होत नाही.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;    पाणिनी सूत्राप्रमाणे साक्षी शब्दाची उकल स+ अक्षि अशी होते व त्याचा अर्थ ' प्रत्यक्ष पहाणारा ' असा होतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१६) क्षेत्रज्ञ :  - ज्याला शरीर व शरीरांत घडणार्‍या घटनांचे ज्ञान असते तो शरीर क्षेत्राचा ज्ञाता - क्षेत्रज्ञ होय. ब्रह्मपुराणांत असा उल्लेख आहे किं सर्व शरीरेही क्षेत्रे आहेत व त्या सर्वास आत्मा अत्यंत सहजतेने (प्रयत्नावाचून ) प्रकाशित करतो, म्हणून तो क्षेत्रज्ञ आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;(१७) अक्षर :  - विनाशरहित. सान्त वस्तू दिक्कालाच्या बंधनाने सीमितच असतात परंतु अनंतहे बंधनातीत आहे. म्हणूनच अक्षर आहे, ते अविनाशी असल्यामुळे प्रकृतीच्या विनाशकारी नियमांच्या अगर मनुष्यकृत संहाराच्या तडाख्यांत सापडत नाही. ते संहारक शस्त्रानी छेदले जात नाही. अग्नि त्यास जाळू शकत नाही, जलाने ते भिजवता येत नाही व पवनाने त्याचे शोषण होत नाही. (गीता २-२३). ते ब्रह्म अक्षर आहे. अक्षरंब्रह्म परमम् ( गीता ८-३).&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-size:130%;" &gt;    या ठिकाणी हे लक्षांत घ्यायला हवे किं या श्लोकांत 'एव' हा शब्द जास्त आला आहे व त्याचा अर्थ ''क्षेत्रज्ञ हाच अक्षर आहे'' असा होतो. त्याचेमध्ये फरक नाही. क्षेत्राचा ज्ञाता व क्षेत्र यांत फरक नांही. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;टीप :&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;1 - देहेंद्रियमनोबुद्धि प्रकृतिभ्यो विलक्षणम्  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;2 - तद् वृत्तीसाक्षिणं विद्यादात्मानं राजवत्सदा  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;3 - सूर्याऽणेकमाया जनः  । आत्मबोध २०&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;4 - इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;    मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);font-size:100%;" &gt;5 - परमात्माच सर्वेषां आधारः परमेश्वरः ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(204, 204, 255);font-size:100%;" &gt;&lt;span style="color: rgb(153, 153, 255);"&gt;    विष्णुर्नाम सर्व वेदेषु वेदान्तेषु च गीयते ॥ विष्णुपुराण ६.४.१०&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="font-size: 100%;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 130%;"&gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-5941852578015539610?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/5941852578015539610/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=5941852578015539610' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/5941852578015539610'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/5941852578015539610'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post_12.html' title='विष्णुसहस्रनाम  :  श्लोक २'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-1580329360056788459</id><published>2009-09-10T08:00:00.001+05:30</published><updated>2009-09-10T20:14:00.868+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम - श्लोक  :  १</title><content type='html'>&lt;div style="text-align: center; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;विष्णुसहस्रनाम - श्लोक  :  १ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;। अथ ध्यानम् ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:100%;" &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: center; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं  ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् । ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैक नाथम्  ।।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:100%;" &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    जो जगताचा स्वामी श्री विष्णू स्वतः शांतस्वरूप आहे. जो नागशय्येवर निजला आहे, जो देवांचा देव आहे, जो विश्वाचा आधार आहे, जो गगनाप्रमाणे सर्वव्यापक आहे. जो घनःश्याम असून सर्वांगसुंदर आहे, जो लक्ष्मीपती आहे व ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहेत जो योगीजनांच्या हृदयांत रहातो. ज्याचे पर्यंत ध्यानाच्या सहाय्याने जातां येते ध्यानानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते, जो सर्व भवदुःखाच्या भयाचा नाश करतो अशा श्रीविष्णूचे आम्ही ध्यान करतो, त्यास नमन करतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    हे विष्णुच्या स्वरूपाचे ध्यान आहे. सर्व समावेशक असे परमेश्वराचे हे रूप डोळयासमोर आणून त्याचेवर ध्यान केंद्रीत करीत साधक आता या विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्राचे पठण सुरू करतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:100%;" &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: center; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;श्लोक १&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:100%;" &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: center; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;विश्वं विष्णुर्वषट्कारो  भूतभव्यभवत् प्रभुः  ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;भूतकृत् भूतभृद्‍भावो  भूतात्मा  भूतभावनः  ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:100%;" &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    (१) विश्वं: - विविध आकारांमधून व्यक्त दशेला आलेले हे संपूर्ण विश्व हेच ज्याचे प्रकट झालेले रूप आहे तो विराट पुरूष'. कारण हे नेहमीच कार्यामध्ये उपस्थित असते. ज्या कारणापासून हे कार्यरूप विश्व व्यक्तदशेला आले त्या महत् कारणासच हा आकार धारण करणे शक्य आहे. स्थूल आकारमान धारण करणारे विश्व हे त्याचे व्यक्त रूप आहे. म्हणूनच त्याला 'विराट पुरूष ' असे संबोधले जाते. स एव सर्वभूतात्मा विश्वरूपो यतोव्ययः । संस्कृत 'विश्व ' हा शब्द 'विश् ' ह्या मूळ धातू पासून तयार झाला आहे. व त्याचा अर्थ आहे प्रवेश करणे. म्हणून याचा अर्थ होतो किं त्या सर्व व्यापक ब्रह्माने हे सर्व विश्व निर्माण केले व त्यातच प्रवेश करून ते विश्वाला व्यापून राहिले. ह्या शब्दाचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो ? किं सर्व विश्व ज्याच्यामध्ये प्रवेश करून जिथे स्थिर रहाते तो. ही कल्पना उपनिषदांनिही प्रमाणित केली आहे. तर्काच्या सहाय्याने आपण हे समजूं शकतो किं तो ईश्वरच ह्या जगताचे कारण आहे. परंतु खोल चिंतनाने, ध्यानाने असे ? लक्षात येते किं कार्य हे दुसरे तिसरे काही नसून कारणाचेच एक रूप आहे. म्हणून मूळ कारण स्वरूप ईश्वराखेरीज जगताला चेगळे अस्तित्वच असू शकत नाही. खरेतर त्या परब्रह्माखेरीज दुसर्‍या कशासच अस्तित्व नाही आहे. मांडुक्य उपनिषदांत " ॐकार एवेदं सर्वम् '' असे म्हटले आहे तर गीतेत ' ओमित्येकाक्षरं ब्रह्म '' असे उधृत केले आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    (२) विष्णुः - विवेष्टि व्याप्नोति इति विष्णुः । जो सर्व व्यापुन रहातो तो विष्णु अशी ह्या शब्दाची उकल करता येईल. ज्याचा सर्वत्र पसरून रहाणे, व्यापून रहाणे हा धर्म आहे तो विष्णु 'ईशावास्यं इदं सर्वम् । हे सर्व ( जगत ) ईश्वराने व्यापलेले आहे. व त्यामध्ये तो भरून राहिला आहे. हीच कल्पना पूराणांमध्ये भगवंताच्या बटुमूर्ती वामनावताराचे खास शैलीपूर्ण वर्णन करतानां मांडली आहे. त्याने आपल्या तीन पावलांनी सर्व विश्व मोजून टाकले. त्याच कार्यामुळे त्यालां 'विष्णु ' हे नांव प्राप्त झाले असे महाभारत म्हणते. तर विष्णु पुराणांत असा उल्लेख आहे :  -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;यस्माद्विष्टमिदं सर्वंतस्यशक्त्या महात्मनः  ।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;तस्मादेवोच्यते विष्णुर्विशेर्धातोः प्रवेशनात्  ।।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;( ज्या महान आत्म्याच्या शक्तिने सर्व जग व्यापले आहे तो ' विष्णु ' या नावांने ओळखला जातो. कारण ' विश् ' ह्या धातुचा अर्थ आहे प्रवेश करणे, व्यापून टाकणे.)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    मुळधातु 'विश् ' म्हणजे प्रवेश करणे. (प्रवेशनम्) सर्व प्राणिमात्रांनी व वस्तूजातांनी तयार झालेल्या ह्या जगताला जो व्यापून रहातो (अंतस्थ असतो). उपनिषदांनी असेहि ठामपणे सांगितले आहे किं 'हे जे सर्व आहे ते परिवर्तनशील आहे. (यत् किंच जगत्यां जगत् । ईशा.). त्याचाच अर्थ असा होतो किं तो ईश्वर ह्या देश, काल व वस्तुमात्राने सीमित नाही.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(३) वषट्कार :  - वेदातील कर्मकांड सांगणार्‍या भागातील अनेक मंत्र 'वषट्' या शब्दाने पूर्ण झालेले आढळतात. भक्तियुक्त अंतःकरणाने हविर्भाग अर्पण करतांना त्याचा ( वषट् शब्दाचा) वापर होतो. म्हणून 'वषट्कार' ह्या शब्दाचा असा अर्थ करता येईल किं वैदिक विधीमध्ये वषट् शब्दाने पूर्ण होणार्‍या मंत्राने ज्याला आवाहन केले जाते व प्रसन्न करण्याकरतां हविर्भाग अर्पण केले जातात तो ' वषट्कार ' श्रीविष्णु.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    साहचर्य नियमाने वषट्कार शब्दाचा दुसरा अर्थ होईल ' यज्ञ ' कारण श्रीविष्णु स्वतःच यज्ञ स्वरूप आहे. उपनिषदांमध्येहि ह्या अर्थाने 'वषट्कार ' शब्दाची योजना केलेली आढळते जसे '' यज्ञो वै विष्णुः  ।'' म्हणजे यज्ञ हाच विष्णु आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(४) भूतभव्यभवत् प्रभुः :  - जो भूतकाळ, भविष्य व वर्तमान काळाचा स्वामी आहे असा ईश्वर. काल ही कल्पना आपल्याबुद्धीने तयार केलेली आहे. व दोन अनुभवांमधील अंतर म्हणजेच 'काल ' असे तिचे स्पष्टीकरण करता येईल. आपले अनुभव विचारांच्या स्वरूपांत नोंदविले जातात. व हे विचार नेहमीच बदलणारे असतात. ह्या विचारांचा बदल आपण अनुभवतो, समजुन घेतो. हे विचारांचे परिवर्तन जाणणारा त्या विचारांपेक्षा निश्चितच कोणीतरी भिन्न असला पाहिजे. अर्थात जो ह्या परिवर्तनरूपी कालाला प्रकाशित करतो, जाणतो तो आत्मा म्हणजेच 'श्री महाविष्णु.' तो या काल बंधनाने बांधला जात नाही.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(५) भूतकृत :  - सर्व जीवमात्रांचा (भूत) निर्माणकर्ता (कृत) '' श्रीविष्णु ''. या शब्दाचा दोन तर्‍हेने अर्थ करता येतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;१ - भूतानि करोति इति भूतकृत. - जो सर्व प्राणिमात्रास निर्माण करतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;२ - भूतानि कृदन्ति इति भूतकृत. - जो सर्व भूतांचा कृतान्त (संहारक) आहे असा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    दोन्ही ठिकाणी तेच परमतत्व कार्यरत आहे व त्याचाच अविष्कार उत्पत्तिकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता असा होत असतो, व हे तो त्रिगुणांचे सहाय्याने करत असतो. रजोगुणांचे प्राधान्य असतां तो सर्वात्मा उत्पत्तिकर्ता होतो, सत्वगुणांचे प्राधान्य असतानां पालनकर्ता होतो व तमोगुणाचे प्राबल्य असतानां संहारकर्ता होतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;    व्यक्तिशः जेव्हा आत्मा मनबुद्धिच्या माध्यमातून कार्यरत होतो तेंव्हा तो 'मी' ह्या स्वरूपात प्रतीत होतो. माझे व्यक्तिमत्व माझ्या विचारांच्या गुणात्मकतेवर व पातळीवरच संपूर्ण अवलंबून असते. माझ्या मानसिक धारणे प्रमाणेच मी माझ्या अनुभवविश्वाचा उत्पत्तिकर्ता, पालनकर्ता अगर संहारकर्ता होतो. ह्या तीनहि अवस्थामधून व्यक्त होणारा, कार्य करणारा तो महाविष्णु होय.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(६) भूतभृत - सर्व प्राणिमात्रांचे सर्व परिस्थितीमध्ये जो भरण पोषण ( संगोपन व वृद्धी) करतो तो परमेश्वर 'भूतभृत ' ह्या नावांने ओळखला जातो. परमेश्वर कशा पद्धतीने हे भरण पोषण करतो त्याचे सुंदर वर्णन गीतेच्या १५ व्या अध्यायांत आले आहे. त्या ठिकाणी भगवान स्वतःच सांगतात किं - सूर्यातील तेजाच्या रूपाने, वनस्पतीमधील वृद्धीच्या रूपाने, अन्नातील पोषण गुणाने,व अग्नीतील उष्णतेच्या रूपाने तोच सर्वत्र अस्तित्वात असतो व सर्वांचा उपभोग घेतो. मन बुद्धीच्या सहाय्याने होणार्‍या सर्व कर्माचा तो अध्यक्ष आहे, सर्व प्राणीमात्रांची वृद्धी व पोषण करणारा आहे म्हणून सर्व प्राणीमात्र त्याचीच रूपे आहेत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(७) भावः :  - भवति इति भावः :  - जो स्वतःच जगतातील जडचेतन वस्तू व प्राणी रूपाने असतो (होतो) तो श्री विष्णु. सर्व विश्वातील ज्ञानग्रहणक्षम प्राणी व संवेदनरहित जडवस्तू यामधील केवळ 'अस्तित्व ' स्वरूप तोच आहे. म्हणूनच त्याला भाव अशी संज्ञा दिली आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(८) भूतात्मा :  - सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी असलेला आत्मा तोच आहे. सर्व प्राणीमात्रांचे 'असणे ' ( अस्तित्व) तोच आहे. ज्या प्रमाणे विश्वव्यापी आकाश लहान खोलीमध्ये सिमित झाले असतां मठाकाश होते. व तेच आकाश पात्रांत सामावले असतां घटाकाश होते त्याचप्रमाणे तोच अनंत आत्मा प्राणीमात्रांच्या माध्यमातून त्या प्राण्याचा ''आत्मा '' ह्या स्वरूपात प्रतीतीस येतो. आकाश सर्व ठिकाणी सारखेच असते त्याचप्रमाणे ते एकच परमतत्व सर्वत्र असून प्रत्येकाचे ठिकाणी आत्मस्वरूपाने प्रकाशते. त्या परमतत्वास, विश्वात्म्यास वेदांतामध्ये ''परब्रह्म '' असे म्हटले आहे. भागवतामध्ये ' तूच सर्व प्राणीमात्रामधील आत्मा आहेस व त्यांना ज्ञान व प्रकाश तूच देतोस असे त्याचे स्तवन केले आहे. कंठोपनिषदामध्ये - '' एको वशी सर्व भूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बभूव '' - ते परमसुंदर सत्य सर्व प्राणीमात्रांमधून व्यक्त होत असते व प्रत्येक जीवाच्या आकारानुरूप विविध होते असे म्हटले आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;(९) भूतभावनः :  - जो प्राणी मात्रांस उत्पन्न करतो त्यांची अपरिमित वंशवृद्धी करतो तो श्रीविष्णु. त्याचाच अर्थ तो प्राणीमात्रांचे जन्मकारण आहे व भरणपोषण करून वृद्धिही करतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;span style="font-family: Mangal; font-size: 130%;"&gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-1580329360056788459?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/1580329360056788459/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=1580329360056788459' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1580329360056788459'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1580329360056788459'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='विष्णुसहस्रनाम - श्लोक  :  १'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-2662699391949216544</id><published>2009-08-12T08:00:00.004+05:30</published><updated>2009-08-12T11:57:28.317+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>विष्णुसहस्रनाम - संकल्प, न्यासादि..</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);"&gt;- परमेश्वराची  प्रतिष्ठापना  -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify; color: rgb(153, 51, 0);"&gt;    हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी एका सुंदर उपक्रमाने सुरू होतात व तो म्हणजे भक्ताच्या शरीरातच परमेश्वराची प्रतिष्ठापना. ह्यालाच अंगन्यास किंवा करन्यास असे म्हटले जाते. सर्व अंगांगामध्ये व करतलामध्ये प्रतिष्ठापना करणे. ह्या पद्धतीमध्ये स्वेच्छेने व हेतुपूर्वक केलेल्या शारीरिक क्रियांमुळे साधक आपल्या स्वतःला एक दैवी मंदीर समजतो व त्यामध्ये वेगवेगळया देवतांची स्थापना करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या विधीमुळे साधकास असे सुचविले जाते किं जरी तो आपल्या ध्येयस्वरूप परमेश्वराची सध्या अन्यभावाने किंवा भेद भावाने पूजा करीत असला तरी त्याने शेवटी परमेश्वराशी अनन्यभावाने किंवा अभेदभावाने एकरूपता मिळवावयाची आहे. महावाक्यांनी निर्देश केलेला पूर्ण साक्षात्कार म्हणजेच पूर्ण एकरूपता ! अहं ब्रह्मास्मि !  मी ब्रह्म आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळ महाभारतात अगर उत्तरेकडील प्रचलित सहस्त्रनाम पाठांत आपल्याला हा अंगन्यास विधी आढळत नाही. परंतु दक्षिणेकडील पंडीत अंगन्यास विधी उपयोगात आणतात. साधकास अत्यंत उपयोगी व सुंदर असा विधी असल्याने दक्षिणेत लोकप्रिय असलेली ही पद्धत आम्ही या ठिकाणी उद्धृत करीत आहोत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा प्रतिष्ठापना विधी भक्तास असे निर्देशित करतो किं भक्ताने श्रीविष्णूच्या सगुण सुंदर रूपाच्या सहाय्याने शेवटी नामरूपातीत परमसत्याचे असे ज्ञान करून घ्यावे किं ज्या ज्ञानामध्ये ध्येय - ध्याता - ध्यान यांचेमधील भेदही लुप्त होतो. ह्या गूढतत्वाखेरीज दुसरा गौण उद्देश असा किं जिज्ञासू साधकास तात्कालीक का होईना एका शुद्धतेची पवित्रतेची भावना निर्माण होते . ज्याप्रमाणे पवित्र देवालयाच्या परिसरांत भक्तास एका उच्चतम दैवी भावनेचा अनुभव येतो त्याचप्रमाणे अंगन्यासविधी नंतर देवालयात शिरण्यापूर्वीची अत्यंत अस्थिर भग्न मनोवृत्ती नाहीशी होवून आपण एक पवित्र शांत मनोवृत्ती प्रस्थापित करूं शकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपूर्ण शरीर हे परमेश्वराचे मंदीरच आहे व त्यातील अवयव हे वेगवेगळया देवतांची स्थाने त्यात आहेत. अशी भावता करून भक्त अत्यंत प्रेमाने व श्रध्देने त्या त्या देवतांना आवाहन करतो. ह्या विधीतील गर्भितार्थ पूर्णपणे मनांत ठसण्याकरीतां संपूर्ण पद्धतीमध्ये प्रत्येक मंत्राच्या उच्चारणा बरोबर एकेक शारीरिक कृती करावयाची आहे. पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे त्या मागची कल्पना अशी आहे किं भक्ताचे भगवत चिंतन समर्पित मनोवृत्तीने व योग्य भावाने सुरू रहावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(अ) अस्य विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्रस्य वेदव्यास ऋषिः  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री वेदव्यास हे त्या पवित्र विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत्राचे ऋषी आहेत. खोल आध्यात्मीक अर्थ असलेले व उन्नत वैदिक श्रेष्ठता प्राप्त झालेले मंत्र म्हणजे कुठल्याही सीमित बुद्धीच्या मानवाची काव्यकल्पना नाही. ध्यान मग्न अवस्थेत व्यक्तिमत्वाचे निम्नस्तर ओलांडून जेंव्हा एखादे मन उन्नत भुमिकेवर विहार करू लागते तेव्हा कांही सत्ये त्या व्यक्तिपुढे उघड केली जातात. असे हे ऐकलेले ('श्रुतम्') मंत्रच आजपर्यंत कुतर्काची विनाशक शक्ती, नासधूस करणारी कालशक्ति व दुष्ट टीका यांना तोंड देत समर्थपणे उभे राहू शकले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हेच मंत्र जेव्हा एखाद्या नव्या साधकाच्या चिंतनांत येतात तेंव्हा त्या आध्यात्मिक मंत्रवाणीच्या सामर्थ्यानें त्या साधकाला ही नकळत एका अज्ञात उच्च अवस्थेचा अनुभव येऊ लागतो; व सर्व सामान्यांना ज्या जगताचा मागमूसही नसतो अशा तर्‍हेचे अनुभव येऊ लागतात. हे मंत्र लिहीणार्‍या ऋषींना वैदिक वांङमयात ''मंत्रद्रष्टा'' असे म्हटले आहे. त्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनीही प्रांजळपणे सांगितले आहे किं त्यांनी स्वतः हे मंत्र तयार केले नाहीत अगर रचलेही नाहीत तर त्यांना ह्या मंत्राचे दर्शन झालेले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या मंत्राच्या सहाय्याने साधना करणार्‍या साधकाला मंत्रद्रष्टा ऋषी गुरूस्थानी असतो. म्हणूनच मंत्रद्रष्टया ऋषीची स्थापना मस्तकाचे उर्ध्वभागी केली जाते. विष्णुसहस्त्रनाम जपास सुरवात करतेवेळी साधक प्रथम आपल्या मनांत ह्या मंत्राचा पाठ म्हणतो व आपल्या उजव्या हाताचा अंगठा मधल्या व चवथ्या बोटाशी जुळवुन मस्तकाच्या सर्वोच्च भागास स्पर्श करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ब) अनुष्टुप छन्दः  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या छंदामध्ये हा मंत्र ऋषीच्या ध्यानांत प्रकट होतो त्या छंदाचाहि ह्या ठिकाणी निर्देश केला आहे व त्याच छंदामध्ये हा मंत्र म्हणणे (जप करणे) शिस्तीचे दृष्टीने आवश्यक आहे. विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्र ज्या छंदामध्ये म्हटले जाते त्याचे नाव ' अनुष्टुप छन्द ' असे आहे. हे स्त्रोत्र मुखाने म्हटले जाते म्हणुन ह्या मंत्राची स्थापना अर्थातच मुखाचे ठिकाणी केली जाते. जेव्हा हा दुसरा (ब) मंत्र म्हटला जातो तेंव्हा मस्तकाला स्पर्श करणारी उजव्या हाताची बोटे खाली आणून ओठांना स्पर्श करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क) श्री विश्वरूपो महाविष्णुर्देवता  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्व विश्वातील नामरूपामधून व्यक्त होणारा विश्वरूप परमेश्वर. श्री महाविष्णु ही ह्या मंत्राची देवता आहे. वैकुंठाधिपती श्री विष्णुचे पायाशी अत्यंत विनम्र भावाने व पूर्ण शरणागतीने भक्त स्वतःस अर्पण करू इच्छितो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री विष्णुभगवान हा भक्ताच्या हृदयाचा स्वामी असल्यामुळे त्याच्या केन्द्रस्थानी, हृदयाचे ठिकाणी त्याची तो पूर्ण भक्ती भावाने स्थापना करतो. व हा मंत्र मनांत म्हणत असतांना आपला हात मुखापासुन खाली आणून हृदयस्थानी ठेवतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ड) देवकीनन्दन स्त्रष्टेति शक्तिः  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रत्येक देवता ही त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे व्यक्तरूपच आहे. धर्मपालनकर्ता देवकीनन्दन कृष्णही परमेश्वराचे व्यक्तरूपच आहे. धर्माची ही सृजनशक्ती व शांती ह्यांची स्थापना नाभीच्या ठिकाणी केली जाते. म्हणून हा मंत्र म्हणतांना नाभीला स्पर्श केला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ई) शंखभृन्नन्दकी चक्रीति कीलकम्  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;आवाहन केलेली सामर्थ्ययुक्त सृजनशक्ती नामीच्या ठिकाणी जरी स्थापित केली जाते तरी मन ही कल्पना पूर्णपणे धारण करूं शकत नाही. ही कल्पना आपल्या बुद्धीत पूर्णपणे रूजविण्याकरीता ( ठोकून बसविण्याकरीतां ) ह्या मंत्रामध्ये त्या शक्तीलाच शंखचक्र व नंदक तलवार धारण करणर्‍या विष्णूचे रूप दिले आहे. आपल्या आजच्या ज्ञानामध्ये पूर्णपणे ठसलेल्या उत्पत्ति - स्थिती - लय ह्या तीनहि वैश्विक शक्ती ह्या परमेश्वराचीच व्यक्त रूपे आहेत हे दर्शविण्याकरतां हा मंत्र योजला आहे. ह्या ठिकाणी 'शंख ' हा सत्याचे आवाहन (अवतरण) निर्देशित करतो. हे आश्वासन वेळोवेळी परमेश्वरानेच दिले आहे हे आपल्याला वैदिक वाङमयावरून समजते. ' नंदक ' हे शस्त्र अनुशासन दर्शविते. ज्यामुळे सर्व समाजाला आनंद व आधारही मिळतो. संहाराखेरीज उत्क्रांती अशक्य आहे हे दर्शविण्याकरतां ' चक्राची ' कल्पना केलेली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;येथे असे ही दिसुन येते किं शंखाच्या नादानें वाणी ( उच्चार ); तलवारीच्या गतीने कृती ( आचार ) व ईश्वरापासून गतीमान होणार्‍या चक्राने त्याचेच विचार निर्देशित केले जातात. ह्या प्रमाणे नाभीच्या ठिकाणी स्थापित केलेली शक्ती उच्चार - आचार - विचार ह्यामधून जगताला प्रतीत होत असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही कल्पना पूर्ण रूजण्याकरतां परमेश्वराचेच पाय धरले पाहिजेत, म्हणूनच हा मंत्र म्हणत असतानां नाभीला स्पर्श करणारा हात पायाकडे नेऊन साधक दोन्ही हातांनी आपलेच पाय धरतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या प्रमाणे काळजीपूर्वक विचार केल्यास असे दिसुन येईल किं गुरूची स्थापना मस्तकावर, वेदांची स्थापना मुखांत, परमेश्वराची हृदयांत व शक्तीची स्थापना नाभीच्या ठिकाणी केल्यामुळे साधक स्वतःच इतका पवित्रतम होतो किं तो स्वतःचेच पाय धरतो ! परमेश्वराशी एकरूपता साध्य होण्याकरतां साधकाला ह्यापेक्षां एकादी अधिक सुगम पद्धत उपलब्ध असेल का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;(फ) शारंगधन्वा गदाधर इत्यरत्रम्  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्यावेळी एकादी मोठी संपत्ती एकाद्या मोठ्या पेटीमध्ये एकत्रित करून ठेवली जाते तेंव्हा ती बंदिस्त करावी लागते. व तिचे रक्षणही करावे लागते. पूर्वी निर्देश केल्याप्रमाणे सर्व देवता सर्वांगामध्ये स्थापित केल्यामुळे साधकाचे शरीर हे आतां एक देवालय झालेले आहे. व ह्या पवित्र धनाचे रक्षण करणेही आवश्यक आहे. परंतु साधकाजवळ अशी कोणतीही शक्ती नसल्यामुळे तो सर्व जगताचे रक्षण करणार्‍या श्रीविष्णूजवळच अशातर्‍हेच्या अस्त्राचे? आवाहन करतो; व ह्या हृदयमंदिराचे रक्षण करण्याकरितां त्याचा उपयोग करतो. सारंग हे विष्णुच्या धनुष्याचे नांव आहे व गदा हे त्याचे आणखी एक शस्त्र आहे. ही दोन्ही आयुधे परमेश्वराने जगताच्या रक्षणाकरतां धारण केलेली आहेत. हा मंत्र मनांत जपत असतांना भक्त आपले दोन्ही हात पायापासून वर उचलतो व उजव्या हाताच्या तर्जनी व मधल्या बोटाने पसरलेल्या डाव्या हाताच्या तळव्यावर आघात करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ग) रथाङगपाणिरक्षोभ्य इति नेत्रम्  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्री विष्णुने? श्री कृष्ण अवतारांत सारथ्यकर्म केले म्हणून त्याला ' रथांगपाणि ' असे नांव मिळाले, आनंदाने व सुरक्षितपणे मार्गक्रमणा करावी म्हणून रथाच्या सारथ्याने घोड्याला प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करावे लागते. आपल्या सर्व इंद्रियांमध्ये डोळयाच्या संवेदना अत्यंत प्रबल असतात व त्याच्या प्रेरणेप्रमाणेच इतर इंद्रिये त्याच्या मागे जातात. स्वतः भगवान विष्णुची स्थापना डोळयांचे ठिकाणी केल्यानंतर अर्थातच साधकाची सर्व परमार्थाची वाटचाल सुरक्षित व योग्य तर्‍हेने होते. म्हणूनच लगाम हातात धरणार्‍या ह्या सारथ्याला मनांत आवाहन केले जाते व त्याची स्थापना दोन्ही डोळयांचे ठिकाणी करत असतांना दोन्ही हातांची बोटे दोन्ही डोळयावर ठेवली जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ह) त्रिसामा सामगः सामेति कवचं  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;देव - व्रत - प्रोक्त अशा तीनही तर्‍हेच्या सामगानांनी सामगायक ज्यांची स्तुती करतात, स्तुतीप्रद सामगानांचा जो स्वतःच एकमेव विषय आहे (सामगः); ज्याची स्तुती अगर प्रभा म्हणजेच व्यक्त झालेले सामवेद (साम) तो दुसरा कोणी नसून स्वतः परमेश्वरच आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाच संरक्षक कवच म्हणून साधक धारण करतो. त्या मंत्राचे मनांत स्मरण करूनच साधक प्रथम आपल्या हाताच्या बोटांनी त्याच बाजूच्या खांद्याला स्पर्श करतो. नंतर दोन्ही हातांनी विरूद्ध बाजूच्या खांद्यांना स्पर्श करतो. जणूकाही आपल्या अंगाभोवती हे दैवी कवचच तो आपल्या हातांनी घालतो आहे अशी कल्पना केली जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(इ) आनंदं ब्रम्हेति योनिः  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;पूर्णब्रह्म - अपरिमित आनंद हे सर्व विश्वाचे गर्भागार अगर उत्पत्ती स्थान आहे. या उत्पन्न झालेल्या वैचित्र्यपूर्ण वस्तूजाताचा एकच पिता आहे व तो म्हणजे मंगल आनंदस्वरूप परमेश्वर. हा मंत्र म्हणत असतांना साधक ह्या परम आनंदाची स्थापना आपल्या शरीरांतील प्रजनन इंद्रियांचे ठिकाणी करतो. ह्या दैवी मंदिरातील हे स्थान असे आहे किं ज्याच्यापासून जगताची उत्पत्ती होते म्हणून ते सृजनशक्तीचे स्थान समजले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ज) विश्वरूप इति ध्यानम्  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनुष्याला आपल्या शरीर, मन व बुद्धी यांच्या सहाय्याने होणार्‍या संवेदना, भावना व विचार ह्यांच्या माध्यमातून जे विस्तृत अनुभव येत असतात त्याला ह्या ठिकाणी ' विश्व ' असे म्हटले आहे. व ह्या अनुभव विश्वातून जो प्रत्यय येतो त्यालाच ' विश्वरूप ' असे म्हटले जाते. परमेश्वराचे हे ' विश्वरूप ' म्हणजेच प्रत्यक्ष सर्व विश्व. साधक त्याचे विश्वरूपाने ध्यान करतो व त्याची स्थापना बुद्धिमध्ये करतो. अशावेळी साधक आपले हात एकमेकांत गुंतवुन ध्यान स्थितीमध्ये बसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(क) ऋतुः सुदर्शनः काल इति दिक्बन्धः  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;सत्य ( ऋतम् ) म्हणजे स्वतः ईश्वर. त्याचे शस्त्र म्हणजे सुदर्शन व त्याची विनाशक शक्ति म्हणजेच काल ह्या तीन महाशक्ति साधकाच्या या पवित्र जीवन मंदिराचे रक्षण करण्याकरतां अनुभवाच्या बाह्य प्रांगणात सज्ज असतात. (दि्क-बंध) सर्वकाळी सत्यशील रहाणे व सत्याचीच उपासना करणे म्हणजेच ' ऋतम् '. विवेकाने सर्व स्थितीमध्ये परमेश्वराची लीला बघणे हे ' सुदर्शन ' होय. आपल्यामधील कालाचे उपकरण असलेली जी बुद्धी तिचे नियमन करणे, ह्या तीनही प्रक्रियांमधून निर्माण होणार्‍या शक्तिने भक्त आपल्या हृदयातील पवित्र मंदिराचे असंख्य प्रतिकुल शक्तींपासून रक्षण करतो त्यालाच ' दिक्बंध ' म्हणतात. यावेळी आपल्या मधल्या बोटाने व अंगठ्याने चुटकी वाजवितो व नंतर आपल्या हाताचा तळवा आपल्या मस्तकाभोवती फिरवतो. कारण सर्व विश्वाची धारणा शेवटी बुद्धिमध्येच असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ल) श्री महाविष्णुप्रित्यर्थे जपे विनियोगः  ।&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वतःमध्ये परमेश्वराच्या प्रतिष्ठापनेचा संकल्प केल्यानंतर व त्याला शरण जावून त्याच्याच संरक्षणछत्राचा आश्रय घेतल्यानंतर साधक पुढचे विधान करतो व ते म्हणजे तो आता स्वतःचा विनियोग जपकर्मा मध्ये करणार आहे. परमेश्वराच्या सहस्त्रानामाचा जप. प्रश्न असा येतो किं 'कुठल्या उद्देशाने तो हा जप करणार आहे ? ' त्याच मंत्रात त्याचे उत्तर आहे व ते म्हणजे श्री महाविष्णुच्या प्रीतीकरतां; कृपेकरतां. हा मंत्र म्हणून साधक एक पळीभर तीर्थ आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर घेतो व आपल्यासमोर जमिनीवर सांडतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरा भक्त ऐहिक सुखसाधनाच्या वासनेमध्ये कधीच अडकून पडत नाही. त्याचे एकच ध्येय असते व ते म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टि मिळविणे. हळू हळू साधनेने ती त्याच्या ज्ञानधारणेमध्ये प्रकट होऊ लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या स्फुर्तीदायक व परमार्थास उपयुक्त अशा बारा मंत्रांचा जप करून साधक परमेश्वरास आवाहन करतो व आपल्या अवयवांचे ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना करतो. या सहस्त्रनाम स्त्रोत्रात ज्या सत्याचा निर्देश करण्यात आला आहे त्याचे सूक्ष्म ध्यान करण्यास येथे साधक पूर्ण समर्थ होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा सुंदर विधी अंगन्यास या नावांने ओळखला जातो. याचेमुळे साधकास साधना करण्यास स्फुर्ती मिळते एव्हढेच नव्हे तर नव्या साधकांनाही आपल्या पापबुद्धिच्या दडपणापासून थोडावेळ तरी विश्रांती अगर सुटका मिळते. योग्य त्या प्रकाराने व योग्य त्या भक्तीभावाने हा विधी केला असता कांही विशिष्ठ मर्यादेपर्यंत तरी भक्तास अंतर्यामी परमेश्वराशी सारूप्य साधल्याचा अनुभव प्राप्त होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 0);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-2662699391949216544?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/2662699391949216544/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=2662699391949216544' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/2662699391949216544'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/2662699391949216544'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/08/blog-post.html' title='विष्णुसहस्रनाम - संकल्प, न्यासादि..'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-7251541567567632667</id><published>2009-08-08T08:00:00.002+05:30</published><updated>2009-09-22T22:58:02.184+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे - (४) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(255, 0, 0);font-size:130%;" &gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (४) &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(51, 153, 153);font-size:130%;" &gt; &lt;span style="color: rgb(0, 0, 153);"&gt;भगवंत आता संतांना, भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ति कशी असते &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;आणि अशी भक्ति करणारा भक्त कसा असतो, त्या भक्ताचे २९ ते ३१ या तीन श्लोकांत २८ &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;लक्षणे दर्शिविली आहेत. त्यापुढील दोन श्लोकात (३२ व ३३) आत्यंतिक भक्ताची विशेष &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;लक्षणे सांगितली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;१.  कृपा - सर्वांवर सदा कृपा करणारा, दयाळू . दयाळू भक्ताचे चित्त मोठे विलक्षण असते. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;प्राणीमात्रांचे जीव तो आपल्या जीवात घालतो, आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. त्याची &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;कृपा अद्‌भुत असते. श्रीमहाराज (श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) तीर्थाटन करीत &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असताना एके समयी भिक्षा मागत एका घरी गेले. त्या घरची माऊली अति चिंतित &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;दिसली. चवकशी करता कळले की घरात तिचा पुत्र अतिज्वराने फणफणत आहे. काही न &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;बोलता महाराज घरात घुसले आणि तिच्या मुलाच्या हातून आपल्या हातावर उदक सोडवून &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;घेतले आणि निघून गेले. काही वेळाने मुलाचा ताप उतरला आणि संध्याकाळपर्यंत तो &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;खणखणीत बरा झाला. पण इकडे श्रीमहराज पुढील अकरा दिवस आजारी होते. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;(श्रीसद्‌गुरुलीलामृते समास दुसरा ओवी ५९ - ७२). असे भक्ततम जरी कधी कोणावर &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;रागावले तरी - श्रीज्ञानेशांच्या शब्दात - शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;२.  अद्रोह - कोणाशी द्रोह न करणारा. अमुक एक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असल्यास वा &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;न पटणारी असल्यास द्रोह उत्पन्न होतो. पूर्ण विरागीच्या ठिकाणी मनोवांच्छेचा अभाव &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असतो म्हणून कशामुळेही द्रोह होत नाही. सर्वच प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पहात &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असल्यामुळे द्रोहाची वार्ताच नाहीशी झालेली असते. कधी आपत्ती उत्पन्न झाल्यास &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;आपत्तीमुळे वा आपत्तीविषयी देखील कधी द्वेष उत्पन्न होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;३.  तितिक्षा - सुखदुःखादि सहन करणे. अभ्यासाने साध्य होणारी ही स्थिती आहे. उद्वेग &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;निर्माण होणे हे साधारणतः बाह्य परिस्थितीमुळे होत असते, आणि तरीही मन शांत &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;ठेवण्याच्या अभ्यासामुळे आंतरीक खळबळ नसते पण त्याचे स्वरूप काहीसे वादळापूर्वीच्या &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;शांततेप्रमाणे सुप्त उद्रेकाप्रमाणे असू शकते. अगदी असह्य परीस्थितीमध्ये स्फोट होऊ &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;शकतो. पण संतांना कोणत्याही बाह्य वस्तुंमध्ये (विषय वा ऊर्मी) भोग घेण्यात रस &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी तितिक्षा ही स्वाभाविक असते कारण - योगरतो वा भोगरतो &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः - परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, त्याचे चित्त सदा &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;प्रसन्नच असते, सदा सर्वत्र आनंदी आनंदच असतो - यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;नन्दति नन्दत्येव ॥ &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;४.  सत्य - सत्य हेच जीवनाचे सार असणे - जीवनात कितीही मोठे संकट आले तरी &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असत्याचा आधार घ्यायचा विचारही मनांत येत नाही. संत आणि इतरांमध्ये मुख्य फरक &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असतो तो सत्याच्या परीभाषेचा. प्रत्येक व्यक्तिचे सत्, रज, तम या गुणांच्या मिश्रणाचे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;प्रमाण वेगळे असते. त्यामुळे व त्याच्या वासना, समाजातील त्याचे ठिकाण, सभोंवतालचे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;वातावरण, सहनक्षमता, मनःस्थैर्य या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाची सत्याची परीभाषा वेगळी &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असते. सनत्कुमार, गौतम, दुर्वास, विश्वामित्र हे सर्व ज्ञानी पण केव्हां ना केव्हां कोपिष्ट &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;होऊन शाप देतच असत. द्रोण ज्ञानी ब्राह्मण पण कौरवांच्या मिंधेपणामुळे आपला स्वामी &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;दुराचार करतोय हे जाणूनही त्याला साथ देणे हे त्यांचे सत्य. तसेच भीष्माला कोणत्याही &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;परिस्थितीत "माझी" प्रतिज्ञा हीच सत्यापेक्षा महत्त्वाची. कृष्ण तर भगवानच. पण त्याच्या &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;सांगण्यावरून सत्यवचनी युधिष्ठीराचे देखील द्रोणवधासाठी - ’नरो वा कुंजरो वा’ असे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;सांगणे म्हणजे सत्याला धरून चालणे, असे झालेच की.   प्रसंगानुरूप सत्याची व्याख्या &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;कशी बदलते याचे एक छान उदाहरण म्हणजे बलिने वामनाला ’तुला काय मागायचे आहे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;ते माग’ असे म्हटल्यावर त्याचा गुरू शुक्राचार्य त्याला जो उपदेश करतो ते. बलिने तर &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;’माग’ म्हणून टाकले पण शुक्राचार्य जाणतात की वामन काय मागणार आहे. ते बलिला &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;सांगतात (भागवत ८.१९.३९-४०) - "हे राजा, श्रुति वाक्यानुसार आता ’हो’ म्हणणे हे सत्य &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;आहे आणि नकार देणे असत्य आहे. पण एक लक्षात ठेव, हे शरीर हा एक वृक्ष आहे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;आणि सत्य याचे फूल व फळ आहे. पण वृक्षच राहिला नाही तर फूल वा फळ कसे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;राहणार ? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;जसे मूळ राहिले नाही तर काही काळातच वृक्ष सुकून गळून पडतो, त्याचप्रमाणे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल यात शंका नाही." त्यांना बहुधा सांगावयाचे होते &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;की ’अतिरेक करू नकोस.’ एवढे सांगूनही बलि वामनाला दान करतोच, पण तो सत्यासाठी &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;का "माझा शब्द खोटा होऊ नये" या अभिमानापोटी याबद्दल भागवतात काही माहिती &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;नाही. पण दान दिल्यावरही त्याला भगवंताने (वामनाने) सुतललोकी (पाताळात) पाठवलेच. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;पुढे भगवतात एके ठिकाणी (८.२०.१६) बलि सत्यापासून ढळला नाही असा उल्लेख असला &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;तरी ८.२२.३ येथे तो म्हणतो - "नरक, पाश, दुःख, दारिद्र्य, शिक्षा याला मी भीत नाही &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;जितका मी माझ्या अपकीर्तिला भितो." भविष्यात कोणत्यातरी मन्वंतरात त्याला इंद्र केले &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;जाणार आहे हेही भागवतात सांगून ठेवले आहे. यावरून शंका येते की बलिला सत्यापेक्षा &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;इंद्रपद, माझी अपकीर्ति (म्हणजे एकून विषयच ना ?) हेच महत्त्वाचे असावेत. as &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;against this दशरथाने सत्यापासून न ढळता मरण पत्करले असले तरी &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;पुत्रस्नेहाव्यतिरिक्त त्याला आणखी कोणतीही अभिलाषा असल्याचा कुठे उल्लेख नाही. असो. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;तात्पर्य : जीवनात  सत्याला कोणते स्थान द्यायचे,  त्याचा अतिरेक करायचा का त्याला &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;चिकटून राहून वेळप्रसंगी सर्वनाश ओढवून घ्यायचा, असे हे सत्य प्रत्येकासाठी वेगळे &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;असते एवढे मात्र खरे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;पुढची (२४+२) लक्षणे यथावकाश. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;क्रमशः&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 153);font-size:130%;" &gt;एकोहम् &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-7251541567567632667?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/7251541567567632667/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=7251541567567632667' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/7251541567567632667'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/7251541567567632667'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/08/baddha.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे - (४) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-4434977555561220890</id><published>2009-07-30T08:00:00.004+05:30</published><updated>2009-07-30T13:23:31.798+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मानसमणिमाला'/><title type='text'>मानसमणिमाला (२२)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center; color: rgb(255, 0, 0);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:180%;"  &gt;मानसमणिमाला (२२)&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:0pt;"  &gt;&lt;span style="color: rgb(255, 255, 255);"&gt; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;हिंदी :   छमिहहिं सज्जन मोरि ढिढाई । सुनिहहिं बाल वचन मन लाई ॥ ८ ॥  &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        जैं बालक कह तोतरि बाता । सुनहिं मुदित मन पितु अरु माता ॥ ९ ॥  &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        हँसिहहिं क्रूर कुटिल कुबिचारी । जे पर दूषन भूषन धारी ॥ बाल.  २.७.१० ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;मराठी :  सज्जन मम उद्धटता क्षमतिल । मन लावुन शिशु-शब्द ऐकतिल ॥ ८ ॥  &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        बोल बोबडे बालक बोलति । माता पिता मुदित मन ऐकति ॥ ९ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        क्रूर कुटिल हसतिल कुविचारी । जे पर-दूषण-भूषण-धारी ॥ १०  प्रज्ञानानंद ॥&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;अर्थ :    या माझ्या ज्यादा धीटपणा बद्दल संत, सज्जन मला नक्कीच क्षमा  करतील; आणि माझी बालभाषा मनापासून ऐकून घेतील. जेव्हां आपले लहान मूल बोबडे बोल  बोलू लागते तेव्हां आईबाप ते बाळबोल ऐकून आनंदित होतातच ना ! कदाचित्‌ कुविचारी  कुटिल माणसे मला हसतील. कारण दुसर्‍याचे दोष शोधून ते इतरांना दाखविण्यंत त्यांना  स्वतःला भूषणच वाटत असते. &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt; &lt;span style="color: rgb(255, 255, 255);font-size:130%;" &gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        संत सज्जनांचे चित्त उदार आणि सर्वांप्रति क्षमाशील असते. त्यामुळे  ते इतरांचे अपराध, गैरवर्तन माफ करतात. त्यातून असे वर्तन एकाद्या अज्ञानी  बालबुद्धीच्या व्यक्तिकडून घडले असेल तर अहैतुकि कृपासिंधु असलेले संत क्षमा तर  करतातच पण ते वर्तन सुधारावे म्हणून मार्गदर्शनही करतात, चूक सुधारून घेतात.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        इथे तुलसीदास संतांना विनवीत आहेत' की मी जे रामयशोगान करण्याचे  माझ्या अवाक्याबाहेरचे काम करण्याचे धाडस करीत आहे त्याबद्दल आपणही अशीच उदार  दृष्टि ठेवावी. मी लहान अज्ञानी बालक आहे, त्यामुळे आपल्यासमोर बोबड्या शब्दांत  काहीतरी सांगायचा प्रयत्‍न करीत आहे. मातापित्यांनाच आपल्या बाळाचे चुकत माकत  काढलेले शब्द समजतात, ते मनापासून ते शब्द ऐकतात आणि त्यांचे मन आनंदाने भरून जाते.  त्याचप्रमाणे आपणही माझ्या बालबोलीकडे दुर्लक्ष करावे. आपण क्षमा करालच याबद्दल मला  खात्री आहे कारण मी 'रामचरितगान' करीत आहे, हा माझा उद्देश तरी उदात्त आहेच. माऊली  ज्ञानेश्वर म्हणतात - " नातरी बालक बोबडा बोली । कां वाकुडा विचुका पाऊली । ते चोज  करुनी माऊली । रिझे जेवी ॥ तैसा मी जरी तुम्हाप्रती । चावटी करीतसे बाळमती । तरी  तुम्ही तोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ (ज्ञानेश्वरी ९-६,१६) "&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(0, 0, 102);"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        माझे हे धाडस कांही कुविचारी लोकांना हास्यास्पद वाटण्याची शक्यता  आहे. त्यामुळे ते यांतील चुका, त्रुटी शोधून काढण्यांतच दंग होतील एवढेच नव्हे तर  हेच आपले बुद्धिचातुर्य आहे असे भूषण मिरवितील. मिरवू देत बापडे ! त्यांची वृत्तीच  तशी असते ना ! - 'हंसहि बक गादुर चातकहि । हँसहि मलिन खल विमल बत कही (२.८.२) -  डबक्यांत मासे धरणारे ढोंगी बगळे मानस सरोवरांत विहार करणार्‍या राजहंसांनाही हसतात  आणि निशाचर , कर्कश आवाज करणारी वटवाघुळे अनन्यचित्त चातकांना क्षुद्र लेखतात. अगदी  तसेच खल दुर्जन माझ्या या विमल, अनन्य प्रेमभक्तिला व उपासनेला हसतील, क्षुद्र  लेखतील. परंतु माझे मायबाप संतसज्जन व प्रभु सीताराम मला खचितच आपला म्हणतील नां !  &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: right;"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;डॉ. सौ. उषा गुणे. &lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-4434977555561220890?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/4434977555561220890/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=4434977555561220890' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/4434977555561220890'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/4434977555561220890'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/07/blog-post_30.html' title='मानसमणिमाला (२२)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-8452646573392741868</id><published>2009-07-28T08:00:00.004+05:30</published><updated>2009-09-22T22:46:04.093+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे - (३) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center; color: rgb(255, 0, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="font-size:180%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (३)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 51, 0);"&gt;(भागवत स्कंध ११ अध्याय ११)&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color: rgb(255, 255, 255);"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 51, 0);"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify; color: rgb(51, 51, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;कैवल्य उपनिषदांत म्हटले आहे - त्यागेन एके अमृतत्त्वं आनशुः - त्याप्रमाणे भगवंतांनी, "तीव्र वैराग्याने देहाभिमान घालवायचा" असे एक prescription in a nutshell सांगून टाकले. शुकमुनि, शंकराचार्य, ज्ञानदेव अशा सारख्या मंडळींसाठी या वैराग्य गुटीच्या उपदेशाची एक मात्रा पुरे. पण सामान्यांचे काय ? उद्धव श्रीकृष्णाला सांगत आहे, आमचे चित्त तर इतके चंचल [’प्रमाथी बलवत् दृढम्’ - गीता] आहे की तू हे जे वैराग्य म्हणतोस ते दोन पळेसुद्धा टिकणारे नाही. आता बोल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भगवंत म्हणतात - खरे आहे. ’मी विरागी’ हा अभिमान देखील मनुष्यासाठी कोणते वेगळे जाळे विणतो आणि त्यामुळे तो या मायामय संसारात कसा पहिल्यापेक्षाही अधिकच गुरफटून जातो याचा त्याला पत्ताही लागत नाही. कारण थोड्या प्रमाणांतील वैराग्यही आसपासच्या लोकांत मान-मरातब मिळवून द्यायला कारणीभूत होते. आणि अशावेळी जर मनुष्य सावध राहिला नाही, तर ’लोकेषणा’ नामक वासनेच्या अधीन व्हायला वेळ लागत नाही. लोकेषणेची तहान भल्याभल्यांना देखील गुंडाळून टाकते. मग वैराग्ययुक्त आचरणाचा उपदेश अशा self glory च्या वासनेत रमणार्‍या लोकांना पटतही नाही. ज्याला आत्मप्रौढीच्या वासनेतून निर्मुक्त होऊन सहज आत्मस्वरूपात स्थित व्हायची तीव्र इच्छा आहे अशांसाठीच हे prescription.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वैराग्य म्हणजे संन्यास. संन्यास दोन प्रकारचा असतो. आळसामुळे, तमोगुणाच्या प्राबल्यामुळे कष्ट टाळण्यासाठी अंगिकारलेला बाह्य कर्मसंन्यास, आणि दुसरा उत्साहाने पण आसक्तिरहित होऊन सर्व कर्मे पार पाडीत असतां कर्मफलाशी असंग राहून (no trace of proud if accomplished or no regret if failed) घडणारा आंतरीक संन्यास. बाह्य संन्यासाचा अंगिकार केलेला संन्यासी प्रत्यक्ष कर्म करीत नसला तरी ’मनसा स्मरन्’ करीत असतो आणि बाहेरून ’कर्मेंद्रियाणि संयम्य’ असा देखावा करीत असतो. त्यामुळे वासनाक्षय कधीच होत नाही आणि म्हणून पुढे लोकेषणेची तहान दृढावते. या करीता संन्यास - वैराग्य या दिशेने पाऊल टाकायच्या आधी कर्म कोणते, अकर्म कोणते, विकर्म कोणते हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता चंचल, प्रमाथी मनाला संयमीत करायचे, वैराग्य, त्यागवृत्ति जोपासायची म्हणजे सदा  भरकटत असणार्‍या मनाला सतत (हो अगदी सतत) जागरूक राहून - hey ! turn back, not that way, this way असे निरंतर वळवत राहावे लागणार. मग go this way म्हणजे which way ? भगवंत दोन तीन मार्ग सांगतात. ’तत्त्वजिज्ञासा’ (श्लोक २१). जितकी शरीरे दिसतात, जितक्या चेतन वस्तु दिसतात, ते सर्व पृथक् पृथक आत्मे आहेत असा मनुष्याला जो भास होतो तो दूर सारून ’आत्मा सर्वत्र एकच आहे’, ’सर्व दृष्यमय जगत् भासमय - मिथ्या आहे’ हा भाव दृढ करावा. ’नानात्वभ्रममात्मनि’ अनेकत्वाचा भास दूर करावा. अशा प्रकारे मनाची शुद्धी होत होत त्याला मज सर्वव्यापी परमेश्वराचे ठिकाणी लावावे - मनो मय्यर्प्य विरजं. पण हे सोपे नाही. याला विहंगम मार्ग म्हणतात. तो सर्वांसाठी नाही. मग दुसरा मार्ग ? ’मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर (श्लोक २२) सर्व कर्मे निरपेक्षपणे केवळ माझ्यासाठीच करतोयस ही भावना ठेवून कर. म्हणजे काय होईल ? धर्म, काम, अर्थ मदर्थे आचरन्, मयि निश्चलां भक्तिं लभते (श्लोक २४). OK. पण तुझी भक्ति लाभली की मी बद्धाचा मुक्त कसा होईन ? ’मदर्पण’ भावनेने धर्म, अर्थ कामाचे आचरण करायला लागलास की संतांचा सत्संग लाभतो. मग सत्संगाने मनुष्य भक्तिपूर्वक माझी उपासना करतो. आणि पुढे संत ज्याचे नेहमी वर्णन करतात, ज्याचा निर्देष करतात, जे भक्तांना दाखवितात, ते माझे परमपद तो सहजच प्राप्त करतो, अर्थात् त्यायोगे बद्धाचा मुक्त होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हा संत कसा असतो ? त्याची लक्षणे कोणती ? भक्ति आम्हाला ठाऊक आहे. पण संतांनी सांगितलेली भक्ति कोणती ? ती कशा प्रकारची असते ? हो, आता आमचा गणूही गायन करतो आणि तानसेनही गायन करायचा. मग कोणासारखे गायन केले असता परमपद प्राप्त होईल ? संतांमध्ये असे कोणते वैशिष्ट्य असते की जे गायनकले मधे तानसेनाचे म्हणावे ? पाहू पुढे.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(51, 51, 0);font-size:130%;" &gt;(क्रमशः)&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: right; color: rgb(51, 51, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;एकोहम्&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 51, 0);"&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-8452646573392741868?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/8452646573392741868/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=8452646573392741868' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/8452646573392741868'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/8452646573392741868'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/07/blog-post_28.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे - (३) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-2857408651057030993</id><published>2009-07-26T08:00:00.007+05:30</published><updated>2009-09-20T11:11:46.958+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -२)</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(204, 0, 0);font-size:130%;" &gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;।। श्री विष्णु सहस्त्रनाम  ।।&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(255, 255, 255);"&gt; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;सध्या दक्षिणेमध्ये प्रचलित असलेल्या व उत्तरेत प्रचलित असलेल्या विष्णु सहस्त्रनामामध्ये थोडा थोडा फरक आढळून येतो. परंतु या पाठभेदांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही. तसेच विष्णु सहस्त्रनामाचे पारायण करण्यापूर्वीच्या अर्चना पद्धती मध्येही थोडासा फरक आढळून येतो.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt; पुराणांची रचना करणार्‍या श्रीवेदव्यासांनीच श्रविष्णु सहस्त्रनामाची रचना केलेली आहे व हे अप्रतिम स्त्रोत्र त्यांच्या विख्यात अशा महाभारत ह्या ग्रंथात समाविष्ट झालेले आपल्याला आढळते. भारतीय युद्धाचे शेवटी ज्येष्ट पांडव राजा युधिष्ठीर भीष्म पितामहांच्या दर्शनांस जातो. त्यावेळी कुरूवंशातील अपराजित व दुर्दम्य असा हा पुरूषश्रेष्ठ परमेश्वराकडे घेऊन जाणार्‍या पवित्र क्षणांची वाट पहात, तीक्ष्ण बाणांची शय्याकरून पहुडलेला असतो. धर्मज्ञ युधिष्ठीराने त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत. व भगवान कृष्णाचे नित्य स्मरण करणार्‍या व महान कर्मयोगी भीष्मांनी त्यांची सहज शांतपणे उत्तरे दिलेली आहेत. अशातर्‍हेने हिंदूंच्या अक्षर वाङमय असलेल्या महाभारतात हे विष्णू सहस्त्रनाम अंतर्भूत झाले आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    युधिष्टीर हा धर्मपरायण व आध्यात्मिक मनोवृत्तीचा आहे. पूर्णतः नितिनिपूण असून विचक्षण व्यक्तीमत्वाचा हा राजा साधारणतः सर्वच साधकांचे समोर जे प्रश्न उठतात तेच प्रश्न ह्या ठिकाणी विचारतो आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;प्रश्न १ - किमेकं दैवतं लोके ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असे दैवत कोणचे आहे?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;उत्तर १ :  - पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम् ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;दैवतं देवतानांच भूतानां योऽव्ययः पिता  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;सर्व पवित्र वस्तूंना ज्याच्यामुळे पावित्र्य प्राप्त झाले आहे व जो स्वतःच मूर्तीमंत पावित्र्य आहे; जो मंगलांचे मंगल असा परममंगल आहे; सर्व दैवतांचे दैवत आहे, सर्व प्राणिमात्रांचा आद्यपिता जगत्प्रभू  "श्री विष्णू''.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;प्रश्न २ - किंवाप्येकं परायणम् ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;सर्वांचे 'आश्रयस्थान' असा कोण आहे ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;उत्तर २ :  - परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम्  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;जो महान तेजस्वी आहे, जो सर्वश्रेष्ठ नियन्ता आहे, जो सर्वव्यापी असे महान ब्रह्म आहे, तोच सर्वांचा सर्वश्रेष्ठ 'आश्रय' आहे. '' श्री विष्णू''.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;प्रश्न ३ - स्तुवंतं कं प्राप्नुयुर्मानवाः शुभम्  ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;कोणाची स्तुती केली असता मानवाला शुभ प्राप्ती होईल? (शांति व समृद्धी)&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;उत्तर ३ - जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरूषोत्तमम्  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;स्तुवन्नाम सहस्त्रेण पुरूषः सततोत्थितः  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;जगताच्या कल्याणकरतां जो सदैव जागृत व कर्मरत आहे असा जगताचा प्रभू अनन्त पुरूषश्रेष्ठ '' श्री विष्णू''&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;प्रश्न ४ - कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;कोणाची पूजा केली असता मानवाला सर्व शुभ प्राप्ती होईल ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;उत्तर ४ :  - तर्मेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरूषमव्ययम्  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;ध्यायंस्तुवन्नमस्यश्च यजमानस्तमेवच । &lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;त्या पुरूषोत्तमाचे नित्य ध्यान केले असता, त्याचे नित्य पूजन केले असतां व त्याला वारंवार नमन केले असता मनुष्याला सर्व शुभ प्राप्ती होईल.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;प्रश्न ५ - को धर्मः सर्व धर्माणां भवतः परमो मतः  ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;आपल्या मताप्रमाणे सर्वधर्मात श्रेष्ठ धर्म कोणता?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;प्रश्न ६ - किं जपन् मुच्यते जन्तुर्जन्मसंसार बन्धनात् ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;कोणाचा जप केला असता प्राणी जन्म व संसार बंधनातून पलीकडे जाईल ?&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;उत्तर ५व ६ :  - अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम्  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्  ।&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    शेवटच्या दोन्ही प्रश्नांचे हे उत्तर आहे. सर्वश्रेष्ठ धर्म स्वतः श्री विष्णुच आहे. ज्याला 'आदि ' नाही व 'अंत' ही नाही असा तो जगताचा महाप्रभू आहे. जो नित्यशः सहस्त्रनामाचा पाठ करतो व सर्वज्ञानी परमेश्वराची अंतरांत स्तुती करतो तो सर्व दुःखे पार करून जातो व संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    परमेश्वराचे असे वर्णन केले जाते कि, ' ज्याचेपासून सुरवातीला सर्व नामरूपात्मक जगताची उत्पत्ती झाली, ज्याच्या आधाराने जगताचे पालन (स्थिती) होत आहे व प्रलयाचे वेळी ज्याच्यामध्ये सर्व जगत् लय पावते तो परमेश्वर म्हणजेच "श्री महाविष्णु''.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    युधिष्ठीराच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर भीष्म म्हणतात, '' आता मी तुला त्याची एक हजार नावे सांगतो. ती तू पूर्ण अवधान देऊन श्रवण कर.'' अशाप्रकारे विष्णु सहस्त्रनाम हे स्त्रोत्र महाभारतात गुंफले गेले.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    त्या ईश्वराची खरे पाहतां व्याख्या करतांच येत नांही, कारण तोच सर्व गुणांचा मूलाधार आहे त्यामुळे कुठल्याही नावांने त्याचे नामकरण होऊ शकत नाही. कुठल्याही उक्तीने त्याचा निर्देश करतां येत नाही, कोणत्याही भाषेत त्याची व्याख्या करता येत नांही अगर कुठल्याही वांङमयीन कृतीने त्याचे पुसटसे वर्णनही करतां येत नांही. तो सर्व ज्ञात व अज्ञात जगताच्याही पलीकडे आहे. आपले सर्व अनुभव ग्रहण करणारी व ज्ञान प्रकाश देणारी शक्ती तो स्वतःच आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    तरीही त्याची अनेक व्यक्तरूपेहि आहेत. त्या व्यक्तरूपांच्या संदर्भात त्याची अनेक नामेही असणे शक्य आहे. ज्या वस्तूची व्याख्या केली जाते तिचे पूर्ण स्वरूप आपल्याला सरळ त्या व्याख्येमुळे समजते. या ठिकाणी जे सत्य आहे व अनंत आहे त्याची व्याख्या एक हजार पर्यायी सीमित व नाशवंत वस्तूमधून कलेली आढळते. पूर्वी ऋषींनी ही सहस्त्रनामे तयार केली व जगताला उपदेशिली. द्रष्टेकवी श्री व्यासांनी ती सर्व नामे श्रीविष्णुस्त्रोत्र रूपाने एकत्र बांधली व मोठ्या श्रध्देने ही भक्तीमाला श्रीविष्णूला अर्पण केली.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    अशा तर्‍हेने ह्यातील प्रत्येक नाम हे ज्ञाताच्या माध्यमातून त्या अज्ञात सत्याचा निर्देश करीत असल्यामुळे ज्यावेळी आपण त्या त्या व्याख्यांवर सूक्ष्मचिंतन करतो तेव्हा मन एका उच्च अवस्थेत झेप घेते व दिव्य अनुभवापर्यंत पोहोचते. त्यामुळेच हे विष्णुसहस्त्रनाम भक्त आपल्या दैवता बरोबर मधुर भक्तीभावनांची क्रिडा करण्याकरिता उपयोगात आणतात तर तत्वज्ञानाचे जिज्ञासू विद्यार्थी आपल्या तत्वचिंतनातून उच्च जाणिवेच्या अवस्थेत जाण्याचे वाहन म्हणून ह्याचा उपयोग करतात.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    'कलिसंतरण उपनिषत्'१ नावाचे एक लहान उपनिषतद आहे व त्यामध्ये असा उल्लेख आहे कि एकदां परमभक्त नारद ब्रह्मदेवाकडे जातात व त्या कलीयुगातील अनिवार्य व कठीण अशा बहिर्मुखवृत्तींपासून निवारण करून मनुष्याला स्वतःचा विकास करता येईल असा उपाय विचारतात. तेंव्हा '' आदिपुरूष नारायणाच्या नामजपानेच मनुष्याचा उद्धार होईल '' असे उत्तर ब्रह्मदेवाकडून मिळाले. ह्या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करणे अत्यावश्यक आहे किं सहाव्या प्रश्नामध्ये '' प्राणिमात्रास त्याचे श्रेष्ठ ज्ञान कसे होईल'' अशी विचारणा केली आहे. 'जन्तु ' ह्या शब्दाचा अर्थ जो जन्मास आला तो. (जनन धर्मा) त्या शब्दामुळे सर्व मनुष्येतर प्राणीहि हे ज्ञान मिळविण्यास अधिकारी आहेत असे सुचविले आहे. व ह्याचे अनेक उल्लेख आपल्याला पुराणांनी अत्यंत काव्यमय भाषेत उपलब्ध करून दिले आहेत. त्रिकुटाचलावरील तळयात असलेल्या मगरीने गजेद्राचा पाय धरला असतां त्याचे त्याचे परमेश्वराने रक्षण केले ( गजेन्द्रमोक्ष ) त्याच प्रमाणे जडभरताची कथा हेहि त्याचे आणखी एक उदाहरण आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये ह्या ठिकाणी तीन तर्‍हेच्या जपाचा समावेश केला आहे. (अ) जो जप इतरांना ही ऐकू जाईल असा (ब) जो स्वतःलाच ऐकू येतो असा (क) व जो केवळ मानसिकच आहे असा. विष्णुसहस्त्रनामाचा जप तीनही प्रकारांनी करता येतो.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    ह्या सहस्त्रनामामध्ये कांही ठिकाणी क्वचित्त पुनरूक्ती झालेली आपल्याला आढळून येते. ह्यातील बरोबर ९० नामांची पुनरूक्ती झालेली आहे. त्यापैकी ७४ नामे दोनवेळा पुनरूक्त झालेली आहेत; १४ नामे ३ वेळां व २ नामे चारवेळां पुनरूक्त झालेली आढळतात. कांहीवेळां एकच नाम पुनःपुन्हा आलेले आहे. जसे विष्णु विष्णु , शिव शिव.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    कांहीवेळां समानार्थी शब्दच अनेकवेळा वापरलेले आहेत. जसे श्रीपती - माधव, पुष्कराक्ष - कमलाक्ष. परंतु हे स्त्रोत्र त्याच्याच विभूतींचे वर्णन करणारे असल्यामुळे हा दोष मानण्याचे कांही कारण नाही, स्तुतीस्त्रोत्रांमध्ये पुनरूक्ती ग्राह्य मानली जाते. भावपूर्ण हृदय आपली प्रेम भावना व्यक्त करण्याकरतां हीच पद्धत स्विकारते.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    ह्या सहस्त्रनामामध्ये परमेश्वराची १०३१ एकेरी नामे दिलेली आहेत. ह्यातील १०० पेक्षां जास्तीची ३१ नामे ही त्याला लागून आलेल्या आधीच्या नामांची विशेषणे समजली पाहिजेत. ज्यावेळी परमेश्वराची ह्या सहस्त्र नामांनी अर्चना२ केली जाते त्यावेळी त्या नामाचे चतुर्थी विभक्तीचे रूप वापरले जाते. ह्या स्त्रोत्रांमध्ये २० जोडनांवे आहेत व ती३ पहिल्या पांचशे नामामध्ये आली आहेत. पुढील ११ जोडनांवे स्त्रोत्राच्या पुढील अर्ध्या भागांत आली आहेत.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    ह्या स्त्रोत्रात एकच अव्यय वापरण्यात आलेले आहे. (८९६ वे - सनात्), अर्चनेमध्ये 'सनात् नमः' असे त्याचे चतुर्थीचे रूप वापरले जाते. त्याचप्रमाणे ९२९वे नाम हे अनेकवचनी असल्यामुळे अर्चनेमध्ये सदभ्यो नमः असे म्हटले जाते.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    आपण ह्या दिव्य नामांचा खोल अर्थ पाहू लागलो कि असे दिसून येते किं व्यासांनी कांही ठिकाणी पुल्लिंगी नामें वापरली आहेत, कांही ठिकाणी स्त्रीलिंगी तर कांही ठिकाणी नपुसकलिंगीहि नामे आहेत. ज्या ठिकाणी पुल्लिंगी नामे आहेत तेथे लक्ष्मीचा पती श्रीविष्णु ह्याचा निर्देश केला जातो. ज्या ठिकाणी स्त्रीलिंगी नामे आहेत तेथे शक्ति, सत्ता अगर महत्ता निर्देशिली आहे, व जेथे नपुंसकलिंगी नामे आहेत तेथे शुद्ध ब्रह्म, अनंतज्ञानाचा निर्देश आहे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    साधारणतः ही अर्चना भगवत्भक्त रोज करतात. व ते करणे सोईचे नसेल तर ही पूजा स्वतःचे वाढदिवशी, ग्रहणाचे दिवशी अगर सूर्य एका वृत्तामधून दुसर्‍या वृत्तांत जातो अशा संक्रमणाचे दिवशी केली जाते. शास्त्रामध्ये अशातर्‍हेचा पूजाविधी ग्रहयोग, राजाची अवकृपा, असाध्य व्याधी, दुष्टशत्रू ह्या सर्वांपासून होणार्‍या दुःखाच्या निवारणार्थ सांगितलेला आहे. परंतु सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे अंतःकरण शुद्धि व त्यामुळे साधकांस ध्यानामध्ये उत्तरोत्तर मिळत जाणारे समाधान  !&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;----------------------------------------------------&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;१   सर्व श्रुतिरहस्यं गोप्यं तत् येनकति संसारं तरिप्यसि भगवतः आदिपुरूषस्य&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूतकलिभवति ।। कलिसंतरण उपनिषत् .१.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;२ पहिल्या शंभरांत ५ जोडनांवे आहेत ती अनुक्रमे १२, १६, ३०, ४६, ५५.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;दुसर्‍या शंभरांत २ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे १२०, १२४.  &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;तिसर्‍या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे २१७, २३२,२७५. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;चवथ्या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहात ती अनुक्रमे ३३३, ३५९, ३९०, ३९९. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;पाचव्या शहभरांत ५ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे ४०४, ४२७, ४२९, ४५४, ४९३.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;३ उत्तरार्धात ६ व्या शतकांत ६ जोडनांवे आहेत. ५१४, ५३१, ५५२, ५५६, ५७२, ५७३.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    ७ व्या शतकांत १ जोडनांव आहे. ६२७. &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    ८ व्या शतकांत ३ जोडनांवे आहेत. ७३२, ७९४, ७९९.&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;_________________________&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 102, 0);font-size:130%;" &gt;(क्रमशः)&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 102, 0);"&gt;डॉ. सौ. उषाताई गुणे .&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-2857408651057030993?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/2857408651057030993/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=2857408651057030993' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/2857408651057030993'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/2857408651057030993'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/07/blog-post_26.html' title='श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -२)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3462501347049069457</id><published>2009-07-22T08:00:00.002+05:30</published><updated>2009-09-20T11:12:35.347+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विष्णुसहस्रनाम'/><title type='text'>श्री विष्णु सहस्त्रनाम  -  (प्रस्तावना -१)</title><content type='html'>&lt;div style="text-align: center; color: rgb(102, 102, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;।। श्री विष्णु सहस्त्रनाम  ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;ॐ&lt;br /&gt;&lt;br /&gt;।। श्री कृष्णपरमात्मने नमः ।।&lt;br /&gt;शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्  ।&lt;br /&gt;विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम्  ।&lt;br /&gt;लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।&lt;br /&gt;वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt; ।। हरि ॐ ।।&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify; color: rgb(102, 102, 0);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;    &lt;span style="font-size:100%;"&gt;ते अनंत एकच आहे आणि ते एकच असणे शक्य आहे. अगणित नामरूपांनी नटलेले वैचित्र्यपूर्ण जगत हे त्याचेच एक मूर्त स्वरूप आहे. ज्याप्रमाणे सोन्यापासून बनविलेले निरनिराळया आकाराचे अलंकार तत्वतः सोनेच असतात त्याप्रमाणे जगतातील अनेक साकार वस्तू म्हणजे त्या अनंताची व्यक्त रूपे होत. खरे म्हणजे कार्याला त्याचे कारणावाचून वेगळे अस्तित्व असूच शकत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  मनुष्यास त्याच्या सामान्य जाणीव स्थितीमध्ये इंद्रिये-मन-बुद्धी यांचेमार्फत सीमित वस्तूंचे ज्ञान तात्काळ होते. अध्यात्म साधकाचा प्रयत्न मात्र त्याची आत्ताची ज्ञानग्रहण प्रक्रिया व साधने पार करून आत्मजागृतीच्या अवस्थेला येण्याचा असतो. त्यामध्ये तो एका निरालंब साक्षित्वाचा अनुभव घेऊ शकतो. ह्या विश्वाच्या मागे असलेले परम सत्य पूर्वीच्या ऋषीमुनींना साक्षात् अनुभवास आलेले होते. परंतु आपल्या शिष्यांना ते प्रत्यक्ष दाखविण्यास, त्याची व्याख्या करण्यास अगर ते समजावून सांगण्यास त्यांची वाणी असमर्थ ठरली. त्या अनंताचे निर्देशन जगतातील ज्या सान्त वस्तूंचे द्वारा केले गेले त्या वस्तूंना त्या अनंतत्वाचे मूर्तरूप अगर विभूती मानले गेले. त्यातील प्रत्येक वस्तू ही परमेश्वराचीच विभूति आहे व तिला आपल्या धर्मामध्ये परमेश्वराचे नाममहात्म्य प्राप्त झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  थोडक्यात हे ' विष्णु सहस्त्रनाम ' म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या वस्तूमधून निघालेले किरणच होत. त्यांच्या सहाय्याने आज आपणास अबोध असलेले अनंतत्व सुबोध होईल. त्याचे चिंतन केले असता आपली श्रद्धा सखोल होईल, भक्ति अमर्याद होईल व सर्वव्यापक परमेश्वराचे ( श्री विष्णुचे) ज्ञान दृढमूल होईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  भक्त आपल्या भक्तिच्या सहाय्याने व तत्वचिंतक आपल्या ज्ञानसाधनेने त्या अनंतत्वाप्रत जावून पोहोचले. त्यांनी मार्गक्रमणा करण्याकरिता वापरलेले साधन वेगवेगळे असल्यामुळे त्याची मार्गक्रमणा करण्याची पद्धतही भिन्नभिन्न राहिली. आपल्या प्रेमास्पदाचे मंदिरात जाण्याकरिता भक्तांनी आपल्या हृदयातून मार्ग काढला तर तत्वचिंतंकांनी सत्यमंदिराकडे धाव घेण्याकरतां बुद्धिवाद व तर्काचा आधार घेतला. त्यांनी आपल्या बुद्धिने सत्यान्वेषण करण्याचा प्रयत्न केला. मार्ग कोणताही असो, अगर वापरात आणलेले साधन कोणतेही असो, आपल्या मार्गक्रमणेचे अंतीमस्थान गाठेपर्यंत सर्व साधकांना आवश्यक असतो, एक आधार, एक आश्रय, त्याच्याच सहाय्याने साधकांना आपल्या साधनांचा सातत्याने व कौशल्यपूर्ण रितीने उपयोग करून घेता येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  हे सहस्त्रनाम दोन्ही प्रकारच्या साधकांना आपल्या सहस्त्रावधी प्रतीकातून आधार मिळवून देते. त्यातील प्रत्येक नाम भक्ताला एकतर्‍हेची प्रेरणा देते, तर तत्वचिंतक बुद्धिला ज्ञानाच्या उत्तूंगतेकडे भरारी मारण्यास सुचना देते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  भक्तांची श्रद्धास्थाने भिन्न भिन्न असतात, अर्थातच त्या श्रध्देनुसार संस्मरण करण्याकरिता वेगवेगळया ध्यानमूर्ती उपलब्ध आहेत व त्याप्रमाणे आपल्याकडे अनेक सहस्त्रनामेही उपलब्ध आहेत. त्यापैकी शिवसहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, श्रीराम सहस्त्रनाम यांचा उल्लेख करता येईल. व त्या सर्वांमध्ये निस्संशयरीतिने हिंदूमध्ये जास्त लोकप्रिय आहे ते विष्णु सहस्त्रनामच होय !&lt;br /&gt;&lt;br /&gt;  श्री शंकराचार्य नर्मदा तीरावर रहाणार्‍या आपल्या श्रीगुरू गोविंदपादाचार्य यांचे पायाशी जावून पोहोचले आणि ह्या कालडीच्या नंबुद्रिपाद बटूला आचार्यांकडून परमगुह्य अशा महावाक्याचा उपदेश मिळाला. आपली तीव्र व उत्कट ज्ञानसाधना अल्पकाळातच पूर्ण केल्यानंतर आपल्या आयुष्यातील दिव्यभव्य कार्य करण्याचा मानस असलेल्या शंकरांना गुरूंच्या शुभार्शिवादाची तीव्र इच्छा होती. गोविंदपादाचार्यांनी शंकराचार्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले व त्यांना विष्णु सहस्त्रनामावर एक विस्तृत भाष्य लिहिण्यास सांगितले. शंकरांनी हे भाष्य पूर्ण केले. सातव्या शतकातील एक हिंदूधर्मरक्षणकर्ता व उपनिषद भाष्यकार म्हणून ख्यातनाम पावलेल्या आचार्यांचे हे पहिलेच भाष्य अत्यंत लोकप्रिय म्हणून प्रसिद्धिस पावले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  आपल्या शिष्याची ही कार्यतत्परता पाहून श्री गोविंदाचार्य प्रसन्न झाले, त्यांनी मनःपूर्वक आशिर्वाद दिला व आपल्या शिष्याला सेवा व धर्म कार्य करण्याची अनूज्ञा दिली. सद्गुरूंची कृपा व श्रीविष्णूंचे आशिर्वाद प्राप्त केलेल्या शंकराचार्यांनी सातव्या शतकांत हिंदू धर्मावर आलेली ग्लानी व मरगळ झटकून टाकण्याचे व धर्माचा उद्धार करण्याचे अतुलनीय कार्य हाती घेतले. ह्या ग्रंथामध्ये आपण शंकराचार्यांच्या भाष्याचे अनुसरण करणार आहोत. त्याचप्रमाणे कांही संदर्भ पौराणिक वांङ्मयातूनही घेणार आहोत. कारण त्या वांङ्मयात भक्तांच्या मनाला प्रेरणा मिळतील अशा असंख्य गोष्टी आहेत.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(0, 102, 0);font-size:100%;" &gt;(क्रमशः)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 102, 0);"&gt;डॉ. सौ. उषाताई गुणे .&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-3462501347049069457?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/3462501347049069457/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=3462501347049069457' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3462501347049069457'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3462501347049069457'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='श्री विष्णु सहस्त्रनाम  -  (प्रस्तावना -१)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-4393671143123720011</id><published>2009-05-07T08:00:00.004+05:30</published><updated>2009-09-22T22:40:30.196+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे -  (२)  (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="color: rgb(255, 0, 0); text-align: center;"&gt;&lt;span style="font-size:180%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे - (२) &lt;/span&gt;&lt;br /&gt;(भागवत स्कंध ११ अध्याय ११)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 153, 0);"&gt;"भगवंता ! एखाद्या मनुष्याकडे पाहून हा बद्ध, हा मुक्त हे कसे बरे जाणावे ? जसे एखाद्याकडे बघितल्यावर हा जपानी दिसतोय, हा आफ्रिकेतला असावा, हा तर नक्कीच ऑस्ट्रेलियन असणार हे ओळखता येते तसे मुक्ताला ओळखता येईल का ? बद्ध व मुक्त यांतील वैलक्षणे कोणती ?" सांगतो, ऐक. एकाच शरीरात आत्मा तर असतोच पण "मी" ची उपाधी लावून घेतलेला जीवात्माही तिथेच वास करतो. एका झाडावर दोन पक्षी बसावेत त्यासमान एका शरीरात या दोघांचे वास्तव्य असते. एक चिदानंदस्वरूपी एकधर्मिणि आहे. त्याचा एकच धर्म आहे. कारण त्याच्या विश्वात 'अन्य' नाहीच. त्याच्या विश्वातील सर्वकाही त्याच्या अधीन असते. अर्थात् त्याचा तोच 'नियंता' असतो. . पण दुसरा आपल्याला वेगळा मानत असतो. आपण बद्ध आहोत. आपले सर्व व्यवहार कोणा अज्ञात पराशक्तिच्या नियंत्रणेनुसार घडतात आणि म्हणून आपल्याला 'नियम्य' मानत असतो. असे एकाच शरीरात ज्ञानस्वरूप, कर्मफलभोगरहित, ज्ञानानंदाच्या शक्तिने पुष्ट असा नित्यमुक्त परमात्मा असतो आणि कर्मफलरूप सुख-दुःख भोगणारा नित्यबद्ध जीवात्माही असतो. आता परमात्मा अहंकार (देहाभिमान) धारण करीत नसल्यामुळे, इंद्रिय-विषय विकारांनी रहित असल्यामुळे अविकृत राहतो. त्याचे ठिकाणी कर्म, कर्माचा कर्ता, कर्मफलाचा भोक्ता या सगळ्यांचा अभाव असतो. पण नियम्य जीव नियंता परमात्म्याच्या अधीन असल्यामुळे देहांत राहून सर्व कर्मांचा 'मी कर्ता' असा अभिमान धारण करीत असल्यामुळे मी कृश, मी लठ्ठ, मी सुखी, मी दुःखी इत्यादि विकारांनी लिप्त राहतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 153, 0);"&gt;भगवंताला उद्धवाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले. 'मग जीवात्म्याने बद्धच राहायचे का ? हा देह-अभिमान जाणार कसा ? आणि एकाच शरीरात हे दोघे राहात असून एक नित्यमुक्त, सदा आनंदी आणि दुसरा नित्यबद्ध, दुःखाने पीडित; असे कां ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(0, 153, 0);"&gt;भगवान म्हणतात - दुःखरहित नित्य आनंदाचा अनुभव घेत असणारा सर्वज्ञ, सच्चिदानंद, सर्वव्यापी श्रीहरि शरीरात राहूनही त्याला शरीराभिमान नसल्यामुळे 'मी या शरीरात राहणारा' असे म्हणवीत नाही. त्याकरिता त्याला देहगत दुःख (वा सुखही) नाही. जसे स्वप्नातून उठलेला जागृतपणी दुःखादिकांचा अनुभव घेत नसतो कारण तो स्वप्न जगतातील दृष्यांशी संलग्न (identified) झालेला नसतो, तद्‍वत्. पण जीव शरीराशी बांधल्या गेल्यासारखा देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी झाल्याने स्वप्नातल्याप्रमाणे सुखी दुःखी होतो. मग उपाय काय ? शरीरात राहूनही देहाभिमानापासून विरक्त होणे. मग शरीराने भले झोपी जावो, उठून बसो, दृष्य पाहो, अन्नसेवन करो - हे सर्व गुणप्रभावित इंद्रियांकडून घडते - त्याच्याशी संग कशासाठी ? वायु जसा सर्वत्र गमन करीत असता सुगंध-दुर्गंधापासून असंग, अलिप्त राहतो तसे देह, विषय यांपासून अलिप्त राहण्याचा - वैराग्याचा, त्यागवृत्तिचा अभ्यास करावा. वैराग्याने मन अविचल झाले की सर्व शंका पार झाल्याच - 'न व्यतिक्रियते बुधः'. मग कोणी निंदा करो वा कोणी पूजा करो - हे सर्व व्यवहार देहाचे, शरीराचे. माझे त्याच्याशी तादात्म्य नसल्यामुळे 'माझे' नव्हेत. मग कुठे झाले सुख आणि कुठे राहिले दुःख. वैराग्य दृढ झाले की अविद्येचे आवरण जाणारच. मग असा जीव काय करतो ? 'विचरेत् जडवन् मुनि’ मुनि आहे खरा पण कधी कधी इतर संसारी लोकांच्या दृष्टीत तो  एक विकारशून्य, संस्कारशून्य, परिणामशून्य जड मूढ व्यक्ति. उदाहरणासाठी पहावे 'जडभरत - (भागवत. स्कंध ५, अध्याय ९)&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-4393671143123720011?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/4393671143123720011/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=4393671143123720011' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/4393671143123720011'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/4393671143123720011'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/05/blog-post_07.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे -  (२)  (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-9093716811706383952</id><published>2009-05-05T08:00:00.009+05:30</published><updated>2009-09-22T22:34:54.450+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>बद्ध - मुक्त लक्षणे  (भागवत स्कंध ११ अध्याय ११)</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(255, 0, 0);font-size:130%;" &gt; &lt;span style="font-size:180%;"&gt;बद्ध - मुक्त लक्षणे &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);"&gt;(भागवत स्कंध ११ अध्याय ११)    &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="color: rgb(255, 255, 255);"&gt;:&lt;/span&gt;&lt;br /&gt;        &lt;span style="font-size:130%;"&gt;आत्मा बद्ध का मुक्त ? जीव बद्ध का मुक्त ? मनात प्रश्न उठतो तेव्हांच जाणवते की मी काही मुक्त नाही. माझ्यावर कोणा अज्ञात शक्तिचे नियंत्रण आहे. मला सदा कसले ना कसले तरी भय असतेच. या पृथ्वीतलावरील कोणाचेही नसेना का ? ईश्वराचे तरी आहेच. माझ्यावर शासन करणारा कोणीतरी आहे. सामान्यतः मनुष्याचे जीवन फारफार तर शंभर सव्वाशे वर्षाचे. पण लोकपाल, दिक्‍पालांचे एक कल्प आहे. ब्रह्मदेवाचे दोन परार्ध आहे. कितीही का असेना पण मर्यादित आहे. मर्यादा घालणारा 'कोणीतरी' आहे. 'कोणीतरी' दुसरा म्हटले की द्वैत आले. द्वैत म्हणजे भेद. भेद कोणाशी ? 'ब्रह्माशी, परमात्म्याशी, आत्म्याशी. 'यदा हि एवैष एतस्मिन् अंतरं कुरुते । अथ तस्य भयं भवति' (तैत्ति उप. २-७). मनुष्य (जीव) जेव्हां आत्म्यामध्ये थोडेसेही अंतर, छिद्र, भेददर्शन करतो - भेद करणे हेच अंतर करणे आहे - अल्पही भेद पाहतो, तेव्हां भेददर्शन करणार्‍या आत्म्यालाच भय होते. भय असल्यास कसला मुक्त ? बद्धच तो. म्हणून तर दैवी संपत्तीत (गीता अध्याय १६) 'अभयं' पहिल्या क्रमांकावर आहे. &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    हा विचार करून उद्धव [भागवत स्कंध ११] दहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंताला म्हणतो - "आपण म्हणता एकच आत्मा गुणांचा संबंध आला असता नित्यबद्ध होतो आणि मोक्ष नित्य असल्यामुळे (पारतंत्र्यरहित) तो नित्यमुक्तही असतो. मला हे जरा गोंधळात टाकणारे वाटते. जरा मला स्पष्ट स्पष्ट समजेल असे सांग पाहू." भगवंताच्या नित्य सहवासातले अर्जुन व उद्धव यांसारख्या श्रेष्ठ भक्तांनाही भगवंत जे सांगतात ते व्यामिश्रेणेव वाटते, तर अध्यात्म्यात 'पडलेल्या' आमच्यासारख्यांना संतमहात्मे जे सांगतात ते कसे समजावे ? &lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    साधन करीत असताना जसजशी दोन-चार पावले योग्य दिशेने पडतात तेव्हां साधकाला वाटते - This world is a big chaos - हा संसार एक प्रचंड मोठा गडबडगुंडा आहे - असाच प्रत्यय यायला लागतो. साधकाला अपेक्षित असते ते watertight division. एक तर मी मुक्त तरी आहे वा बद्ध तरी आहे. भगवंत व संत तेच सांगतात. 'तू मुक्तच आहेस. पण तू आपल्याला गुणांच्या (मायेच्या) प्रभावामुळे मर्यादित (conditioned) करून घेतले आहेस. गुणांच्या प्रभावाखाली असलेल्या इंद्रियांचे मर्यादित्व (limitation) तू मानतोस. मग त्यापलीकडील तुला काही दिसत नाही, जाणवत नाही, उमजत नाही. थोडक्यात मुक्त आहेसच, पण मायेच्या आवरणामुळे (conditioned by trigunas) बद्धही आहेस."&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);font-size:130%;" &gt;    भगवान् पुढे म्हणतात - उद्धवा ! जेव्हां कोणामध्ये सात्त्विकतेचे विपुल दर्शन  व्हायला लागते., त्याच्या शांत चित्तामुळे त्याच्या सत्त्वगुणाची उन्नत अवस्था होऊन त्याच्या आचरणात गुणांचा अभाव दिसायला लागतो, तेव्हां इतर लोक म्हणतात, "तो मुक्त आहे". अर्थात् असे म्हणणारे स्वतः रजोगुण, तमोगुणाच्या प्रभावाखाली असून सदा सुख-दुःख अनुभवीत असतात म्हणून ते बद्ध होत. &lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;    "बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तु्तः" - पण एक लक्षात घे. बद्ध, मुक्त यांची व्याख्या मीच केली आहे. खरे सांगायचे तर कोणी बद्धही नाही वा कोणी मुक्तही नाही. गुणांच्या संगाने बद्ध वा मुक्त म्हटले जाते. आणि गुण तर मायेचे आहेत. म्हणून 'न मे मोक्षो न बंधनम्' - माझ्या (परमात्म्याच्या) स्वरूपभूत जो जीवात्मा आहे त्याला न बंधन आहे, ना तो मुक्त आहे. देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी ('मी' चा प्रादुर्भाव) उत्पन्न झाल्यास मायेचे अविद्यारूपी आवरण पडते आणि लगेच सुख, दुःख, मोह, शोक इत्यादि संसार सुरू होतो. थोडक्यात संसृतिचा परिणाम अविद्या आणि त्यामुळे संसार. पण मुळात ही संसृतिच (माया) वास्तविक आहे का ? ती केवळ आभासमय आहे. जसे स्वप्न व त्यात दिसणारे सर्व दृष्यजगत् बुद्धिमुळे भासमान होते. ते काय खरे असते का? म्हणजे विद्या अविद्या दोन्हीही खर्‍या नव्हेत. मानलेल्या. तसेच जीव (देहाभिमानी) मी बद्ध, मी मुक्त 'मानतो'  एवढेच. हा जीव अविद्येमुळे बद्ध 'मानून' त्याच्या प्रभावाखाली असेपर्यंत "मी" चे अस्तित्व वेगळे मानतो. पण ज्ञानप्राप्तीनंतर "मी" जेव्हां आत्म्यापासून अविभाज्य होतो, म्हणजेच विद्येची प्राप्ति होते, तेव्हां तोच "मी" आपल्याला मुक्त मानतो.&lt;br /&gt;(क्रमशः)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-9093716811706383952?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/9093716811706383952/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=9093716811706383952' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/9093716811706383952'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/9093716811706383952'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='बद्ध - मुक्त लक्षणे  (भागवत स्कंध ११ अध्याय ११)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-5321354759132324210</id><published>2009-02-25T08:00:00.003+05:30</published><updated>2009-02-25T10:49:34.135+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मानसमणिमाला'/><title type='text'>मानसमणिमाला (२१)</title><content type='html'>&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:180%;"  &gt;मानसमणिमाला (२१)&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:0;"  &gt; &lt;/span&gt; &lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;हिंदी         :   निज बुधि  बल भरोस मोहि नाही ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;      तातें बिनय कर‍उँ  सब पाहीं ॥ बा. कां. २.७.४&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                 करन चह‍उँ रघुपति  गुण गाहा ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;      लघु मति मोरे चरित अवगाहा  ॥ ५ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                 सूझ न एक‍उ अंग उपा‍ऊ  ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;      मन मतिं रंक मनोरथ राऊ ॥ ६ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                 मति अति नीच उँचि  रुचि आछी ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;      चहि‍अ अमि‍अ जग उर‍इ न  छाछी ॥ ७ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;मराठी     :   मज निज मतिबल-निश्चित  नाहीं ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;       म्हणून विनवितो सर्वांनाही  ॥ ४ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                  मज इच्छा रघुपति-गुण-गानी  ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;       चरित अगाध नि मम मति सानी ॥ ५ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                  नुमजें अंगां एक  उपाया ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;       मन मति रंक मनोरथ राया ॥ ६  ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                  मति अति नीच उच्च  रुचि रुचिरहि ।&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;       अमृत इच्छि जगिं  मिळत तक्र नहिं ॥ ७ ॥&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;अर्थ        :   मला माझ्या  बुद्धीचा व बलाचा जराही भरवसा वाटत  नाही. म्हणून मी सर्वांना विनंती  करत आहे ॥ ४ ॥ रघुपतींच्या चरित्राचे,  गुणांचे वर्णन करावे अशी माझी फार  इच्छा आहे खरी, पण त्यांचे चरित्र  किती अगाध आहे आणि माझी बुद्धि किती  तोकडी आहे ॥ ५ ॥ उत्कृष्ट काव्याची  अंगे, त्याच्या पद्धती यातील कांहीच  मला माहीत नाही. माझी बुद्धि अगदी  निकृष्ट आहे, मन कंगाल आहे पण माझे  मनोरथ मात्र राजाचे आहेत बरं ! ॥ ६  ॥  मी अल्प बुद्धीचा असलो तरी माझी  रुचि मात्र उच्च प्रतीची आहे. प्रत्यक्षांत  जगात मला कुणी ताकही द्यायला तयार  नाही पण, महत्वाकांक्षा मात्र अमृत  प्राप्त करून घ्यायची आहे ॥ ७ ॥&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt; &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        संत तुलसीदास आपल्या  ग्रंथाचा आरंभ करीत आहेत. प्रभु  रामचंद्रांचे गुणगान करण्याची  मनीषा ते व्यक्त करीत आहेत. अत्यंत  विनम्रभावाने या कार्याकरितां  आपले, बुद्धि, बल अगदीच अपुरे आहे  अशी ते कबूली देतात. हा त्यांचा विनय  असला तरी प्रभूंचे चरित्र अगाध,  अपार आहे यांत काहीच शंका नाही. त्यामुळे  आपल्याला सर्वांनी सांभाळून घ्यावे  अशी ते वारंवार विनंती करतात. मुळात  भगवंताच्या चरित्राचे गान करायचे  हा आपला विचारच इतका राजस, उच्च प्रतीचा  आहे कीं आपली बुद्धि तुटपुंजी असली  तरी चालेल, मन सद्‌विचारांच्या बाबतीत  अगदी दरिद्री असले तरी चालेल, आणि  लौकिकात आपल्याला ताकासारखी क्षुद्र  वस्तू मिळविण्याची पात्रता नसली  तरी चालेल पण आपली रुचि प्रभूंचे  गुणगान करणारी, उच्च प्रतीची आहे  म्हणून तिला अमृतप्राप्ति होणारच  असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ज्ञानेश्वर  माऊली भावार्थ दीपिकेंत म्हणतात  - &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;    शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं  कैसें पां चढिजें । &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;    अळंकारु म्हणिजे । काय तें  नेणें ॥ १८.१७६८ ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;    सायिखडेयाचें बाहुलें ।  चालवित्या सूत्राचेनि चाले । &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;    तैसा मातें दावीत बोले ।  स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;आपल्या स्वामींवर पूर्ण श्रद्धा  असल्याने ते सर्व तर्‍हेने सांभाळून  घेतात याचा भरंवसा सर्वच संतांना  असतो. त्यामुळेच त्यांच्या हातून  उत्तुंग कार्ये घडतात. भगवंताच्या  कृपेने "जरी प्रकटे सिद्धसरस्वती  । तरी मुकेयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति  । नवल कायी ॥ १.७८ ॥ स्वतःला अल्पमति  म्हणविणे, मुका बाहुला म्हणविणे  हा त्यांचा विनम्र भाव असला तरी  'वस्तु सामर्थ्य शक्ति' त्यांच्यातूनच  व्यक्त होते नां ? &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: right; color: rgb(153, 51, 153);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;डॉ. सौ. उषा गुणे. &lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-5321354759132324210?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/5321354759132324210/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=5321354759132324210' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/5321354759132324210'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/5321354759132324210'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/02/blog-post_25.html' title='मानसमणिमाला (२१)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-7832601164431033128</id><published>2009-02-20T08:00:00.001+05:30</published><updated>2009-02-23T10:47:00.670+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अण्णांची पत्रे.'/><title type='text'>या देवी सर्वभूतेषु</title><content type='html'>&lt;p style="margin: 0pt; text-align: center; color: rgb(255, 102, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:180%;"  &gt;या देवी सर्वभूतेषु&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify; color: rgb(255, 255, 255);"&gt; :&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            प्राणीमात्राच्या जीवनाची एकंदर जडण घडण श्रद्धेतूनच होत असते.  प्रत्यक्ष हे एक श्रद्धेचे महत्त्वाचे प्रमाण आहे. आपण प्रत्यक्ष पाहिलेल्यावर  मनुष्यमात्राची सहजच श्रद्धा बसते. त्याच प्रमाणे शब्द प्रमाणाचे. आप्त वाक्यातून  पण श्रद्धेचा उगम होत असतो. येथे आप्त म्हणजे नातेवाईक सोयरे धायरे असा अर्थ  अभिप्रेत नाही. तर आप्त म्हणजे, संत, साधु, श्रीसद्‌गुरू, अध्यात्मग्रंथ इत्यादि.  ज्यांना आपण ज्येष्ठ श्रेष्ठ पूज्य मानतो. त्यांच्या शब्दावर आपला सहजच मोठा  विश्वास बसतो. त्यांचे शब्द आपल्याला सत्य वाटतात. वेदतुल्य वाटतात.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            श्रद्धाकेंद्रे अनेक असतात. व्यक्ति व्यक्ति समाज राष्ट्र  यांच्या स्तरावर भौतिक जीवनांत ती भिन्न भिन्न सगळ्यांचे ध्येय एकच. ते म्हणजे  आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव. आणि ते ध्येय गांठण्याचा निश्चित मार्गही  पण एकच. तो म्हणजे नामसाधन. नामस्मरण. या साधनाची प्रक्रिया पण सामान्यतः एकच आहे.  म्हणून अध्यात्म जीवनांत श्रद्धेचे स्थान एकच. आपले श्रीगुरू.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            या क्षेत्रांतील महाजनांमध्ये श्रीसद्‌गुरूचे स्थान श्रेष्ठतम.  त्यानंतर क्रमांक म्हणजे सगळे आत्मसाक्षात्कारी संत.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            संत सद्‌गुरु भेटणं कठीण. महाकठीण. "पूर्व जन्मी सुकृते थोर  केवी । ती मज आजि फळासी आली ॥" असे खुद्द श्रीगुरूज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, मग  आपला काय पाड नां ? बरं भेटले तर त्यांच्यावर श्रद्धा बसणे आणखी कठीण. एवढ्यानीही  झालं नाही. श्रद्धा बसली आपली, तरी त्यांची कृपा होणे कठीण. श्रीगुरुंची कृपा  म्हणजे त्यांच्याकडून सबीज नाम मिळणे त्याहून कठीणच. श्रीगुरूंची कृपा म्हणजे  त्यांच्याकडून नाम मिळणे. पण आपल्या संपर्कात, सान्निध्यात, आपल्याजवळ देणार्‍या  जीवींचा भक्तिप्रेमभाव, श्रद्धा, त्याचे अंतःकरण ते जाणतात. आणि मगच त्याच्यावर  कृपानुग्रह करतात. आता अशा कसोटीला उतरून नाम जरी मिळाले तरी, सुरुवातीची श्रद्धा,  पुढे शेवटपर्यंत टिकवणे हे पण अति महत्त्वाचे. अत्यंत प्रयासाने, कष्टाने, त्याआड  येणार्‍या सर्व गोष्टी निर्भयपणे बाजूस सारून ती श्रद्धा जोपासावी लागते, टिकवावी  लागते.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            श्रीगुरुंवरील अर्थात निवृतिमार्गावरील श्रद्धेला प्रवृत्ति  मार्गातील अनेक धोके असतात. अध्यात्ममार्गातील या श्रद्धेचा मुख्य शत्रु म्हणजे  देहभाव. देह भावांतच सुख वाटले तर श्रद्धा तेथेंच विसंबते. कारण जेथें सुख तेथें  श्रद्धा हा सामान नियम. आपले सुख, पैसा, लौकिक, व्यवहार इत्यादि ठिकाणी विभागलेले.  हे प्रवृत्तितील सुख सहज अनुभवता येते. थोड्या श्रमाने, प्रयत्‍नाने सहज हाती येते  (आले असे वाटते) त्यामुळे अध्यात्माकडील श्रद्धा कमी पडते.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            श्रद्धा हा मनाचा स्थायीभाव आहे. श्रद्धा ही भावनामय असते.  देहभावाला चिकटलेल्या मनाच्या कल्पना श्रीगुरुवरील श्रद्धेच्या आड येतात. त्यासाठी  देहभावातून हळूहळू आत्मभावाकडे पाऊले टाकणें फार आवश्यक.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            मनाची संकल्पशक्ति आणि बुद्धीची भावनाशक्ति यांचा सुंदर समन्वय  साधला की मग श्रद्धा वाटते, ती सूक्ष्म पण बळकट होते. सगळ्या शंकासुरांना तोंड देऊन  त्यांचे निर्दळण करते मग ही श्रद्धास्वरूपी महालक्ष्मी - महाकाली - महासरस्वति. "या  देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता । नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः"  ॥" मग परमपदाचे, भगवद्‌साक्षात्काराचे ध्येय श्रद्धा आणि नामसाधना यांतून साकार  होतेच होते. म्हणून सद्‌गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेल्या सबीजनामाचे  नित्य, अखंड स्मरण असावे.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: right;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0pt; text-align: right;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:0;"  &gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;अण्णा -  &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-7832601164431033128?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/7832601164431033128/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=7832601164431033128' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/7832601164431033128'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/7832601164431033128'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/02/blog-post_20.html' title='या देवी सर्वभूतेषु'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-1932733767561576833</id><published>2009-02-18T08:00:00.002+05:30</published><updated>2009-02-18T11:37:58.714+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मानसमणिमाला'/><title type='text'>मानसमणिमाला (२०)</title><content type='html'>&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: center; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:180%;"  &gt;मानसमणिमाला (२०)&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;  &lt;/span&gt;&lt;span style="color: rgb(255, 255, 255);font-size:130%;" &gt;:&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;हिंदी         :   जड चेतन जग  जीव जत सकल राममय जानि । &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                बंद‍उँ सबके  पद कमल सदा जोरि जुग पानि ॥ बा. कां.  १.७(ग) &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                देव दनुज  नर नाग खग रेत पितर गंधर्व । &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                बंद‍उँ किंनर  रजनिचर कृपा करहु अब सर्व ॥ (घ) &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;मराठी         :   जगिं जड चेतन  जीव सव राममयचि जाणून । &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                सर्व-पदाब्जां  वंदितो सदा करां जोडून ॥ प्रज्ञा.  बा. कां. १.७(ग) &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                देव दनुज  नर नाग खग प्रेत पितर गंधर्व । &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;                नमतो निशिचर-किंनरां  कृपा करा तरि सर्व ॥ (घ) &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;अर्थ        :   या जगांत असलेले  सर्व जड-चेतन जीव राममयच आहेत, असे  समजून मी सर्वांच्या पदकमलांना  सदा हात जोडून वंदन करतो ॥ ग ॥ देव,  दानव, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व,  किंनर, निशाचर या सर्वांना मी आता  नमन करतो. तरी सर्वांनी माझ्यवर  आता कृपा करावी. ॥ घ ॥&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt; &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        संत तुलसीदासांचा  सर्वांभूती भगवत्‌ भाव अवर्णनीय  आहे. सगुणोपासक असूनही त्यांची भक्ति  मर्यादित, संकुचित भावनेत अडकलेली  नाही. पृथ्वीवरील सर्व जड चेतन जीवांमध्ये  त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन  नित्य होतच होते व त्यामुळे ते सर्वांचे  ठिकाणी विनम्र भावनेने वंदन करतात.  याखेरीज देव, दानव, प्रेत, पितर, गंधर्व,  किंनर इत्यादि अदृष्य, अमानवी योनीतील  जीवांनाही नमन करतात, तेही भगवान  राम समजून ! इतके विशाल अंतःकरण व  सर्वांविषयी भगवत्‌ भावना स्वतः  रामस्वरूप - प्रेमस्वरूप झाल्याखेरीज  कशी होईल ?&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;  &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        माऊली ज्ञानेश्वर  विभूतियोगांत भगवंताच्याच मुखाने  बोलतात - "जे जे भेटे भूत । ते ते  मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित  । जाण माझा ॥" (ज्ञानेश्वरी १०.११८)  आणि ही भगवंताची आज्ञा शिरोधार्थ  मानून सर्व भूतमात्रांचे ठिकाणी  गोस्वामी विनम्र भाव प्रकट करतात;  त्याच बोधामध्ये निमग्न होतात.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        ' चित्ते मीचि जाहले  । मियांचि प्राणि धाले । जीवों मरों  विसरले । बोधाचिया भुलिं ॥ (ज्ञा.  १०.११९)  त्यामुळे पुढच्या चौपायीमध्यें  द्विरुक्तिचे भय न बाळगतां ते पुन्हा  पुन्हा हात जोडून वंदन करतात  व कृपायाचना  करतात - &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;           सीयराममय सब जग जानी  । कर‍उँ प्रनाम जोरि जुग पानी ॥ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;           जानि कृपाकर किंकर  मोहू । सब मिलि करहू छाडि छल छोहू  ॥ बा. कां. २.७.२,३ &lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;सर्व जगच सीताराममय आहे असे जाणून  मी सर्वांनाच हात जोडून प्रणाम करतो.  आपण सर्व कृपाकर आहात म्हणून माझा  दास म्हणून स्वीकार करावा अशी मी  विनंती करतो. माझ्यातील छल-कपट (ढोंगीपणा)  इत्यादि दोष विसरून आपण मजवर कृपा  करा. - (१.७.१,२)&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;धन्य ते संत तुलसीदास व धन्य त्यांचे  रामभक्ति.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: right; color: rgb(0, 153, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-1932733767561576833?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/1932733767561576833/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=1932733767561576833' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1932733767561576833'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/1932733767561576833'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/02/blog-post_18.html' title='मानसमणिमाला (२०)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3835952027238804989</id><published>2009-02-16T08:00:00.002+05:30</published><updated>2009-02-18T11:31:38.413+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अण्णांची पत्रे.'/><title type='text'>आनंदे निर्भर डुल्लतसे</title><content type='html'>&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:180%;"  &gt;आनंदे निर्भर डुल्लतसे&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:180%;"  &gt;&lt;span style="color: rgb(255, 255, 255);"&gt;:&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:0;"  &gt; &lt;/span&gt; &lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            अमृताभक्तिप्रेमसुख  प्राप्त झाले कीं मनुष्य अंतिम पारमार्थिक  ध्येय (भगवद्‌प्राप्ती व भगवत्‌सेवाप्रेम)  साध्य करतो. तो जन्ममरणाच्या  फेर्‍यातून  सुटतो. अमर होतो. भक्त स्वतःच अंगेकरून  अमृतस्वरूप सत्वगुणाचा पुतळा बनतो  आणि तो तृप्त, शांत, कृतार्थ होतो.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            भक्तिप्रेमसुख  हे नुसत्या पौरुष प्रयत्‍नाने मिळत  नाही. मानवी प्रयत्‍नाने मिळवता  येते त्याला भक्तिशास्त्रकार "यत्‌प्राप्य"  म्हणतात. आणि ज्या गोष्टींची प्राप्ति  होणे, हे मानवी प्रयत्‍नांच्या जोडीने,  ईश्वराच्या कृपेवरच अवलंबून असते.  त्यासाठी "यत्‌ लब्ध्वा" असा  शब्दप्रयोग करतात. खरे तर त्या कृपाळू,  दयाघन भगवंताच्या कृपेशिवाय कांहीच  मिळत नाही. आत्मसाक्षात्कार, सगुण  भगवंताच्या रुपांत ईश्वराचा साक्षात्कार,  आणि सायुज्यता मुक्तिच्याही मस्तकावर  किरीटासारखी विराजमान होणारी भक्तिप्रेमा  हे केवळ ईशकृपेनेच, श्रीगुरुकृपेनेच  मिळतात. "यं एव एष वृणुते तेन लभ्यः"  असंच कठोपनिषदकारांचेही सांगणे  आहे.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            विश्वरूप  अर्जुनाच्या विनंतीस अनुसरून प्रकट  केले भगवंतानी. पण अर्जुन केव्हा  पाहूं शकला ते ? तर अर्जुनावर कृपादृष्टि  होऊन त्याला जेव्हा दिव्यचक्षू  मिळाले तेव्हा ना ? अशी त्या कृपावंत  भगवंताची विशेषकृपा झाल्यावांचून,  मायेच्या अतीत असणार्‍या परमसत्यस्वरूप  परमात्म्याचे अत्यंत निरूपाधिक  स्वरूप कधीच जाणतां येत नाही; अनुभविता  येत नाही. भक्ताचार्य नारद म्हणतात  "भगवंताची अत्यंत उत्कट प्रेमभावाने,  निष्काम भक्ति कराल तर तुमची पात्रता  एवढी वाढेल कीं तो भक्तिप्रेमाच्या  भुकेचा पभूच स्वतः प्रयत्‍न होऊन  आपले स्वरूप दाखवतो, आणि संवित्‌ज्ञान,  मुक्ति आणि मुक्तीला लाभ आणणारे  परम भक्तिप्रेमसुख भरभरून देतो.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            ही परम प्रेमस्वरूप  भक्ति आचरण्यास, भाषाभेद, वर्णभेद,  वंशभेद, जातीभेद आणि कोणतेही भेद  न मानता सर्वांनाच आचरण्यास पूर्ण  मुभा आहे. "या रे या रे लहान थोर  । याति भलते नारी नर । करावा विचार  । न लगे चिंता कोणासी॥" तुकोबारायांची  ग्वाही आहे - "सकळांसि येथे आहे  अधिकार ।"&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            असा प्रेम  प्रेमस्वरूप भक्ति करणारा भक्त  हा सिद्ध होतो. व्यवहारांत सिद्ध  याचा अर्थ सिद्धि प्राप्त झालेला.  म्हणजे तरी काय ? तर जग रहाटीवेगळा  कांहीतरी चमत्कार करून दाखविता  येण्याचे सामर्थ्य. मंत्र - तंत्र,  जप - जाप्य, तसेच अघोरी साधना यामुळे  प्राप्त होते. अशा माणसाभोंवती नेहमीच  गर्दी असते, त्यची वाखाणणी प्रशंसा  होते, पण अंती नरकावस्था.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            भक्ति शास्त्रकारांनी  सिद्ध शब्दाचा अर्थ फार सुंदर सांगितला  आहे. सिद्ध होणे म्हणजे परम प्रेमरूपभक्तिने  संपन्न होऊन हरिप्राप्ति साधणे.  अशा भक्ताला भगवंत हेच साध्य प्राप्त  झालेले असल्याने अन्य कांही साध्य  उरतच नाही. आणि त्यामुळे तो तृप्त  होतो. गंगा सागराला मिळाली की तिचा  पुढचा प्रवासच खुंटतो ना ? अगदी तसंच  भक्ताच. मग तो सगळा उर्वरीत काळ परमानंदात,  भक्तिप्रेमसुख अनुभविण्यांत, भगवद्‌सेवेत  घालवतो.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            आता हा अनन्य  भक्त पूर्ण तृप्त होतो तरी कसा ? तर  अंतःकरणाचे सर्व भाव, विचार व चिंतन  एका भगवंताकडे वळविल्यानंतर मन,  बुद्धि, इंद्रिये यांची धावच कमी  होते. आणि शेवटी हरि-साक्षात्कार  झाल्यावर तर काय "परं दृष्ट्वा  निवर्तते ।" मग भक्त पूर्ण शांत,  तृप्त व समाधानाने सर्वांगाने अलंकृत  होतो. "सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार  । आनंदे निर्भर डुल्लतसे ॥" सर्व  आशा आकांक्षा लय पावतात. द्वेष, मत्सर,  क्रोध, दुःख अस्तंगत होतात.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;            असा भक्त अमृतस्वरूप  होतो, म्हणजे अमृतासारखाच गोड, मधुर,  सर्वांना हवा हवासा वाटणारा व सर्वजनप्रिय  होतो. रज-तम गुणांचा निरास झाल्याने,  शुद्ध सत्त्वगुणांचा पुतळा होतो.  त्यच्या अंगकांतीद्वारे बोलण्यात  चालण्यात वागण्यात विलक्षण आनंद  प्रेमळपणा प्रकटतो. त्याच्या भोवतालचे  वातावरण मांगल्याने भरून जाते. पराशांतीचे  साम्राज्यच त्याचे रूपानें नांदत  असते. अमृत म्हणजे अमर. यालाच मोक्ष,  निर्वाण म्हणतात. पण हा भाग्यवान  भक्त मोक्ष मिळूनही हरिनाम गाण्याकरितां,  भगवद्‌सेवेसाठी, भक्तिप्रेम सुखासाठी  पुनः पुनः जन्म घेण्यास भीत नाही.  तर उलट प्रतिज्ञापूर्वक या प्रेमभक्ति  सेवेसाठी जन्माला येतो.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p style="margin: 0.0001pt; text-align: right;"&gt;&lt;span style="color: rgb(0, 0, 128);font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;अण्णा - &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-3835952027238804989?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/3835952027238804989/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=3835952027238804989' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3835952027238804989'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/3835952027238804989'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/02/blog-post_16.html' title='आनंदे निर्भर डुल्लतसे'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-6911550734854900747</id><published>2009-02-15T08:00:00.000+05:30</published><updated>2009-02-15T14:29:12.461+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मानसमणिमाला'/><title type='text'>मानसमणिमाला (१९)</title><content type='html'>&lt;span class="Apple-style-span" style="border-collapse: separate; color: rgb(0, 0, 0); font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; letter-spacing: normal; line-height: normal; orphans: 2; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px;font-family:'Times New Roman';font-size:16;"  &gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: center;"&gt;&lt;span style="color: rgb(64, 0, 128);font-family:Mangal;font-size:85%;"  &gt;मानसमणिमाला (१९)&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify;"&gt; &lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;हिंदी     :    ग्रह भेषज जल पवन पट पा‍इ कुजोग सुजोग ।&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        होहिं कुबस्तु सुबस्तु जग लखहिं सुलच्छन लोग ॥ बा. कां. १.७(क)&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        सम प्रकास तम पाख दुहुँ नाम भेद बिधि कीन्ह ।&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        ससि सोषक पोषक समुझि जग जस अपजस दिन्ह ॥ बा. कां. १.७(ख)&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;मराठी     : ग्रह भेषज जल पवन पट मिळुनि कुयोग सुयोग ।&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        होती कुवस्तु सुवस्तु जगिं बघति सुलक्षण लोक ॥ प्रज्ञा . बा कां १.७(क)&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        नाम भेद विधि पक्षिं करी सम तम जरी प्रकाश ।&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        शशि पोषक शोषक गणुनिं दे जगिं यश-अयशास ॥ १.७.(ख)&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;अर्थ         : ग्रह, औषध, जल, वायु, वस्त्र यांचा सुयोग्य अथवा अयोग्य उपयोग झाल्याने त्या वस्तू चांगल्या वस्तू अगर वाईट वस्तू मानल्या जातात. ॥ क. ॥ दोन्ही पंधरवडे सारख्याच प्रकाशाचे अगर अंधाराचे असतात. परंतु त्यांना शुक्लपक्ष - कृष्णपक्ष अशी नांवे दिल्यामुळे एक चंद्राची वृद्धी करणारा व दुसरा क्षय करणारा मानला जातो व म्हणूनच एक शुभ म्हणजे यश देणारा ठरतो तर दुसरा अशुभ म्हणजे अपयश देणारा ठरतो. (ख)&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        सूर्य, चंद्र, मंगळ शनि, गुरु इत्यादि ग्रह यांचे पृथ्वीवरील प्राणी, वस्तू यांचेवर विशिष्ट परिणाम होत असतात असे मानले जाते. औषधासारखी वस्तू खरे तर रोगनिवारकच असायला हवी. परंतु तिचा उपयोग करताना रोगी त्याचे वय, रोगाची अवस्था, काल, पथ्य अनुपान, औषधाचे शीत उष्णादि परिणाम, मात्रा या सर्व गोष्टींचा सुयोग साधावा लागतो तरच ते औषध गुणकारी होते. अन्यथा निरुपयोगी अथवा हानिकारकही ठरू शकते. परंतु हा दोष औषधाचा नसूनहि औषधालाच दोष दिला जातो. विषारी टाकावू द्रव्यांच्या, रोगजंतूंच्या संपर्कात आलेले पाणी जीवनदायी ठरण्यापेक्षा घालाघातक ठरूं शकते. तीच गोष्ट आजूबाजूच्या वातावरणाची ! आपण म्हणतो 'अमुक हवामान सोसत नाही' परंतु त्याच हवेमध्ये इतर माणसे आनंदाने राहात असतात. म्हणजे दोष हवेत नाही माझ्यामध्ये आहे, तरी हवेलाच, वातावरण, पाणी, अन्न व इतर वस्तूंना दोष देऊन मनुष्य नामानिराळा होतो !&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: justify; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;        शुभशकून अपशकूनांच्या कल्पनांनी तर माणसांची मति इतकी गुंग करून टाकली आहे कीं माणूस भितीपोटी त्यांचा स्वच्छ मनानें विचार करायलाही तयार नाही. म्हणून समर्थ म्हणतात - 'प्रचितीविण जे ज्ञान । तो अवघाचि अनुमान ॥ या कारणे मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण कामा न ये । उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ दासबोध. १४.७.१९ उपाय आणि अपाय, सदुपयोग आणि दुरुपयोग, उपयोग आणि उपभोग, यांच्यामधील सीमारेषा स्वच्छ मनाने समजून घेतल्यास, त्यावर आपल्याच पूर्वग्रहांतून चांगले-वाईट, शुभ-अशुभ, पाप-पुण्य अशी लेबलें न लावतां शास्त्र प्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति घेतल्यास हे जग किती आनंदमय, सुंदर आहे याचीही प्रचीति निश्चित येईल. म्हणूनच संत तुलसीदास म्हणतात - "जग जानकीनाथ सहाय करे - कौन बिगाड करे अब तेरा ?&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="margin: 0.0001pt; text-align: right; color: rgb(204, 0, 0);"&gt;&lt;span style=";font-family:Mangal;font-size:130%;"  &gt;डॉ. सौ. उषा गुणे.&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/6881908716141308923-6911550734854900747?l=harichintan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://harichintan.blogspot.com/feeds/6911550734854900747/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=6881908716141308923&amp;postID=6911550734854900747' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/6911550734854900747'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/6881908716141308923/posts/default/6911550734854900747'/><link rel='alternate' type='text/html' href='http://harichintan.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='मानसमणिमाला (१९)'/><author><name>एकोहम्</name><uri>http://www.blogger.com/profile/16911976200789934527</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_j11_a6_7QB4/SSgmQTiMbzI/AAAAAAAAAAk/h8QLMo6AeS4/S220/DSCF0084.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-6881908716141308923.post-3431042429116709876</id><published>2009-02-08T08:00:00.000+05:30</published><updated>2009-02-08T12:42:40.821+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='एकोहम्'/><title type='text'>अमृतानुभव - एक चिंतन -  2</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="font-size:130%;color:#339999;"&gt;          श्रीज्ञानेश्वर अमृतानुभवात म्हणतात, सत्य, ब्रह्म, परब्रह्म, ज्ञान, मोक्ष, कर्म, पाप-पुण्य हे सर्व केवळ मानवनिर्मित शब्दच. त्या सर्व शब्दांचा अर्थदेखील आपणच लावलाय. वेदांतात जसे म्हणतात - ब्रह्म सत् ही नाही आणि असत् ही नाही. जेथे ज्ञान ही वस्तू देखील एक कल्पनाच आहे तेथे अज्ञानही कसे असू शकेल ? मग अज्ञानाचे आवरण दूर कराय
